Full transcript
0:00सनातन शब्द वेदांमध्ये किंवा उपनिषदामध्ये
0:04नसून तो बुद्ध धर्माचा शब्द आहे आणि भगवा
0:07हे बुद्धांचे नाव आहे भगवान त्याच्यावर
0:10पुढे म्हटल जात कोविड मध्ये असताना मी
0:12युएसला गेलो तेव्हा इमिग्रेशन ऑफिसरने
0:14विचारला हा फोटो तुझा नाहीये मी म्हटल
0:16नाही ते आमचे पंतप्रधान आहेत त म्हटल
0:20त्याने असं काहीतरी केलं की पंतप्रधानांचा
0:23फोटो तुझ्या व्ॅक्सीनवर कशासाठी पहिली
0:26व्ॅक्सीन घेतलेली मी त्याच्यानंतर आलो तर
0:28मला डेल्टा कोविड झाला
0:30पण मूळ मुद्दा असा की नेहरूंनी जर ठरवलं
0:33असतं
0:35तर भारतातल्या सर्व संघाच्या लोकांच्या
0:38अंगावर आज 30 व्ॅक्सीनचेती नेहरूंचे फोटो
0:42गोंधलेले असते सगळंच काही नेहरू करू शकत
0:45नव्हते ना आपणही काहीतरी करायचं होत की
0:47नाही आपण आपली मॉडर्न रिपब्लिक मेंटेन
0:51करणं हे सुद्धा करू शकलो नाही 2014 पर्यंत
0:53जेम ते
0:57मला आजच्या दिवशी या उदासवाण्या आणि
1:00सफोकेटिंग अशा वातावरणामध्ये नेहरूंची
1:03जयंती साजरी करताना दिसत ते एक की
1:06नेहरूंची जी इच्छा होती भारताला एका
1:09मॉडर्न रिपब्लिक बनवण्याची त्याच्यामध्ये
1:12ते हे विसरले नव्हते की भारत हा आंतरिक
1:16द्वंदवाने
1:18पूर्णपणे व्यापलेला
1:21परंतु विलक्षण अशी पौरात संस्कृती बरोबर
1:24घेऊन जगणारा विशाल समुदाय आहे आणि भारत
1:28म्हणजे नकाशा नसून भारत म्हणजे भारताचा
1:31माणूस हे नेहरूंनी बिंबवण्याचा आयुष्यभर
1:34प्रयत्न केला. ते बाहेर ज्या संस्थांची
1:37नाव लावली आहेत. बाहेर आपल्या एक स्टॅडी
1:40आहे बघा आयआयएम आयआयटी भाकरा बंगल वगैरे
1:42ते सगळ्या तुम्हाला माहितीच आहे मी
1:44सांगणार नाही तुम्हाला माहित असावं आणि
1:46असायला पाहिजे टीआयफर पासून अनेक गोष्टी
1:49नेहरू आपले मतभेद बाजूला ठेवून उदाहरणार्थ
1:51टीआयफर मध्ये मध्यंतरी मी व्याख्यानाला
1:53गेलेलो. तयफर
1:55एकच फोटो त्या फोटो बरोबर मी फोटो काढून
1:57घेतल्यामुळे आता माझाही त्या थोर
1:59माणसामध्ये सहभाग होतो तिथे होमी डॉक्टर
2:02होमी भाबा
2:04आरडी टाटा आणि नेहरू असा फोटो आहे आरडी
2:09टाटा आणि नेहरू मध्ये तीव्र मतभेद होते
2:12तीव्र मतभेद म्हणजे प्रचंड मतभेद होते
2:14परंतु डीआयफरच्या उभारणीमध्ये नेहरूंनी
2:17आपले ते मतभेद आणि इगो आडवा येऊ दिला नाही
2:20हा मोठेपणा आहे नेहरूंचा संस्थांची उभारणी
2:23करण्याकरता मोठ्या माणसांना छोट व्हाव
2:26लागत आणि नम्रता आपल्याकडे घ्यावी लागते
2:30आपल्याला कधी कधी कमीपणा पण स्वीकारावा
2:32लागतो आता सर एक संस्था चालवतात त्यांना
2:34माहिती असेल की किती वेळा पडत घ्याव लागत
2:36कारण नसताना जप की ते बरोबर असतात कागदावर
2:40पण पडत घेतल्याशिवाय आपण इन्क्लुसिव पणे
2:43लोकांना सगळे आपल्या बरोबर घेऊन पुढे जाऊ
2:46शकत नाही आणि या प्रकारचं
2:50नेतृत्व
2:52भारताला पहिले पं पंतप्रधान म्हणून लाभल
2:54हे आपलं नशीब आहे आता तुमच्यापैकी किंवा
2:56मी सुद्धा नेहरूना बघितलच नाही मी मी माझा
3:00जन्म झाला तो उत्तर इंदिरा काळात झाला
3:04त्यामुळे तसं बघायला गेलं तर मी नेहरू
3:07बद्दल अधिकारवाणीने बोलाव जसे की माझ्या
3:10बाजूलाच नेहरू होते की खूप लोक अस बोलतात
3:13महणजे अनेक लोक बोललेले पण आहेत लिहिलेल
3:15पण आहे ज्यांना ओळखायचं पण नाही
3:19सॉरी म्हणजे अस मला त्या माणसांचा उपमर्थ
3:21करायचा नाही
3:23की परवाच नेहरू भेटले होते वगैरे अ टाईप
3:25मजे असं लिहिलं नाही तरी त्याच्या असं
3:27जाणवत राहतं प्रस्तावना प्रदीर्घ
3:30लिहिल्यात मराठीतल्या अनेक लेखका आणि
3:31ज्यांनी जवळ काही जणू काही नेहरू हे माझे
3:34वर्गमित्र होते अशा टाईपच लिहिले आणि
3:36नेहरूंचे वर्गमित्र जे होते त्यांनी
3:39त्यांच्यावर जे लिहिल ते वेगळे आणि
3:41त्याच्याबद्दल खोट आता पसरवण्यात येत एक
3:43उदाहरण सांगतो नेहरूंचे सर्वात जवळचे
3:45मित्र सुभाषचंद्र बोस होते आणि याबाबत ठोस
3:50उदाहरण मी तुम्हाला देऊन माहिती देतो की
3:55दुसऱ्यांदा जेव्हा त्रिपुरा काँग्रेसमध्ये
3:57सुभाष बाबू निवडून आले तेव्हा त्यांनी
4:00काँग्रेसचे तेव्हा उमेदवार होते पट्टाबी
4:03सीतारामय्या
4:05आणि पट्टाबी सीतारामया म्हणजे गांधीजी असं
4:07म्हणत असत की मी म्हणजेच पट्टाबी सीताराम
4:10त्यांचा पराभव सुभाष बाबूंनी केला आता ही
4:14इतिहासाची जी पान मी तुम्हाला सांगतोय ती
4:16सुट्टी सांगत असल्यामुळे तुम्हाला वाटेल
4:18कोण पट्टा आणि काय सांगतोय हा राजू गुरळे
4:20काय संबंध काय आजच्या
4:22थोड सहन करा
4:24म्हणजे पुढे लागेल तुम्हाला ते तर पट्टाबी
4:27सीतारामया जेव्हा हरले सुभाष बापूंकडन
4:31तेव्हा गांधीजी असं म्हणाले होते की हा
4:34पट्टाबी सीतारामयांचा पराभव नसून हा माझा
4:36पराभव आहे पर्सनल मी हरलो कारण हे पट्टा
4:40सीतारामया नव्हते केवळ गांधीजी उभे राहत
4:42होते काण गांधीजी सदस्यत्व सोडलं होत
4:44त्यानी काँग्रेस तर ते सुभाषने हरवलं याचा
4:47अर्थ ते सुभाषनेच काहीतरी काँग्रेस कराव
4:50कारण तो निवडून आलेला आहे त्याबरोबर
4:52तेव्हाही काँग्रेस वेगळी नव्हती
4:54आत्ताच्यापेक्षा
4:55सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी गांधीजींना
4:58खुश करण्याकरता राजीनामे दिले
5:01गांधी त्या जो
5:05कोर कमिटी म्हणतात किंवा स्टेरिंग कमिटी
5:07होती त्या सगळ्या माणसांनी राजीनामे दिले
5:10तीन जणांनी राजीनामे दिले नव्हते एक खुद
5:14सुभाषचंद्र बोस दुसरे त्यांचे बंधू
5:16शरदचंद्र बोस आणि दुसरे पंडित जवाहरलाल
5:20नेहरू
5:21कारण पंडित जवाहरलाल नेहरू हे सुभाष
5:23बाबूंचे अत्यंत जवळचे मित्र होते त्यानंतर
5:26सुभाष बाबूंना नेहरूंनी पत्र लिते पत्र
5:30फार वृद्धी आहे आणि फार गोड आहे त्यात
5:32त्यानी ल की मी राजीनामा अजिबात देऊ
5:34इच्छित नाही तुझ्या अध्यक्षतेखाली मला काम
5:37दुसऱ्यांदा करायला अतिशय आवडेल समस्या
5:39वेगळीच आहे की काँग्रेस मधले उजवे म्हणजे
5:43तेव्हाही काँग्रेसमध्ये उजवा डावा होत बरं
5:46का म्हणजे जे आता बाहेर ओपनली आलय
5:48काँग्रेस मधले उजवे गांधीजीं शिवाय आपल्या
5:51हाताखाली कामच नाही करणार तर तर अर्धी
5:54होईल काँग्रेस आपणच जर हँडल केली तर
5:56त्यामुळे गांधीजी बरोबर ऐकायलाच तयार
5:59नाहीयत बापू ऐकायला तयार नाहीयत तर
6:02आपल्याला पर्यायच नाही दुसरा म्हणजे तुला
6:04सुद्धा नाही मला सुद्धा नाही आणि शरदला
6:06सुद्धा नाही म्हणून आपण राजीनामा द्यावा
6:09अस मी सुचवतो त्यांनी राजीनामा सुभाषचंद्र
6:11बोसांकडे दिला जेणेकरून सुभाषचंद्र बोसानी
6:14पण ते विसर्जित दिलाच राजीनामा नंतर आणि
6:16गांधीजींनी स्वतःला हव त्याप्रमाणे
6:19नंतर काँग्रेस नेली आणि सुभाष बाबूंचे
6:22रस्ते वेगळे झाले काग्रेस याचा अर्थ असा
6:24नव्हे की सुभाषचंद्र बोसांचा त्याच्यानंतर
6:26गांधीजीवर खुनस तयार झाला आणि त्यांनी
6:29त्यांना मार्गदर्शक मंडळात टाकलं असं काही
6:31झालं नाही सुभाषचंद्र बोसाना गांधीजींनी
6:34मार्गदर्शक मंडळात टाकलं
6:37उलट जेव्हा आझाद हिंद फौस स्थापन केली
6:41तेव्हा रेडिओ टोकयोवरन भाषण केलं होत
6:43सुभाषचंद्र बोसानी तेव्हा राष्ट्रपिता हे
6:46संबोधन महात्मा गांधींना सुभाषचंद्र
6:48बोसानी दिलेल
6:50त्यामुळे अनू कपूर पासून ते इथले लोकल जे
6:53नट आहेत मराठी लोकल नट म्हणण चुकीच आहे नट
6:56कायम युनिव्ह्सल असते स्वतःलाच लोकल करून
6:59घेते तर त्यांना जे काही राष्ट्रपिता
7:01अमान्य आहे ना ते बोसाला दोष दिला पाहिजे
7:05महात्मा ही पदवी जशी रवींद्रनाथ टागोरांनी
7:07दिली आणि या सगळ्यांनी ज्या गांधीजींना
7:11मानलं होतं त्यांनी माझा वारसदार जवाहर
7:13आहे असं सांगितलं म्हणजे जवाहरलाल नेहरू
7:16किती मोठे आणि गांधीजींनी यांनी
7:19सांगितलेला निर्णय
7:21हा पटेल सरदार पटेलांपासून कोणावरही लादला
7:24नव्हता.
7:26स्वतः सरदार पटेलांचा स्टॅच्यू म्हणजे
7:28पुतळा हा गोधऱ्यामध्ये जे आपण
7:31हत्याकांडासाठी ओळखतो ते त्या
7:35गोधऱ्यामध्ये
7:37महात्मा गांधी
7:39जवाहरलाल नेहरूंनी उभा केलेला आहे आणि
7:42त्याला स्वतः
7:44सरदार वल्लभभाई पटेल हजर होते 1949 साल
7:48त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या मुलीला
7:50खासदार बनव हे सर्वात महत्त्वाची गोष्ट
7:54तुम्ही लक्षात घ्या नेहरूंनी सरदार
7:56वल्लभभाई पटेल यांच्या मुल बनवला ती दोन
7:59तीन वेळा बनवल दोन वेळा बनवलं तर या
8:04पलीकडे जाऊन
8:07अनिता शेंकील म्हणजे सुभाषचंद्र बोसांची
8:10मुलगी त्या येतात आणि सांगतात की हे
8:13सुभाषचंद्र बोसांच मत नाहीय म्हणजे
8:14आत्ताचे राजवट ते बरोबर आहे कारण
8:17त्यांनाही सुभाषचंद्र बोस गेल्यावर
8:19नेहरूंनी मदत केलेली आहे आणि त्याची वाचता
8:22करण्याची पद्धत नेहरूंकडे नव्हती नाहीतर
8:25एक केळ 15 लोक म्हणून एका पेशंटला देतात
8:28आणि त्याचे फोटो दुसऱ फ्रंट पेजवर येतात
8:30कारण एडिटर आणि मालक त्यांच्या डोक्यावर
8:32बंदूक ठेवलेली असते जर्नलिझमच
8:35आणि इथे खासदार पद अनेक प्रकारचे आर्थिक
8:39मदत सगळ्या आपल्या सहकाऱ्यांच्या मुलांना
8:42दिली पण नेहरूंनी कधी शब्दही काढला नाही
8:44नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादूर
8:47शास्त्री पंतप्रधान नेहरूंच्या मृत्यूनंतर
8:48पहिले गुलजारी नंदा बंद झाले मग लाल
8:51बहादूर शास्त्री गुलजारी दोन वेळा
8:54पंतप्रधान झालेले आहेत भारताचे तर तीन
8:57वेळा झालेल्यांनी हे लक्षात ठेवावं तर
9:02तर खूप लोक पंतप्रधान होतात असं आहे
9:06तर मूळ मुद्दा हा आहे की
9:09नेहरूंच्या
9:11मृत्यूनंतर गुलजारी न झाले त्यानंतर
9:14शास्त्री झाले शास्त्रींच्या मंत्रिमंडळात
9:17त्यांनी इंदिराजजींना माहिती आणि भवानी
9:20मंत्री म्हणून घेतल आणि शास्त्रीजींच्या
9:22मृत्यूनंतर त्यादी पंतप्रधानांनी सर्व
9:24काही त्या पदावर आल्या नेहरूंच्या हयातीत
9:27इंदिरा गांधी त्यांच्या स्वीय सहाय्यक
9:30किंवा सचिव असल्या का मुलगी असल्या
9:31सर्वत्र बरोबर फिरत असत एवढेच पुरावे
9:34उपलब्ध आहेत अन्यथा काही असाधारण फेवर
9:36त्यांनी आपल्या मुलीला केलेला आहे महणजे
9:38बापाने मुलीचे लाडपण करायचे नाहीत अशी जी
9:40हिंदुत्ववाद्यांची अपेक्षा आहे ती
9:42नेहरूंनी पूर्ण केली नाही हे मात्र खरं
9:44कारण नेहरूंना आपलं कुटुंब सोडून कधीच
9:47पळून जाता आलं नाही
9:53नेहरूवादाच सगळ्यात महत्त्वाच तत्व हे आहे
9:56की कुटुंबाचा आधी नीट सांभाळ करा मग
9:58देशाचा
10:02नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू यांच्याबद्दल
10:06सुद्धा खूप प्रकारच्या वावड्या उठवल्या
10:09जातात की नेहरूंचे आणि त्यांचे मतभेद होते
10:10आणि मग असं काहीही नव्हतं त्यांना क्षय
10:15झाल्यामुळे युरोपमध्ये ठेवलं होत तिथे
10:17सुभाष बाबू जात असत भेटायला कारण नेहरू
10:20तुरुंगात
10:21आणि जे नगर आता कुख्यात अपराधांसाठी ओळखल
10:25जात त्या नगरच्या तुरुंगामध्ये नेहरूने
10:27डिस्कव ऑफ इंडिया ग्रंथ लिहिला त्यामुळे
10:29महाराष्ट्रालाही नेहरू असणं हे हिंदके
10:33जवाही जवाहर अस म्हणतो आपण तसं महाराष्ट्र
10:36के पण जवाहर आहे कारण डिस्कव्हरी ऑफ
10:39इंडिया अहमदनगरच्या तुरंगात लिहिला ज्या
10:42तुरंगात नेहरूंना नाही ठेवायला पाहिजे
10:44होतं आणि जे आज राज्य करता आहेत अहमदनगरवर
10:49त्यांना तुरंगा असायला हवत
10:54तर नेहरूंनी भाकरा मंगल धरण सायन्स
10:58आर्ट कल्चर
11:01नंतर अनेक संस्था उभ्या केल्या म्हणजे
11:03तुम्हाला नेहरूंच्या बद्दल मी असंख्य तास
11:06बोलू शकीन पण मला असं वाटतं आज नेहरू
11:09जयंती आहे आणि नेहरू बद्दल तुम्हाला काय
11:12माहिती आहे मला माहित नाही तुम्हाला काही
11:14विचारायचं असेल तर माझी अशी इच्छा आहे की
11:16तुम्ही जास्त बोलाव मी कमी बोलाव कारण काय
11:20की हा माई आणि हे पोडियम हे डेंजरस गोष्टी
11:24आहे मिळाल्यावर माणूस सोडत नाही जस
11:26खुर्चीचा आहे ती मिळाल्यावर माणूस सोडतच
11:29नाही तसं मी बोलत राहणं हे चुकीच आहे
11:32नेहरू महान होते हे मी परत सांगण्याने
11:35अधिक सत्य होणार नाही त्यांचे अनेक
11:38अस्पेक्ट आहेत तुम्हाला जाणून घ्यायचं
11:40असेल तुम्ही काहीही विचारा मी उत्तर
11:43द्यायला इथे आलेलो आहे माझं नेहरूंच एक मत
11:47होतं की आपली जी तरुण पिढी आहे आपली जी
11:49मुलं आहेत त्यांना बालदिन पण आज म्हणून
11:51ओळखला जातो. तो वेगळ्या अर्थाने आज बालदिन
11:55आहे पण म्हणजे सत्तेत असलेले लोक पाहता
11:57माझ्या लक्षात येत की नेहरूंनी कि पुढे
11:59ओळखलं होत परंतु तो बालदिन यासाठी आज आहे
12:02की तरुण पिढी आहे लहान मुलं त्यांची
12:06कुतुहल जिज्ञासा ज्ञान हे लोकांसमोर याव
12:11ना की ज्यांनी ऑलरेडी ज्ञानी झाले त्यांनी
12:13प्रवचन करत सुटाव त्यामुळे मी कथाकार नाही
12:16मी कीर्तनकार नाही मी प्रवचनकार नाही मी
12:18काहीही गोष्टी तुम्हाला नेहरूंच्या चार
12:20सांगायला आलेलो नाही ना युक्तीच्या गोष्टी
12:22मला माहिती आहे कारण मी युक्तीने काही
12:24केलेलच नाही तर तुम्ही मला प्रश्न
12:27विचारावे अशी मी तुम्हाला विनंती करते आणि
12:29या रो मध्ये खूप मुली आणि मुलं हसतात ते
12:31मला विनोद पण जाणून घ्यायचेला
12:36मला जाणून घ्यायच विनोद काय आहे ते कारण
12:39मला हे बघा कोणत्याही प्रकारचं
12:42आपल्यामध्ये
12:44हे ठेवू नका अंतर ठेवू नका तुम्ही
12:46मोकळेपणाने मला प्रश्न विचारा विनोद
12:48तुमच्यामध्ये असतील तर माझ्यापर्यंत
12:50पोहोचवा जेणेकरून मला हसायला आवडत आणि
12:52हसवायला आवडत तुमच्या लक्षात आलस स्टार्ट
12:55युअर टाईम स्टार्ट्स नाऊ
12:57>> एक मिनिट
13:01>> नाही विद्यार्थ एक मिनिट
13:02विद्यार्थ्यांपासून सुरू करूया मुलांपासून
13:05सुरू तुम्ही विचारा म्हणजे पण तुम्हाला
13:06माहितीच आहे हो काका
13:11सर पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या
13:14देशाच्या परराष्ट्र धोरणाचा पाया घातला
13:17ज्या लोकांनी नेहरूंच्या परराष्ट्र
13:18धोरणावर फार आटोकाट टीका केली अगदी
13:22तिथपासून इंदिरा गांधींच्या परराष्ट्र
13:24धोरणापर्यंत सुद्धा आज देशाच परराष्ट्र
13:27धोरण पूर्णपणे अपयशी ठरलय अस आपण उघडपणा
13:31मान्य करायला काय हरकत आहे आपण कृपया
13:33भाष्य करावी विनंती तुम्हाला सगळ्यांना या
13:36प्रश्नाच उत्तर ऐकायचं आहे
13:39म्हणजे मी तुम्हाला सर मी सांगतो की या
13:43मुलांना जर माहित असेल परराष्ट्रद्रोण
13:45आपलं काय होतं आणि आता काय आहे ते माहिती
13:47तुम्हाला कॉन्टेक्स्ट काय आहे ते का तो मी
13:49सांगू
13:52पहिल्यापासून सांगू
13:54>> अ
13:56मी अडर्थ मॅन पासून सांगतो मी
14:00[हास्य]
14:02अ भारत हा एक असा देश होता स्वतंत्र झाला
14:07तेव्हा की ज्या देशाला
14:10फारशी संसाधना ठेवली नव्हती ब्रिटिशांनी
14:13शिल्लक फारशी सेना नव्हती फारस बळ नव्हतं
14:18विद्युत अ आता आपण डिवे लावतो ते मला वाटत
14:21तेव्हा नाशिकमध्ये पण डिवे नसतील लाईट्स
14:23नव्हतेच माझ्या गावात तर मी लहान होतो
14:25तेव्हापर्यंत लाईट्स नव्हते खूप आता आता
14:28आले तर
14:30रस्ते नव्हते
14:33आणि बैलगाडीवरन लोक प्रवास जास्त करत
14:36असतात फियाट वगैरे गाडी असण हे खूप
14:38श्रीमंतीच लक्षण मान ते सुद्धा खूप नंतर
14:41तेव्हा परदेशातन आयात इंग्लंड मधन आयात
14:43केलेल्या गाड्या वापरण्याकडे श्रीमंत
14:45लोकांचा कल होता टमटम नावाची एक गाडी होती
14:48त्या टमटम बसून लोक फिरत असत हे फार रमणी
14:52आहे म्हणजे मला टाईम पिरियड फिल्म बनवायची
14:55झाली ना तेव्हाची तर मी अतिशय चांगली बनवू
14:58शकेल आणि त्याचा डायरेक्टर आणि आर्ट
15:01डायरेक्टर मीच असेल असं मी निश्चितपणे
15:03सांगू शकतो मला एझक्टली दिसतं मी तो काळ
15:05पाहिलेला नाही पण मी माझ्या आजीकडन
15:07आजोबांकडन वडिलांकड ऐकला अनेक पुस्तकातन
15:10वाचला आणि त्याने माझा बैठक तयार झाली
15:13त्यामुळे तर असा एक देश जो एक असहाय्य आहे
15:16आणि आपल्याबरोबर अनेक देश स्वातंत्र आले
15:18पाकिस्तान पण झाला आपल्याबरोबर स्वतंत्र
15:21या देशाला जगात कोण कशाला विचारेल
15:24तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये भारताच्या
15:27योग्यतेची कीव करावी अशी परिस्थिती होती
15:31आपली लोकसंख्या 40 कोटी होती साधारण बरोबर
15:35आपण ती वाढवली नंतर मेहनतीने पण ती वेगळी
15:39बाब आहे तर फक्त तीच वाढवली हा प्रॉब्लेम
15:44आहे फक्त तर ती 40 कोटी लोकसंख्या जी आहे
15:48त्या लोकसंख्या ला चेहरा नव्हता आणि या
15:51सगळ्या गोष्टीचा उत्तर एकच होत पंडित
15:55जवाहरलाल नेहरू
15:58त्यांनी आपल्यासारखे
16:00मध्य मार्गाने जाऊ पाहणारे काही कमजोर
16:04काही तेव्हा सोवियत युनियन एका बाजूला
16:06होता म्हणजे कम्युनिस्ट कंट्रीज सोवियत
16:08युनियन आणि पूर्व युरोप आणि दुसरीकडे
16:11कॅपिटलिस्ट अमेरिका आणि इतर देश होते तर
16:13त्यातल्या एका गटात साधारणपणे अशा प्रकारे
16:16स्वतंत्र नवस्वतंत्र झालेले संसाध म्हणजे
16:20्यांच्याकडे रिसोर्सेस कमी आहे तसे देश
16:22जात असत त नेहरूंनी आपल्याबरोबर नासेर आणि
16:25टीटू मुख्यत्वे करून नासेरिपचे नासेर आणि
16:29युगोस्लोविया तेव्हा युगस्लोया होता
16:31स्लोवाकिया वेगवेगळे देश झाले तेव्हा या
16:34दोघांना बरोबर घेतलं आणि नॉन अलाय
16:38मुमेंटची स्थापना केली म्हणजे एक तिसरा गट
16:41स्थापन केला त्याने काय झालं त्याने भारत
16:44बळकट झाला भारतीय जनतेला जगामध्ये चेहरा
16:48प्राप्त झाला तो नेहरू प्राप्त करून दिला
16:51आणि त्याच वेळेला झालं तुम्हाला अमेरिका
16:53किंवा सोवियत युनियन यातल्या एकाची बाजू
16:56घ्यायलाच पाहिजे असं काही राहिलं नाही
17:00म्हणजे एक तर तुम्ही आमच्या सोबत येणार
17:02नाही तर त्यांच्या सोबत जाणार असं जे होतं
17:04ते धोरणच नेहरूंनी जगामध्ये मोडून काढलं
17:07हे एका अत्यंत दुबळ्या देशाच्या अत्यंत
17:10समर्थ पंतप्रधानाचे लक्षण ते नेहरूंच होत
17:14त्यानंतर नेहरूंनी अनेक गोष्टी केल्या
17:17उदाहरणार्थ आज इजराल बद्दल इत बोललं तर
17:19गांधीजींच्या बाबतीत म्हणतो गांधीजींनी
17:21इजराईल राष्ट्र करायला नकार दिला होता
17:23त्याच पत्र आहे आईसाईनी पण दिला होता
17:26म्हणजे विजनरी माणसही कायमच विजनरी असतात
17:29तर नेहरूंनी एक स्वतंत्र आपलं अस्तित्व
17:32स्थापन केलं होतं तर लॉंग स्टोरी शॉर्ट
17:36करतो म सरांनी विचारला तो प्रश्न तो
17:40प्रश्न अत्यंत तिथे वाढत गेल्यानंतर
17:44म्हणजे पॅलेस्तीनला आज मान्यता जाण एवढी
17:46राष्ट्र सरसावून पुढे इंदिराजच्या काळात
17:49भारत हा पहिला देश ज्याने स्वतंत्र
17:51पलिस्तीनला मान्यता दिली भारता परराष्ट्र
17:54धोरण कसलं दबदबा असलेलं होतं म्हणजे फिडल
17:58कस्ट्रो यासर आराफात
18:00लिओ ब्रेने कोन इंदिरा गांधी असे बसलेले
18:04आणि असं वाटायचं की भारत म्हणजे काहीतरी
18:07आहे आणि 2014 नंतर आपल्याकडे एक क्रांती
18:12झाली कल्कीचे अवतार आले विष्णूचे दहावे
18:16अवतार आल्यानंतर काय होतं
18:19त्यानंतर त्यांनी जाहीर केलं की अगोदरच्या
18:20लोक अखल नव्हते नेहरूनना मूर्खच होते
18:22त्यांना काय डोकं नव्हतं मीच सांगेन ते
18:24आता यानंतर पूर्व एक एक करत आपले मित्र
18:27नष्ट झाले
18:31आपण एकटे पडत गेलो आणि हे आपल्याला
18:35कळायच्या आत आपण इतके एकटे पडलो की एकीकडन
18:38आता अमेरिका आपली नाचक्की करत दुसरीकडन
18:42चीनने आपली सीमा बळकावल्या तिसरीकडन रशिया
18:45आपल्याला किंमत देत नाही ते पाकिस्तान सरळ
18:47शस्त्र देतात आपली विनंती नाही काढून
18:50कुठचाच समर्थ देश आपल्याबरोबर राहिलेला
18:52नाही आणि दुर्बळ देशांना आपला आधार वाटत
18:55नाही तर भीती वाटते कारण काही ठराविक
18:58उद्योगपती येऊन इथे नाहक नासदूस करतील अशी
19:00त्यांना रिसोर्सेसची भीती वाटते केनयाच
19:03उदाहरण आपल्या समोर आहे बांगलादेश आहे
19:05श्रीलंकेचा आहे तर या प्रकारची
19:08परराष्ट्रतीची माती जी आहे ती आपण बारा
19:10वर्षात उत्तम प्रकारे केलेली आहे आणि
19:12नेहरूंनी जे महान
19:16महान
19:17महान जे परराष्ट्र निधीच एक झाड लावलेलं
19:22त्याला फळ येत होती ते झाड मुळातून
19:25कापण्यात आलेला आहे त्यामुळे आज जर
19:28तुम्हाला असं वाटत असेल की आपण परदेशात
19:30गेल्यावर आपला पासपोर्ट बघून तो उभा राहतो
19:32इथला पासपोर्ट ऑफिसर तर मी सांगतो
19:34तुम्हाला मी रशिया सोडून जगातल सगळ्या
19:36देशात अगोदर पण गेलेलो आणि आत्ता पण
19:38गेलेलो आहे पूर्वी जायचो तेव्हा पण
19:41त्याच्या चेहऱ्यावर काही फार वाईट किंवा
19:42चांगले भाव यायच नाही पण भारतीय आहे मारून
19:45सोडून द्यायचा कोविड मध्ये असताना मी
19:48युएसला गेलो तेव्हा इमिग्रेशन ऑफिसरने
19:50विचारला हा फोटो तुझा नाहीये मी म्हटल
19:52नाही ना ते आमचे पंतप्रधान आहेत त म्ह
19:56त्या असस काहीतरी केलं की पंतप्रधानांचा
19:59फोटो तुझ्या व्ॅक्सीनवर कशासाठी पहिली
20:01व्ॅक्सीन घेतलेली त्याच्यानंतर आलो होत
20:03मला डेल्टा कोविड झाला पण मूळ मुद्दा असा
20:07की नेहरूंनी जर ठरवलं असतं
20:10तर भारतातल्या सर्व संघाच्या लोकांच्या
20:14अंगावर आज 30 व्ॅक्सीनचे 30 नेहरूंचे फोटो
20:17गोंदलेले असते. आणि ते गोंधलेले नसते तर
20:20ते लुळे पांगळे झाले असते. त्यामुळे
20:23प्रत्येक व्ॅक्सीनला एक फोटो कारण त्या
20:25काळात प्रिंटर नव्हता ना त्या काळात
20:27गोंधण्याची पद्धत होती. त्यामुळे लक्षात
20:29घ्या की जे व्ॅक्सीनच झालं जे फोटोच झालं
20:33जे माझं तिथे फोटो आणि माझ्या व्ॅक्सीन
20:36सर्टिफिकेट बघताना इमिग्रेशन ऑफिसर झालं
20:38तेच आपल्या परराष्ट्र धोरणाच झालं
20:40त्यामुळे तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण ते
20:42सत्य म्हणजे एझक्टली काय हे लॉंग स्टोन
20:44शॉर्ट मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला
20:46आता मुलांनी प्रश्न विचारा अशी मी प्लीज
20:48विनंती करतो जर तरुण मुलांना प्रश्न पडत
20:51नसतील तर ते डिझर् करतात की ते एका झुंडी
20:53कडन शासित केले जावे
20:58सर मी नितीन कवसकर धोरणाला जोडूनच एक
21:01प्रश्न विचारतो की त्यावेळेस जेव्हा
21:04पंतप्रधान म्हणून बाहेर परदेशी दौऱ्यात
21:07जात होते तेव्हा पण त्यांचे काही बिझनेसमन
21:09मित्र जात होते का सोबत
21:11>> मी मोदींबरोबर नेहरूंची तुलना करू इच्छित
21:14नाही पहिली गोष्ट
21:16दुसरी गोष्ट अशी की जवाहरलाल नेहरू आणि जे
21:19आरडी टाटा यांची पत्र प्रसिद्ध आहेत ती
21:22वाचली तर कळत की ज आरडी टाटा म्हणत लिहिलय
21:25जे आरडीनी की नेहरू माझा तिरस्कारच करत
21:28असावे हे पहिलच वाक्य बोलक आहे बरोबर
21:32जाण्याचा प्रश्नच येत नाही आणि मुळामध्ये
21:34नेहरू
21:38अकमुलेशन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्ती गोळा
21:41करण्यावर विश्वास ठेवणारे मनुष्य नव्हते
21:43ते क्रिएशन ऑफ वेल्थवर विश्वास ठेवायचे
21:45म्हणजे संपत्तीचा निर्माण करण ती भारतात
21:48झाली म्हणून पब्लिक सेक्टर युनिट उभ्या
21:50राहिल्या ती विकली तेव्हा संपत्ती गोळा
21:53करतात लोक असं तरुणानी प्रश्न
21:56विचारल्यामुळे माझा फार अपेक्षा भंग होते
21:58किंब मला इंटरेस्ट नसल्यासारखं वाटत
22:00तरुणांना
22:01>> स्टार्टिंगच्या डिकेला जर आपण बघितलं गेलं
22:03तर तेव्हा आपली इकॉनॉमिक ग्रोथ खूप कमी
22:04होती तर त्याच्यावर आपण नेहरूंना ब्लेम
22:07केलं पाहिजे की त्यांच काय त्याच्यामध्ये
22:10योगदान आहे ते जपान चायना अबुधाबी जर आपण
22:14बघितलं गेलं तर ते पण खूप लाईक खूप कमी
22:16होते ते आणि आता त्यांची इकॉनॉमी खूप
22:18स्ट्रॉंग आहे तर ते पण स्टार्टिंगला जपान
22:20मध्ये जस ते हिरोशिमा नागासाकी मध्ये ते
22:23अटॅक झालेला आणि त्याच्यानंतर त्यांची खूप
22:26झाले
22:30>> तू पहिला प्रश्न विचारला म्हणून तुला बोनस
22:32दोन उदाहरणं सांग
22:35नेहरू ब्लेम कशाला करणार म्हणजे आपण गरीब
22:37आहोत आणि एका माणसाच्या हातात गरिबी
22:39सोपवतो तर त्याला ब्लेम कशाला करणार त्या
22:41गरिबी बद्दल हा एक पहिला प्रश्न नेहरू
22:44जेव्हा सत्तेत आले आणि नेहरू सत्तेतन गेले
22:47नाही ना बोलू दे ना तिला बोलू थांबू कशाला
22:49म्हणजे काय ही मानसिकता चुकीची आहे
22:51माणसाला बोलू दिलं पाहिजे तिला बोलू दे
22:54उभे बोल काय म्हणायचं तुला बोल
22:57>> सर जपान अण चायना अगोदर जर आपण बघितलं
23:00गेलं तर ते पण खूप लाईक खूप कमी होते आणि
23:03आता त्यांची इकॉनॉमी खूप स्ट्रॉंग आहे तर
23:05ते पण स्टार्टिंगला जपान मध्ये जस
23:07हिरोशिमा नागासामध्ये अटक झाले
23:11>> रागावू नको तू जाऊ नको लगेच बस
23:18>> कमी
23:22सांगतो ना सांगतो
23:26दोन गोष्टी असतात बघ
23:29नाव काय तुझं रितिका दोन गोष्टी असतात एक
23:33जीडीपी
23:35आणि दुसरा पर कॅपिटा इकम
23:38तुमच्या देशाचा जो जीडीपी आहे ना तो
23:40तुमच्या लोकसंख्येने भागला की पर कॅपिटा
23:43इन्कम तयार होतो आणि देश श्रीमंत आहे की
23:46गरीब आहे हे भागाकाराने कळत जीडीपीने नाही
23:50कळत जीडीपी डिसेप्टिव् असतो म्हणजे फसवा
23:54असतो
23:55कारण दोन उद्योगपतींकडे 99 टक्के संपत्ती
23:58असली तरी जीडीपी मध्ये येते त एकटी मुंबई
24:01श्रीमंत आहे आणि महाराष्ट्र गरीब आहे
24:03महाराष्ट्राचा जीडीपी जबरदस्त येणार पर
24:06कॅपिटा इकम काय सर सरासरी गावामधल्या
24:10माणसाच उत्पन्न काय रुपये पंश पण नाही
24:13शेतकऱ्यांच उत्पन्न काय तर आता मूळ मुद्दा
24:17जेव्हा ब्रिटिश आपल्याला सोडून गेले
24:20म्हणजे आपण चले जाव असं सांगितलं पण लवकर
24:24आता अशी वेळ की चले आव अस आंदोलन सुरू
24:26करण्याची वेळ आलेली आहे तर तेव्हा चलेजाव
24:29सांगितल्यावर ब्रिटिश आपल्याला सोडून गेले
24:31ते वाचले तर त्याच्यानंतर नेहरूंनी
24:34आपल्यावर दुरा घेतली ती अशी कंडिशन होती
24:36अशी परिस्थिती होती
24:39की आपल्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचे
24:42कारखाने निर्मितीषम हत्यार
24:46पोलाद खाणी काहीच निर्माण होत नव्हतं ते
24:51खाजगी असलं पाहिजे का सार्वजनिक असलं
24:53पाहिजे पाहिजे ह्याचाही निर्णय झालेला
24:55नव्हता
24:56तर यावर नेहरूंनी एक स्टॅटस्टिशियन फार
24:59मोठे स्टॅटस्ट होते महाल नोबीस डॉक्टर
25:01महालनोबीस यांना बरोबर घेऊन पंचवार्षिक
25:04योजना आखल्या आणि त्या पंचवार्षिक
25:07योजनेमध्ये
25:09भारताला एकाच वेळेला सोशलिस्ट आणि
25:11कॅपिटलिस्ट हे मिश्र अर्थव्यवस्थेची देणगी
25:14दिली म्हणजे तुम्ही सार्वजनिक संपत्ती
25:17वाढवत सरकार असतानाच खाजगी संपत्ती सुद्धा
25:21वाढवण्याची मुभा लोकांना ठेवली त्यामुळे
25:23भारत कम्युनिस्ट नाही झाला नाही
25:26कॅपिटलिस्ट झाला हे सगळं करण्याची
25:28नेहरूंची का धडपड होती लक्षात घ्या जपान
25:32एवढा चिमुकला देश किंवा सिंगापूर एवढा
25:34चिमुकला देश त्या काळची ना तेव्हा
25:37सिंगापूर वेगळा नव्हता आला मलेशियाच्या
25:39पंतप्रधानांची नेहरूंना पत्र तुम्हाला
25:40सांगतो की त्यावेळेला तुम्ही आता नाव
25:42घेतली ना त्या सगळ्या देशांची
25:45प्रमुखांची पत्र नेहरूंना प्रश्न पडले की
25:48सोडवायला आणि नेहरूंनी त्याची उत्तर दिली
25:50त्यांने त्याने त्यांचे देश समृद्ध ले पण
25:53आपल्या देशाची प्रॉब्लेम आहे तुम्ही
25:55अबुधाबीच नाव घेतलं अबुधाबी तेव्हा तंबूत
25:58राहायचे तेल मिळाला त्याला आपल्याला तेल
26:01नाही मिळाल आपलं तेल निघालं
26:04तर मूळ मुद्दा असा आहे की
26:08काय काय तिला विचारू नको मला विचार तिला
26:11नंतर विचार आधी मला विचार काय विचारल तिला
26:14काय म्हणाले ते असं विचारलं
26:17तर मी सांगतो तुला ते पण तर मूळ मुद्दा
26:20असा आहे की या प्रकारची जी गरीबी आहे आणि
26:23प्रचंड लोकसंख्या 40 कोटी तेव्हा खूप मोठी
26:25लोकसंख्या होती कारण सरासरी आयुर्मान
26:28तेव्हा 50 वर्ष हो माणूस साठी झाल्यावर
26:31साजरी करत असत बरोबर ना महणजे 60 वर्षाचा
26:34झाला म्हटल्यावर माणूस आऊट आता 60 वर्षाचे
26:37हिरो आहेत शाहरुख खान वगैरे लक्षात घ्या
26:40हा फरक मॉडर्न मेडिसिन आपल्याकडे आलं नसतं
26:43फार्मा इंडस्ट्रीज आपण उभी केली नसती
26:46नेहरूंनी मिश्र अर्थव्यवस्थेवर ते आणलं
26:48नसतं तर अमेरिकेसारखी गत झाली असती
26:50आपल्याला स्वस्थ औषध नसती मिळ काउंटर
26:52आपल्याला केवढी स्वस्त औषध मिळतात ही सगळी
26:54नेहरूंचा विचार आहे आणि आपण तुम्ही म्हणता
26:58श्रीमंत म्हणता ना ते तसं व्हायची का न
27:00कारण आपली लोकसंख्येने भागा ना तुम्ही
27:03जीडीपीला तिथे समस्या निर्माण होते एक
27:06दुसरी गोष्ट सगळंच काही नेहरू करू शकत
27:08नव्हते ना आपणही काहीतरी करायचं होत की
27:11नाही आपण आपली मॉडर्न रिपब्लिक मेंटेन
27:14करणं हे सुद्धा करू शकलो नाही 2014 पर्यंत
27:17जेम ते त्यामुळे या प्रकारच्या जनतेला जे
27:21बेस्ट देऊ शकतात ते नेहरूंनी दिलं. त्याची
27:24फळं 2000 13 पर्यंत आपण खाल्ली आयटी झालं
27:28आता हिंजेवाडीला वगैरे लोकांना अ तीन-3
27:31लाख रुपये वर्ष पगार मिळायला लागला. लगेच
27:34त्यांनी WhatsApp ग्रुप स्थापन केले आणि
27:36जय श्रीरामच्या घोषणा करायला लागले
27:38त्याच्यावरन तर हे सगळे जे बदल आहेत ते
27:41करायला जी तरुणांना फुरसत मिळाली ती फुरसत
27:43नेहरूंच्या पिढीला नव्हती. तुम्हाला पहिलं
27:46उदाहरण सांगतो 52 च्या ज्या निवडणुका
27:49झाल्या ना त्या निवडणुका होतील एका
27:52स्वतंत्र झालेल्या ज्याच्यामध्ये
27:54कोणत्याही प्रकारची वीज दळणवण व्यवस्था
27:57लोकसंख्येची मोजणी नीट झालेली असं काहीच
28:01नसताना मतदारसंघ
28:04ते कसं करायचं हा मुद्दा होता नेहरू
28:06म्हणले करायचं आणि नेहरूंनी ते करून
28:09दाखवलं तेव्हा पटेलांच त्यांना पत्र आहे
28:11त्याच्या अगोदर नेहरूंनी जेव्हा पदार संघ
28:13केल पटेल गेले 52 च्या अगोदर पण जेव्हा
28:16मतदारसंघ आखून वगैरे झाले तेव्हा पटेलांचे
28:18त्यांना पत्र आहे की हे कस आपण करू शकणार
28:21तर नेहरू म्हणाले की आपल्याला वाटलं आपण
28:24करू शकू तर आपण करू शकू असं पहिलंच वाक्य
28:28त्यांच आणि 52 जेव्हा निवडणुका
28:31झाल्या तुम्हाला सांगतो आज ए आय अर्थात तो
28:35निय नीतीचा भाग आहे म्हणजे कपटाचा भाग आहे
28:38पण आज सुद्धा अपडेट करत नाही आपण तेव्हा
28:43फळ्यावर लगेच अपडेट व्हायचे किती मतदारसघ
28:46बूथवर किती लोक आले किती स्त्रिया किती
28:48पुरुष 52 साल पासून या रिसोर्सेस उभं करून
28:53लोकशाही आपल्याला देणार आहे केवढी यंत्रणा
28:56त्यानी उभी केली म्हणजे हा एक अतिशय
28:58असाधारण असा प्रयोग त्यांनी 52 पासून
29:01यशस्वी केला तो कायम यशस्वी झाला 2014
29:04पर्यंत
29:05आता तुम्ही लक्षात घ्या पीसफुल ऑफ
29:07ट्रान्सफर ऑफ पावर म्हणजे किती महत्त्वाची
29:09गोष्ट आहे लोकशाहीमध्ये हे तुम्हाला आता
29:11कळेल मी देणारच नाही सत्ता माझी तुम्हाला
29:14असं सांगणारा शासक तुम्हाला भेटला नाही
29:16याच कारण नेहरूंनी पाया घातलेला तो आता
29:19भेटल्यावर तुम्हाला नेहरूंच महत्त्व कळेल
29:21अन्यथा कुठे बालदिन हल्ली साजरे केले जात
29:23होते 2022
29:26मला तर आठवत 2004 पा पर्यंत जर काँग्रेस
29:28पण नेहरूना विसरली होती बरोबर ना मूळ
29:32मुद्दा हा आहे की रिसोर्सेस 47 ला
29:36त्यांच्या हातात मिळाले आणि नेहरूंचा
29:38मृत्यू झाला तेव्हा भारत जो झालेला त्यात
29:41अमूलाग्र बदल होता तेव्हा भारत जगाच
29:43नेतृत्व करत होता तुम्ही विश्वास ठेवणार
29:46नाही मिसभट की चीन आणि भारत या दोघांची
29:51अर्थव्यवस्था 1975 सारखी सारखी होती एझक्ट
29:55सारखी त्यानंतर डेंगनी ती पुढे नेली आपण
29:58कुठे आलो ते तुम्हाला माहिती आहे
30:02त्यामुळे नेहरूंनी काय केलं याचं वर्णन
30:06केलं जाऊ शकत नाही रिसोर्सेस वाईज
30:07आपल्याला एवढं समृद्ध केलं जे आज आपण
30:12एवढ्या विपरीत परिस्थितीत प्रश्न विचारू
30:14शकतो ते नेहरूमळे
30:17आणि
30:18ज्या पब्लिक सेक्टर युनिट्स उभ्या झाल्या
30:21ती प्रचंड उद्योग व्यवस्था त्यांनी उभी
30:22केली आज तुम्ही बघताय रस्ते नाशिकचे उभे
30:26राहिलेले पूल 2014 नंतरचा पूल असेल तर मी
30:28जात नाही गाडी घेऊन त्याच्यावर मी विचारतो
30:31बांधला कधी तर शिवाजीच्या काळात मग मी वरन
30:33जातो मग सांगता ब्रिटिश काळ वरामात जातो
30:362014 नंतर म्हटलं की मी खालून घेतो ्या
30:39गडकरीनी बांधला खालून घ्या गाडी तर मूळ
30:43मुद्दा असा की यात म्हणजे हात विनोदाचा
30:45भाग सोडला तर वास्तवात पडतात पूल माणूस
30:48जाता जाता खाली जातो म्हणजे असं होत
30:51नव्हतं भ्रष्टाचार होता जगात कुठे नाही
30:54अमेरिकेत सुद्धा आहे त्याला लबिंग म्हणतात
30:57ते डवोकेकसी म्हणतात पण भ्रष्टाचार जगभर
31:00आहे म्हणून इंदिरा गांधीवर टीका आलेली
31:03त्यानी जेव्हा म्हटलं होतं करप्शन ग्लोबल
31:05फिनोमिना ते खर आहे परंतु लक्षात घ्या की
31:09तुम्हाला दाबत नव्हत मुस्कटबी नव्हती
31:11तुम्ही भ्रष्टाचार बोलू शता
31:13आज बोलू शकता नाही बोलू शकत मी सांगतो
31:16त्या माणसाविरुद्ध बोलाल माझ्यावर केस
31:18घातली त्या तुम्ही बोला
31:23त्यामुळे नेहरूंनी केलं हे की अशी असंख्य
31:26उद्योगपती उभे केले छोटे छोटे मध्यम
31:28उद्योगपती उभे केले व्यवसायिक उभे केले
31:32मला आठवत आमच्याकडे दुकानांच्या मालिका
31:35उभ्या राहिल्या आज सगळे मॉल मध्ये आज
31:37केंद्रीकरण जे संपत्तीच होत ते नव्हतं
31:40वाटली जात होती लोकसंख्या वाढल्यामुळे पर
31:43कॅपिटा इन्कम कमीच येणार होतं पण जीडीपी
31:45वाढलेला सर्वांना समृद्ध करत होता. त्याला
31:48इंग्रजीत वेलफेर स्टेट असं म्हणतात. एक
31:51वेलफेअर स्टेट आपण 2013 पर्यंत होतो. आज
31:55आपण वेलफेर स्टेट राहिलेल नाही आपण
31:56थक्रेटिक स्टेट झालेलो आहोत.वी वी आर नो
31:58मोर मॉडर्न डेमॉक्र डेमॉक्रेसी मॉडर्न
32:01रिपब्लिक नो बिहार इलेक्शनच्या रिझल्ट
32:04नंतर मी निश्चितपणे म्हणू शकतो हे माझं
32:07पहिल्यापासून मत 2024 च्या निवडणुकीच्या
32:09वेळेला मी जाहीर द वेळा बोललोय ते
32:11रेकॉर्डवर आहे त्यामुळे असं काही नाही की
32:13तुमच्या संस्थेत येऊन पहिल्यांदा बोललो
32:15त्यामुळे माझा ओनस मी घेतो त्याचा की
32:19निवडणुका चोरल्या जाणं हे नेहरूंच्या
32:21विचारांमध्ये अशक्य होत नेहरूंना ठरवलं
32:25असतं ते रॉबर्ट बुगाम होऊ शकले असते आज
32:29राहुल गांधी नॉर्थ कोरियाच्या किम जंग
32:33सारखे राजे असते नाही बघा ना तुम्ही त्या
32:36काळात ते नेहरू तसे झाले असते तर राहुल
32:38गांधीला कोणी थांबवलं असत हे भ्याड लोक
32:42नसत थांबवलं पण नेहरूंनी तसं केलं नाही
32:44त्यानी तुम्हाला अधिकार दिले स्वतःच्या
32:46हातात आलेले आणि तुम्ही विचारता तुम्ही
32:48म्हणजे लोक विचारता नेहरूंनी काय केलं तर
32:51नेहरूंनी हे केलं की माझ्यासारखी अजून 50
32:54माणसं उभी केली
32:57आणि मग 50 माणस अजून 5श माणसं उभी कर आणि
33:00ती थांबू नये शकत नेहरू हे एका युगाच नाव
33:05आहे नेहरू हे एका माणसाच नाव आहे नाहीये
33:08जशी आंबेडकर ही एक अवस्था आहे जशी बुद्धही
33:12एक अवस्था आहे तसं नेहरू एक युग आहे त्या
33:15युगाला
33:18संपताना पाहून मनाला वेदना होण स्वाभाविक
33:20आहे पण ते संपणही आवश्यक होत कारण
33:22त्याशिवाय त्याच महत्त्व समजण बंद झालं
33:25इथल्या इथल्या मुलांना तरुणा ना आणि
33:28वृद्धांना सुद्धा आणि खुद्द काँग्रेसला
33:30सुद्धा
33:30>> गांधी बद्दल चांगलं बोलायचं आणि वाईट
33:33बोलायच आणि दुसरा आणखी विचारायचा दुसरा
33:35प्रश्न की छत्रपती शिवाजी महाराज किंवा
33:38महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर थोडी
33:41टीका करून बघायची आणि व्यलंट प्रतिक्रिया
33:44झाली तर तात्पुरती माघार घ्यायची आणि
33:46व्हायलंट प्रतिक्रिया नाही झाली तर मग
33:48पुढची आणखी टीका करायची या स्ट्रॅटजी
33:51याच्याबद्दल कृपया प्रश्न आजच्याशी आजच्या
33:54विषयाशी संदर्भ नाही आणि आपण या संस्थेला
33:57तिथे ते उचित नाही त्यामुळे पहिल्या
33:59प्रश्नाच उत्तर देतो फक्त दुसरा प्रश्नाच
34:00उत्तर आपण बाहेर बोलू तेव्हा मी देईन
34:02तुम्हाला
34:06गांधीजींवर
34:08टीका केली नाही याचं कारण त्यांनी
34:10गांधीजींचा खून केला म टीका करायची गरज
34:13नाही दाभोळकर आणि पानसरेवार कुठे टीका
34:15करतात कारण त्यांचा खून केला एकदा खून
34:19केल्यावर टीका करावी लागत नाही मग
34:20त्यांच्या पाया पडल तरी चालत ही संस्कृती
34:23आहे फ संस्कृती असच सांगते आरसस ही
34:26संस्कृती आहे त्यामुळे तुम्ही जे म्हटलात
34:28नेहरूंवर टीका करतात कारण नेहरूंचा खून
34:29करणं त्यांना जमलं नाही. त्यामुळे ते नष्ट
34:32करणं कसं शक्य आहे? गांधीजींचा खून करू
34:35शकले ते त्यामुळे गांधीजीवर टीका करायची
34:39काय गरज आहे आता ते पायाच पडणार त्यांच्या
34:42कारण त्यांच मूर्तीपूजेत रूपांतर केलं
34:44त्यानी ब्राह्मणवादात रूपांतर झालं
34:45गांधीजींच ते संत झाले.
34:51आणि नेहमी लक्षात घ्या आर एसएस गांधींचा
34:53वध म्हणते हत्या नाही म्हणत वध ही ज्याने
34:58मारलेला आहे त्याच्याकड केलेली धार्मिक
35:00कृती आहे पंचशीलग्रीमेंट झामध्ये
35:05आपले पाच प्रिन्सिपल होते तर त्या पाच
35:08प्रिन्सिपलच्या अंडर इंडिया आणि चायना
35:11नेहरूजींनी म्हटलं होत की इंडिया चायना
35:13भाई भाई आहे तर मग आपला जो अक्साई चीनचा
35:15भाग चायनाने ऑक्युपाय केलेला आहे तो त्या
35:18काळात आपण परत का नाही मिळू शक
35:21>> हिंदी चिनी भाई भाई म्हणाले होते नेहरू
35:23तेव्हा चीनने आक्रमण केलं नव्हत त्याच्या
35:25अगोदर चन लाय हे चीनचे पंतप्रधान
35:29भारतामध्ये आले होते आणि तेव्हा
35:32स्वाभाविकपणे आपल्याकडे गेस्ट शेजारी
35:34देशाचे गेस्ट आले की आपण गेलो तर बिर्याणी
35:37खातो आई करतो साडी वगैरे दिली तर घेतो तसं
35:41तो देश आल्यावर आपण भाई भाई म्हणणार ना
35:43आपण शत्रू शत्रू नाही म्हणू शकत चला आले
35:46म्हटलं बर चीनने कोणतीही आगळी तोपर्यंत
35:48केली नहती पण माओ हे चीनचे हुकुमशाहा जे
35:52होते कम्युनिस्ट हुकुमशाहा ते
35:54अनप्रेडिक्टबल मनुष्य होते आणि चीनचा
35:57विस्तारवादी धोरणाचा जो पाया आहे तो माओनी
36:00घातला मा हा थोर माणूस होता म्हणजे मी अस
36:02माओना पण कोणत्याही प्रकारे काही बोलाव
36:06एवढी माझी लायकी नाहीये तर माओवर
36:09स्वतंत्रपणे अभ्यास करायला पाहिजे तर ए
36:11माओंनी जो विस्तारवादाचा पायात
36:14त्याच्यामध्ये नेहरूंना दगा दिला त्यांनी
36:16आणि हे ऑस होऊ शकत दगा देऊ शकतो ना माणूस
36:19चांगल्या माणसाला कोणी फसवतं भारताला नाही
36:21का आज फसवल आपणच तर चांगल्या माणसाला कोणी
36:26फसवू शकतो नेहरूंना त्याचा धक्का बसला आणि
36:29सगळ्यात वाईट गोष्ट अशी की आपण एकाच
36:32वेळेला भाकरानंगल उभं करतो आयएम आयआयटी
36:34उभं करतो आपण अनेक गोष्टी उभ्या करतो
36:36आपल्याकडे रिसोर्सेस पैसे कमी होते आणि
36:38आपण रशियाची मदत घेत होतो कम्युनिस्ट होता
36:41रशिया तेव्हा आणि त्याच वेळेला चीनने
36:44हल्ला केला तेव्हा आपल्याकडे तेवढं
36:45सैन्यदल नव्हतं आपल सुसज्य सैन्य नव्हत ते
36:48ब्रिटिशांनी नष्ट ब्रिटिशांनी डिव्ईड केलं
36:51होतं आणि आपला जो मित्र आहे सोवियत युनियन
36:54तो कम्युनिस्ट होता त्यांची भूमिका काय
36:56होती भारत आमचा मित्र आहे पण चीन आमचा भाऊ
36:58आहे कारण चीन कम्युनिस्ट होता तेव्हा अशा
37:01वेळेला नेहरूच काय परब्रह्म जरी आले असते
37:04तरी श्रीकृष्णाला सुद्धा द्वारकेमध्ये
37:06रणछोडदास म्हणूनच नाव आहे ना तिथून
37:09गेल्यामुळे मुद्दा आज आपल्याकडे सगळं काही
37:11आहे तरी आपण लड्डाख का गमवला हा आहे
37:14अरुणाचल प्रदेशच्या 30 गावांची नाव का
37:16बदलली हा आहे आणि पंतप्रधानांनी आपल्या
37:19आपल्या पंतप्रधानांनी अटल बिहारी
37:21वाजपेयीच्या मागणीवरून मध्यरात्री संसदेचे
37:24सत्र घेऊन सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली
37:27होती ट्रान्सपरंट आपण कुठे कमी पडलो काय
37:29झालं आपल्या आजच्या पंतप्रधानांनी चीन असं
37:33बोलायला सुद्धा नकार दिली प्रश्नांची
37:34उत्तर तर ते देतच नाही हा फरक आहे नेहरूम
37:38मध्ये मी तुलना अजिबात करू इच्छित नाही या
37:40माणसाशीरश
37:45मध्ये
37:47हा धमकी आहे का आदर आहे
37:51प्रश्न असा आहे माझा आपण नाशिक मध्ये
37:57कुठेही असू शकतो
38:00्याच्या इथल्या माहिती नाही का मला कोण
38:03प्रश्न असा आहे की जे उजव्या डाव्या
38:07विचारणीचे लोक आहेत ते नेहरूंना नाव
38:09ठेवतात आणि डाव्या विचार सरणीचे लोक हे
38:12सावरकरांना नाव ठेवतात तर यावर आपलं मत
38:14काय कारण सावरकरांनाही माफी वीर वगैरे असं
38:17त्यांनी काहीच कार्य केलेल नाही असं लोक
38:19म्हणतात मग यावर आपलं काय मर
38:22>> नेहरू आणि सावरकर यांची मी तुलनाच करू
38:24इच्छितो पहिली गोष्ट नेहरूंचा आज जन्मदिवस
38:27आहे आपण नेहरू बद्दल बोलू शकू सावरकरांचा
38:30जन्मदिवशी मला बोलवा मी सावरकरावर बोलू
38:32फक्त एवढंच सांगतो की भारताच्या
38:34इतिहासामध्ये जेलमधन अंदमान सारख्या
38:37जेलमधन सुटल्यावर द किलो वजन वाढलेले
38:39एकमेव कैदी होते सावरकर [प्रशंसा]
38:43आणि नेहरूंच वजन कैद्यातल द वर्षा
38:46कमी झालं होत ते अगदी बारीक झाले होते मला
38:49फार काही बोलायचं नाहीय पण मी एवढंच
38:51सांगतो की आपण सावरकरांचा उल्लेख नेहरू
38:54बरोबर करू नये नेहरूंचा उल्लेख सुभाषचंद्र
38:56बोस वल्लभभाई पटेल महात्मा गांधी मौलाना
39:00अबुल कलाम आझाद आणि त्यांचे सहकारी
39:02यांच्या संदर्भात केला तर योग्य होईल
39:05अन्यथा
39:06सावरकरांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला
39:10त्यांनी जो प्रायोपशन ज्याला आत्महत्या
39:12म्हणतो आपण आधुनिक भारतात ती केल्यावर वर
39:15कारण त्यांच्यावर शहा कमिशन बसलं होतं
39:17गांधीजींच्या
39:19खुनाच्या आरोपातून ते निर्दोष सुटले
39:22नव्हते पुराव्या अभावी सुटले होते कारण
39:24तेव्हा राज्यघटना झाली नव्हती आपली बरोबर
39:27ना त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण जर विधी
39:32विद्यालयात असाल किंवा कशात जाणून घेतल्या
39:35पाहिजेत तर त्यांच्याबद्दल मला बोलायचं
39:37नाही यासाठी की त्यांचा आज जयंती नाही
39:40त्यांची पुण्यतिथी नाही आणि तो आजचा विषय
39:43नाही नेहरूंच्या संदर्भात जे बोलायचं ते
39:45मी सांगितलं की त्यांनी 10 वर्ष कारावासात
39:48होते आणि त्यांनी कधीही कोणत्याही
39:50स्वरूपाची माफी मागितल्याची खोटी पत्र
39:52पसरवली जातात ती सत्य नाहीयेत यावर अनेक
39:55वेळा अनेक लोकांनी लिहिल अशोक कुमार पांडे
39:57झा वगैरे अनेक लोकांनी लिहिल आणि डावे आणि
39:59उजवे असं काही असत नाही सत्य आणि असत्य
40:01असं मात्र असतं डावे उजवे आहे डावे उजवे
40:05आहे विचारसरणी परंतु इतिहास जेव्हा सत्य
40:07असतो तो सत्यच असतो सावरकरांचे नऊ
40:10माफीनामे हे नऊ माफीनामे आहेत पण
40:11त्याच्यावर आपण बोलण्याकरता सावरकर
40:14जयंतीला सर खास प्रोग्राम ठेवा मी
40:16माफीनाम्यावर बोलायला येतो
40:19मी सावरकरावर बोलायला येतो माफीनाम्यावर
40:21नाही बोलत चला त्यांच क्रांतिकारी या
40:23विषयावर बोलू बस
40:26देशाची ओळख से कंट्री राष्ट्र म्हणून आपली
40:30सांगितली जाते पण आजच्या वातावरणामध्ये हा
40:34सेकुलर
40:36आहे राष्ट्रवा आलेला आहे अ
40:42ते
40:43त्या अनुशत आहे ना म्हणजे
40:47हा बोला बोला मॅडम बोला महिला प्रथम मग
40:50तुम्ही पण बोला सर
40:51>> इलेक्शन जरी झाले तरी पण जिंकणार कोण हा
40:55रिझल्ट सगळ्यांना माहिती झाला हा बदल आपण
40:57जर युथला सांगू इच्छितोय की नेहरू कसं काम
41:00करायचे किंवा आधी काय होतं बऱ्याच जणांनी
41:03वाचलेल नसेल तर वाचा प्लीज मी परत एकदा
41:05विनंती करते तर हा बदल कसा आणि कधी घडू
41:09शकतो कारण वोटिंग काहीही झालं तर जर
41:13आपल्याला प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न
41:15आहे तो कोणी विचारत नाही पण रिझल्ट जर
41:17माहिती आहे तर मग हा बदल कधी आणि कसा घडू
41:20शकतो
41:21>> मी अगोदर एक 15 वेळा तरी प्रॉमिनंट
41:25महत्त्वाच्या मंचावरून आणि प्रॉमिनंट
41:27लोकांच्या माझ्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये
41:30हे बोललेलो आहे 2024 च्या निवडणुकी नंतर
41:34मी प्रमुख विरोधी पक्ष आताचे विरोधी पक्ष
41:36नेते आणि इतरांना पण सांगितलेल आहे आज
41:39बिहारच्या इलेक्शनच्या निकालानंतर आणि
41:43संशयास्पद निवडणूक आयुक्तांच्या निवड
41:45पद्धतीबद्दल झाल्यानंतर मी परत परत हे
41:48सांगितलेल आहे की विरोधी पक्षांनी आणि
41:51सर्व पक्षांनी एक भारतीय जनता पक्ष सोडला
41:53तर संपूर्णपणे निवडणूक पद्धतीवरती सुधारणा
41:56होईपर्यंत बहिष्कार घातला पाहिजे अन्यथा
41:59ज्या खेळात आपण खेळतो त्याच्या नियमाला
42:01आपण नाव ठेवायला पात्र उरत नाही आणि या
42:04चक्रवहातन बाहेर पडण्याचा संपूर्ण
42:07बहिष्कार म्हणजे गांधीजीला सिव्हिल डिसओब
42:10म्हणत असत तोच उपाय आहे आणि आज न उद्या तो
42:14त्यांना करावा लागेल मी अगोदर सांगून
42:16झालेला आहे त्यामुळे मी आता परत परत
42:18त्यांना सांगणार नाही मी माझी वेळ येते
42:20तेव्हा मी ते मांडतोच माझी वेळ येईल
42:22तेव्हा मी ते करीन पण मुद्दा संप
42:25>> नमस्कार मी शरद दोन प्रश्न माझे तर पहिला
42:30प्रश्न की सरदार पटेलांनी राष्ट्रीय
42:33स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती तर असं
42:36म्हणतात की नेहरूंनी ती बंदी उठवली तर
42:38एवढा विजनरी माणूस त्याने पुढच्या काळाची
42:41ओळख ओळखून ती बंदी का उठवली तो एक माझा एक
42:43प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न मी बरेचश अशी
42:46लेक्चर पण ऐकले त्यामध्ये फक्त आज नेहरू
42:48आणि राष्ट्र निर्माण हा एक संवादाचा विषय
42:51परंतु संघ आणि राष्ट्र निर्माण किंवा त्या
42:53विचारसरणीच्या लोकांची बरीचशी अशी संवाद
42:56सुद्धा आम्ही ऐकली की बट हा राष्ट्र
42:58निर्माण हा शब्द खूप फसवा वाटतो मला त्या
43:01त्याच्याऐवजी समजा समाज निर्माण किंवा
43:03सोसायटी निर्माण हे त्या काळातली किंवा जस
43:06आंबेडकरांनी सांगितलं की आपल्याकडे
43:08लोकशाही आली पण खऱ्या अर्था लोकशाहीला
43:10अजून 200 वर्ष किंवा 500 वर्ष सुद्धा
43:12लागतील तर सुरुवातीच्या आजच्या बिहार
43:14निवडणुकीच्या निकालाच्या दृष्टीने मी
43:16विचारतोय की पहिल्या 20ती वर्षात समाज
43:18निर्माणाच काही काम नेहरूंनी केलय किंवा
43:21त्या काळातल काँग्रेसने केल थँक्यू
43:23>> खूप गोष्टी करायला मिळाल्या नाहीत हे सत्य
43:26आहे आणि ते कोणत्याही माणसाला एका
43:28आयुष्यात मिळणारच नाहीयत त्यांचं
43:30उत्तरायुष्य सुरू झालं तेव्हा
43:32त्यांच्याकडे सत्ता आली बरोबर आणि
43:36त्यांच्या विजन मध्ये आलेला आहे असलेला
43:38देश आणि त्यांच्या हातात असलेल्या देशाचा
43:40इतका फरक होता की जेवढी खाडी पोहून गेले
43:44तेच मोठी गोष्ट होती त्यांनी काही केलं
43:47नाही काय केलं नाही याची यादी मोठी देता
43:50येईल पण तेव्हा ते हयातच नव्हते एका
43:53आयुष्यात महणजे महाराजांनी दिल्ली पर्यंत
43:55पोहोचणं आवश्यक होतं मराठी सल्तनत जे की
43:58पुढे बाजीराव पोहोचले महाराजांनी पोहोचले
44:01नाही काण महाराजांच्या आयुष्यातच मर्यादा
44:04होत्या ना त्यामुळे त्यांनी पाया घातला मग
44:07पुढचे पोहोचले इथे पाया घातल्यावर
44:09पुढच्यांनी बरबादी केली त्याला आपण
44:11जबाबदार आहोत आपण सुधारलं पाहिजे डॉक्टर
44:13बाबासाहेब आंबेडकर या बाबतीत मी विजनरीच
44:15म्हणेन आणि मला नेहमीच वाटतं जात
44:17व्यवस्थेला जोपर्यंत आपण मुळातून हादरा
44:20देत नाही आणि ब्राह्मणवादाचा नष्ट करत
44:22नाही ब्राह्मणवादाला तोपर्यंत या
44:25भारतामध्ये लोकशाही रुजू शकत नाही
44:27बहुजनवाद हाच लोकशाही आणू शकतो
44:30ब्राह्मणवाद नाही तोपर्यंत आपण धर्म
44:33सर्वधर्म समभाव वर्ण वर्चस्व हे मान्य न
44:37करण हे सगळ आणि हे पुरोहित्य हे
44:40त्रंबकेश्वरला होणाऱ्या पूजा ही
44:43उपनयन संस्कार हे जे आम्ही आणलेले आहेत
44:46महणजे मी स्वतः स्वतः त्याला कारणीभूत आहे
44:48अस मानाव एवढं तीव्र आहे ते आणि या
44:53गोष्टीचा पूर्णतः निप्पात होत नाही
44:56तोपर्यंत भारतात खरीखरी लोकशाही येऊ शकत
44:59नाही कारण एक होमोजेनिस पॉपुलेशनच आपण
45:01मिळणार नाही म आपल्याकडे चार धर्म दोन
45:03धर्म आहेत तीन धर्म आहेत खरे धर्म
45:05आपल्याकडे चार आहेत एक मुस्लिम आहेत
45:08इस्लाम आहे ख्रिश्चनिटी आहे आपल्याकडे शिख
45:12आहेत आणि ब्राह्मण धर्म आहे आणि अत्यंत
45:15अल्पमतामध्ये जैन बाकी हिंदू असे कोण
45:18नाहीयेत बाकी जाती आहेत जे ब्राह्मणांच्या
45:21सेवेसाठी आहेत त्यातल्या अर्ध्यांना
45:24त्यांनी हत्यार बनवलेला आहे आणि
45:26उरलेल्यांना
45:28बळी
45:34आता मला असं वाटतं की यानंतर नंतरचे
45:36प्रश्न हे काही लोकांना घरी जाण्याकरता
45:38अडथळा ठरू शकतात.
45:41[हास्य]
45:49मला
45:50फायणीच्या संदर्भात विचारायच आहे
45:52फायणीच्या संदर्भात नेहमीच
45:55गांधी आणि नेहरू यांना टार्गेट केलं जातं
45:59त्यांच्यावरच कायम दोष ठेवला जगन भंडसांचा
46:02जो महात्म्याच्या अखेर पुस्तकात सुद्धा
46:04महात्मा गांधी हे त्यावेळी तिथे नव्हतेच
46:07असा उल्लेख आहे इफ आयम नॉट रॉंग तर त्या
46:10संदर्भात आपण काही
46:14प्रकाश पाडू शकाल का माझं नाव नितीन
46:16चव्हाण ओके जब साहेब काय तसं तर
46:20काँग्रेसशी पण संबंध लावता येणार नाही एका
46:22पॉईंट पर्यंत कारण हात मिळवणी तर खरंतर
46:25जिना आणि श्यामाप्रसाद मुखर्जींच्या आणि
46:27सावरकरांची होती आणि द्विराष्ट्राच्या
46:30मागणीला पहिली सुरुवात केली ती सावरकरांनी
46:34केली 37 सालच्या हिंदू महासभेच्या
46:36अधिवेशनात 40 जिनानी केली आणि
46:39स्वतंत्र बंगाल आणि सिंध प्रांतामध्ये
46:42सरकार स्थापन झाली होती त्यात काँग्रेसने
46:44या द्विराष्ट्राच्या मागणीला विरोध म्हणून
46:46सामील व्हायला नकार दिला त्याच्यात सावरकर
46:49आणि श्यामाप्रसाद मुखर्जी सामील झाले होते
46:51आणि जिना बरोबर आणि मुस्लिम लीग बरोबर आणि
46:53सिंध मध्ये पण झाले होते त्यामुळे फाळणीला
46:55कोणी बळ दिलं हे स्पष्ट आहे एवढंच काय तर
46:59जिना
47:01पाकिस्तानात गेल्यावर त्यांची मुलगी जी
47:03आहे तिच्याशी त्यांच पटलं नाही याच कारण
47:05तिने पारसी माणसाशी लग्न केलं आणि ती
47:07स्टोरी फार वृद्धी आहे खर जिना आणि
47:09जिनांच्या मुलीची पत्र फार वाचली पाहिजे
47:10अशी आहेत जिनानी स्वतः इस्लाम वगैरे काही
47:14पहिले मानत नसत ते फारस दारू पीतस सिगरेट
47:17डत असत अन इस्लामिक सगळ्या गोष्टी ते करत
47:19असत आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असा आला की
47:22त्यांच्या आयुष्य त्यांनी लग्न केलं ते
47:24जिनानी मोहम्मद अली जनांनी पारसी मुलीशी
47:26केलं म्हणजे नॉन इस्लामिक मुलीशी केलं पण
47:28त्यांची मुलगी मोठी झाली तेव्हा ती एका
47:31पारशी मुलाच्या प्रेमात पडली तर जिना असं
47:34म्हणाले अखा पाकिस्तान एवढी इस्लामिक मुल
47:36आहे तू का नाही त्यांच्यापैकी कोणी तरुण
47:38तुला दिसत योग्य तुला जो योग्य वाटेल असा
47:42तर त्यांची मुलगी जिनांचीच मुलगी होती ना
47:44आता जिना हे पण पुन्हा युज गुजरातीच होते
47:48ते मूळचे जनाबाई ठक्कर
47:51तर ते त्यांच्या आजोबांचा मच्छीचा व्यवसाय
47:55होता तो प्रचंड वाढला परंतु त्यामुळे
47:58त्यांना सह म्हणजे त्यांचा आडनाव ठक्कर
48:00असल्याने ते कच्छ असल्यामुळे त्यांना
48:04टोमणे आणि त्यांना वाळीत टाकण्यासारख
48:06प्रकार करायचे म्हणून त्यांच्या वडिलांनी
48:08इस्लाम स्वीकारला त्यांचा मुलगा शिकवला तो
48:10जिना मोहम्मद अली जिना तो इस्लामिक काही
48:13फॉलो करत नसे शेवटपर्यंत म्हणजे जिना हे
48:15फार मोठे माणूस होत्या म्हणजे मी असं
48:17कोणत्याही प्रकार आणि ते ते आणि टिळकांची
48:20मैत्री याच्यावर एक वेगळं पुस्तक आहे आणि
48:22ते फार सुंदर आहे तर एनीवे
48:26तर त्यांच्या मुलीने लग्न केलं ते हे मी
48:28सांगतो याच पुढे कारण आहे पारसी माणसाशी
48:31आणि मग त्यानंतर जिनाने त्यांच्याशी
48:33त्यांची मुलगी हे त्यांचा जीव होता
48:35तिच्याशी कायमचे संबंध तोडले प्रेम विवाह
48:38केला काय पारशाशी म्हणून आणि आयुष्यभर ते
48:41भेटले नाहीत मरेपर्यंत लगेचच गेले फार काळ
48:44जगले नाही ते पक्षातूनंतर पाकिस्तान
48:46झाल्या आणि ते गेले तेव्हा नेहरू खास
48:50विमानाने त्यांच्या मुलीला जिनांच्या
48:53अंतिम संस्कारासाठी पाठवलं तिथे गेली तिथे
48:56रडली वगैरे का झालं ते झाल आहे पुस्तकात
49:00गंमत अशी की तिचा जो मुलगा होता त्या
49:03मुलाकडन 1980 पर्यंत जनसंघ आणि आर एस
49:06फंडिंग घेत असत त्याचं नाव नसली वाडिया
49:10तो एकमेव फंडर होता त्यांचा त्यामुळे
49:14भारताच्या फाळणीला कायमच मदत जिनानी आणि
49:17आर एसएस ने केलेली आहे
49:18>> नमस्कार माझं नाव स्मेद कबीर
49:21पंडित नेहरूंनी काही बरीच पुस्तक लिहिली
49:23ज्याच्यामध्ये ऑफ द वर्ल्ड सारख्या किचकट
49:26ग्रंथाचा समावेश आहे तर आणि त्यांच वाचनही
49:30प्रचंड अफाट होत तर त्यांच्यावरती कोणत्या
49:32प्रकारच्या लेखकांचा प्रभाव होता
49:35>> माल् टू गो बिफोर आय स्लीप नंतर म्हणजे
49:39तुम्हाला सांगतो की फॉर्चुनेट एवढे होते
49:42ते काही बाबतीत की त्यांच्यावर प्रभाव
49:44नव्हता त्यांचे मित्र होते सगळे लेखक
49:46तेव्हाचे महत्त्वाचे
49:48आणि रॉबर्ट फ्रॉस्ट हा कवी त्यांच्या
49:51सर्वात जास्त आवडीचा कवी होता आणि आवडीचे
49:55लेखक म्हणाल तर थोरो पासून टॉलस्टॉय
49:58पर्यंत सर्व नेहरूंनी वाचलेलं होतं आणि
50:01तेव्हा उपलब्ध असलेली सगळी वर्जन म्हणजे
50:04राईज अड फॉल ऑफ रोमन एमपायर पासून सगळी
50:06पुस्तक नेहरूंकडे अहमदनगर चितुरंगात
50:08पोहोचवल्याचे उल्लेख आहे ते वाचूनच
50:11त्यांनी सगळ लिहीत गेले नेहरू हा बहुआयामी
50:14व्यक्तिम मत्व होत अशी माणसं पुन्हा
50:16पुन्हा जन्माला येत नाही म्हणून मी म्हटल
50:18नेहरू एक युग होत आज त्यांचा आपण स्मरण
50:20करतोय याचं कारण आपल्याला स्वतःलाच उन्नत
50:24झाल्यासारखं या खुजा्या जगात वाटाव म्हणून
50:26करतोय नेहरूवर उपकार नाही करतात आपण
50:28त्यांची जयंती साजरी करून त्यांना काही
50:30फरक नाही पडत आता
50:31>> त्यांनी जे निर्णय घेतले हे खूप सतसत
50:34वेगभूतीच्या
50:36मार्गाने घेतल्यासारखे दिसतात पण आज
50:38आपल्याला माहिती येते समोर टीव्हीवर की
50:41लोकशाहीची चोरी झाली किंवा गोत्या झाली तर
50:44त्याची काय मांडळी होता तर जनता कुठलीही
50:48बातमी सत्संगतीने ऐकून योग्य बाजू का घेत
50:52>> आता ह्याचं काय माझ्याकडे उत्तर नाहीय
50:54तयार उत्तर मी आय एम नॉट फॅक्टरी
50:58की किंवा मी तो शास्त्री बाबा पण नाहीये
51:01की लगेच उत्तर कुठच्याही प्रश्नाच
51:03माझ्याकडे आहे असं का होत नाही याची अनेक
51:07कारणं आहेत त्याच्या अनेक शाखा आहेत अनेक
51:09प्रवाद आहेत सगळे मिळून ते सांगाव लागेल
51:12ते खूप लांब लांबण होईल म्हणजे बरं का तर
51:16आपण सत्सद विवेक बुद्धीने का वागत नाही
51:18याच साधं कारण असं की आपण गुलाम आणि
51:21भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक आहोत हे एक कारण
51:24आणि दुसरं असं जात हा ब्राह्मणवादाचा
51:28सर्वात मोठा भीषण आणि मारक प्रकार जो
51:31भारतात आहे ना त्यामुळे आपण असे वागतो
51:34तुम्ही बघा की 1919 ब्रिटिशांनी
51:38लिहून ठेवलेल आहे की ब्राह्मणांना
51:40जुडिशियल कॅरेक्टर नाही म्हणून
51:43न्यायबुद्धी नाही ते आज दिसते की
51:471919 ब्रिटिशांना कळलं होत जर आपल्या
51:50जातीचा माणूस दिसला तर दुसऱ्या वेळेला ते
51:53न्याय देणार नाही
51:55ब्रिटिशांनी आपली सत्ता राखण्याकरता असं
51:58केलं पण जनरल जे खटले असत सत्तेच्याच
52:01पलीकडचे त्या खटल्यात कधीही न्यायबुद्धी
52:04गमावली नाही म्हणून कित्येक नवीन कायदे
52:07आले सती विरोधी वगैरे असो
52:11>> यस सर
52:12>> नेहरू जबाबदार आहे असा प्रवाद आहे तर आपलं
52:16काय मत
52:17>> काय आता हे हा एक हा एक बिचारा प्रकार आहे
52:21आणि एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त
52:24असलेली एक जमात एक व्यक्ती आपल्या
52:28म्हणजे रोलेक्स चायनीज घड्याळ जे आहे ज 25
52:32डॉलरला मिळतं ते रोलेक्स ओरिजिनल
52:35घड्याळाशी
52:37नेहमीच निंदा करतं असं जर आपण कल्पनेत
52:40मांडलं तर ते तुम्ही समजू शकता म्हणजे मला
52:44जे व्हायचं आहे ते मी होणार नाही हे मला
52:47माहिती आहे आणि ते शक्य नसल्यामुळे मी
52:49त्याच्यावर टीका करून बरोबरी करण्याचा
52:51प्रयत्न करतो आणि लक्ष वेदून घेतो तुमचा
52:53हे एवढं साधस एक्झिबिशन इफरियरिटी
52:56कॉम्प्लेक्स टगेदर
52:59>> सर नेहरूंची खूप चांगली फ्रेंड होती शेख
53:02अब्दुल्ला
53:03>> मला एक ट आहे
53:04>> इतर मुली तुला लिहून देतात आणि बोलते
53:06>> नाही सर [हास्य]
53:08नाही गमपते गमत
53:09>> अस तर त्यांची शेख शेख अब्दुल्ला खूप
53:13चांगले मित्र होते आणि जेव्हा आपलं
53:15कॉन्स्टिट्यूशन बनत होता आणि ते सगळं चालू
53:17होत आपला देश आझाद तर तेव्हा
53:20कॉन्स्टिट्यूशन मध्ये कश्मीरला घेणं हे
53:22खूप कन्फ्युजिंग मुद्दा होत काय करायचं ते
53:24खूप प्रॉब्लेमॅटिक होता आणि असं हिस्ट्री
53:27मध्ये आहे की ते त्यांचे चांगले मित्र
53:29होते म्हणून त्यांचे रिलेशन त्यांच्या
53:30सोबत चांगले होते तर त्यांनी असं डिसाईड
53:32केलं की कश्मीर त्यांना आपण हँडल करायला
53:34देऊ आणि जे आर्टिकल 370 आहे त्याच्यामुळे
53:36पण ते खूप इशू झाल्यानंतर काय कश्मिरी
53:38पंडित सोबत झाल ते आपल्याला माहितच आहे
53:40आणि एक अजून पॉईट सर ते जी बोलले की
53:42ब्राह्मण जे आहेत ब्राह्मण एक आहे आणि मग
53:45सगळे त्यांचे सेवा करण्यासाठी मी पण एक
53:47ब्राह्मण आहे ते मला खूप कळ झालं
53:48>> नाही पण मी पण आहे मी
53:52नाही ब्राह्मणांनी आपापसात लग्नच करावी
53:55असं नाही एकामेकांना हर्ट करायला
53:59[प्रशंसा]
54:01तर तुम्ही बोलले की आपण जे हे वेद मंत्र
54:04उच्चार करतो तर हे नाही केलं पाहिजे आणि
54:07ते आपण बंद केल पाहिजे जेव्हा आपण कोणता
54:09पण मंत्र उच्चार करतो जेव्हा आपण यज्ञ
54:11करतो तर त्याच्यामध्ये खूप सारे एनर्जीज
54:14येतात आणि ते यज्ञ केले जे बाहेर
54:18म्हणजे जे पण असे
54:21पॉझिटिव्ह एनर्जी होतात आणि हा प्रश्न खूप
54:24महत्वाचा आहे एक मिनिट सगळे शांत पेंड्रॉप
54:27त्या बोल बोल
54:29>> नेगेटिव् वातावरण ते शुद्ध होत आणि
54:32>> नेगेटिव् वातावरण म्हणजे काय नेगेटिव्
54:34ऑर्गनिझम जे पण असतील ते असे आपण काय
54:38म्हणता त्याला
54:40म्हणजे आज इथे आलोय निगेटिव् आहे
54:43>> नाही पॉझिटिव्ह आहे
54:47सांगा ना मला मला पाहिजे बर प्रश्न विच
54:51>> आणि गोपाळ कृष्ण गोखले एक होते आणि
54:53त्यांनी खूप असे जे लोअर कास्ट त्यांना पण
54:56खूप हेल्प केल एज्युकेशन साठी आपण एवढे
54:58वेद मंत्र हे जे पण आहे जे बाहेरचे
55:01फॉरेनर्स आहे ते त्यांच्या कल्चरला एकदम
55:03पकडून ठेवता आता तुम्ही कोणालाही उचला आणि
55:05कोणालाही विचारा की तुम्हाला तुमच्या
55:06कल्चर बद्दल काय माहिती काहीच माहित नसतं
55:08तर हे च्यामध्ये आपल्याला वाईट पाहिजे
55:10आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपल्याला
55:12आपल्या कल्चर बद्दल काहीच माहित नाही तर
55:13ते आपल्याला ब्राह्मणांनी
55:16>> आणि जे आता मॅरेज मध्ये पण असं असतं की
55:20खूप असे ठिकाणी एका फॅमिली मध्ये लग्न
55:23करतात त्याच्यामुळे ते जेनेटिक प्रॉब्लेम
55:25होतात तर ते पण आपल्या ब्राह्मणांनी ते
55:28सांगितलय की गोत्र जेव्हा आपण बघतो जसं की
55:30कोणी भारद्वाज गोत्र आहे ते भारत
55:32>> भारत गोत्र आहे
55:33>> माझी
55:40मध्ये लग्न नाही करावं ते जेनेटिक होता
55:43आणि ती भाऊबहीण होती तर ते पण आता
55:45सायंटिफिकली प्रूव् होत असे खूप अनेक
55:47गोष्टी
55:50>> जेव्हा आपण भाऊबहिणी सोबत लग्न करू तर ते
55:52जेनेटिकली इशू त्याच्यामध्ये होता
55:57>> गोत्र म्हणजे काय असत की ते सगळ्यांची आहे
56:00>> हा तर ते त्यांची जे सिस्टर आहे ते सेम
56:03आहे जस तुम्ही तुमचं गोत्र म्हणजे माझ आपण
56:05दोघ भाऊ बहिण कुठे ना कुठे कनेक्शन तर तसं
56:10भाजी पण
56:13शक्य [हास्य]
56:17>> ठीक आहे मला कळलं दोन्ही प्रश्न बस मी
56:19सांगतो मी पहिल्या प्रश्नाच उत्तर शॉर्ट
56:22मध्ये सांगतो इंदिरा गांधी आणि नेहरूंच्या
56:24काळामध्ये शेख अब्दुल्ला तुरंगात किती काळ
56:26होते ते बघा म्हणजे मित्र किती होते ते
56:28कळेल त्यांना तुरुंगात टाकले होते आणि
56:31राजा हरिसिंग हा केवळ हिंदू होता कश्मीर
56:35पूर्णपणे मुस्लिम होता बाय लॉजिक कश्मीर
56:39हा तेव्हाचा लॉजिक म्हणजे जे हिंदू महासभा
56:42आणि श्यामाप्रसाद मुखर्जी आणि जिनांना
56:45मान्य होत द्विराष्ट्राचा तर कश्मीर
56:47पाकिस्तान कडे जात होता जो काही काश्मीर
56:50आपल्याकडे आला त्यांच कारणच नेहरू आहे आणि
56:53सरदार वल्लभभाई पटेल हे दोनच माणसे आहेत
56:55अन्यथा आपल्याला कश्मीर मिळा नंतर खूप
56:58डिस्पट झाले त्याच्या वेळेला नेहरूना खूप
57:00वेगवेगळ्या प्रकारच्या कलाटण्या हे
57:02घ्यायला लागल्या भूमिका घ्यायला लागल्या
57:04त्या शेख अब्दुल्लाना तुरुंगात टाकलय शेख
57:07अब्दुल्लाने आपल्या आयुष्याची किती
57:08भारताची तुरंगात काढली ते बघा तुम्ही
57:10म्हणजे तुम्हाला पहिल्या प्रश्नाच उत्तर
57:11मिळेल काय मित्र होते ते कळलं म्हणजे आज
57:14तुम्ही ते फारूक अब्दुल्लांचा मुलगा आहे
57:16ना तो
57:19>> ओमर त्याला विचार तुझ्या आजोबांना नेहरू
57:21किती वेळ तुरंगात टाकला तो भडकेलच लागेल
57:22लाल बुंद होतो कश्मिरी लोक लगेच लाल होतात
57:27पहिली गोष्ट झाली दुसऱ्या मुद्द्यावर आता
57:29आपण येऊ
57:33कोण लाल आहेत इथे आहेत कोणी कश्मिरी नाही
57:38दुसरा मुद्दा असा आहे की बघ असा आहे
57:42बाळ तुला आपल्या ब्राह्मणांच्या आपल्या
57:45म्हणजे आपण दोघ्याच्या नव्हे आपल्या
57:47ब्राह्मणांच्या म्हणजे आपल्या देशातल्या
57:49ब्राह्मणांच्या
57:52ज्ञानाबद्दल किंवा वेद आणि काय यांना काय
57:54माहित नाही संस्कृती वगैरे असं आपण म्हणतो
57:58किती ब्राह्मणांना संस्कृती माहिती आहे
58:02मला चार एक मिनिट थांब आता आता मी उत्तर
58:04देतो आता मला आता नाही मी तुला बोलू दिल
58:06पूर्ण बर फक्त निगेटिव्ह काय म्हणून मी
58:09तुला विचारला तर त्याच्यावर पण मी बोलतो
58:10आता मीच बोलतो ठीक आहे नंतर तुला काय असेल
58:13तर प्रश्न विचारत
58:16चार वेद आहेत
58:18द उपनिषद आहेत आणि 18 पुराण आहेत नाव
58:23सांगशील तू मला
58:28>> नाही ना चार झाले ना चार वेद आहेत द
58:31उपनिषद आहेत सांग
58:34>> इश केन कठ प्रश्न मुंड मांडुक्य ऐतर्य तैत
58:39छंदोग्य आणि ब्रारण्य
58:41द उपनिषद आहे त्याच्यामध्ये कुठेही देव
58:44किंवा मूर्ती पूजेचा उल्लेखच नाही चारही
58:47वेदांमध्ये ऋग्वेद सामवेद अथर्ववेद
58:50यजुर्वेद या चारही वेदांमध्ये कुठेही
58:54आवाहन जे आहे ते यज्ञाला अग्नीला आहे
58:56सूर्याला आहे आणि बळी जो आहे तो गाईचा आहे
58:59त्याच्यामध्ये कुठेही देवतांना आव्हान
59:01नाही इंद्रदेव वरुण देव वगैरे म्हणजे जे
59:04निसर्गाची पंचमभूत त्याच्यामध्ये मूर्ती
59:07पूजा कुठेही नाहीये या ज्या आज आपण
59:09देवांच्या मूर्त्या पुसतो त्या रविवर्माने
59:12मॉडेलवरन काढलेली चित्र आहेत
59:15आणि त्यातल्या ज्या लक्ष्मी आणि सरस्वतीची
59:18चित्र त्याला मॉडेल वापरली त्याच्यावर खूप
59:19वादंग झालेले कारण त्या काळात चांगल्या
59:21घरातल्या बायका मॉडेल म्हणून बसत नसत सत्य
59:25फार भयंकर असतं ते जास्त बोलेन मी तर फार
59:28प्रॉब्लेम होतील
59:30आपल्याला आपल्या धर्माविषयी आदर वाटतो आणि
59:32जाती विषयी कारण आपल्याला त्याच्या विषयी
59:33माहिती नसत आपल्याला ला माहित वाटलं झालं
59:36तर लाज वाटेल भारद्वाज ऋषींची तुला गोष्ट
59:40माहिती आहे ना त्यांचा वंश कसा वाढला ते
59:43सांगू
59:44सांगू पुढे
59:48अप्सरेला बघितल्यामुळे त्यांच वीर्यस्खलन
59:51झालं आणि त्यामुळे त्यांना संतती झाली
59:53त्यातन पुढे आपणे हे वाढले त्यांच्या
59:56तपस्थेला चाललेल हे काल्पनिक असलं तरी
59:58म्हणजे त्यांची जी काल्पनिक सेलिबसी आहे
1:00:02ब्रह्मचर्य त्याला डॅमेजिंग आहे आणि
1:00:04त्याच्यापुढे त्यांच महणजे प्रत्येक सात
1:00:06ऋषींच्या बद्दल मी एक एक गोष्ट सांगेन तर
1:00:10यम आणि यमी हे भाऊबहिणींच लग्न हे आपण
1:00:14साजर करतो यमद्वितीया म्हणून
1:00:18भाऊबीज हा काय आहे म्हणजे यम आणि यमीच
1:00:20लग्न आहे सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी
1:00:23होती जिच्यावर त्यानी बरेप केला हे सत्य
1:00:26आहे का नाही केला
1:00:27>> सर त्याची मुलगी नव्हती त्याची एनर्जी
1:00:30एनर्जी होती
1:00:31>> पण तिला एनर्जीला मुलगीच म्हणतात ना आपली
1:00:33एनर्जी म्हणजे आपलं मूल
1:00:36आता तुम्ही लक्षात घ्या पण मग सरस्वती
1:00:38देवी तरी होऊ शकत नाही रिडल्स ऑफ हिंदुइझम
1:00:41मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सविस्तरपणे
1:00:43लिहिलेल आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी
1:00:46लिहिलं नसलं तरी ते सत्य आहे ही कल्पना
1:00:50आहेत लक्षात घ्या ब्रह्मदेव सरस्वती या
1:00:53कल्पना आहेत मी मी नास्तिक नाही मी
1:00:56आस्तिकही नाही मी अज्ञेयवादी आहे जे नेहरू
1:00:59होते अज्ञयवादी म्हणजे काय जर देव असेल तर
1:01:04तो मी अ रुपयात विकत घेऊ शकत नाही किंवा
1:01:07मी नवस करून आणू शकत नाही आणि देव नसेल तर
1:01:11तो माझा कन्सर्नच नाही प्रश्न मम आय आहे
1:01:15जो उपनिषदामध्ये विचारलेला गेलेला आहे मी
1:01:17कोण आहे माय मी कोण आहे आणि त्याच उत्तर
1:01:22मी ब्राह्मण आहे असं नाही याच कारण
1:01:24यजुर्वेदामध्ये ब्राह्मण धर्माचा उल्लेख
1:01:27आहे आणि तो एकच धर्म आहे ज्याला आपण
1:01:30हिंदूवाद किंवा सनातन म्हणतो सनातन शब्द
1:01:33वेदा मध्ये किंवा उपनिषदामध्ये नसून तो
1:01:36बुद्ध धर्माचा शब्द आहे आणि भगवा हे
1:01:38बुद्धांचे नाव आहे भगवान त्याच्यावर पुढे
1:01:41म्हटल जात एक मिनिट एक मिनिट एक मिनिट माझ
1:01:43पूर्ण आल्यावर तुम्हाला उत्साह मी समजू
1:01:45शकतो असं बोलणं केल्यावर उत्साह येतो आता
1:01:49ह्या ज्या ्या ज्या गोष्टी आहेत बघ मी मला
1:01:52तुला दुखवायचं नाही किंवा तुझ्या
1:01:54श्रद्धावर पण प्रहार करायचा नाही
1:01:56कोणाच्याच नाही पण मला एक गोष्ट तुला
1:01:58सांगायची की निगेटिव्ह म्हणजे शेवटी काय
1:02:00डॉक्टर कडे आपण गेलो आणि मांत्रिकाकडे
1:02:04गेलो की जो फरक आहे तो पॉझिटिव्ह
1:02:05निगेटिव्हचा फरक आहे. मी तुला सांगतो
1:02:08मांत्रिक सांगतो की मी आता मंत्र म्हणतो
1:02:10आणि बऱ्या करतो. डॉक्टर काय सांगतो? जरा
1:02:12तुम्ही अ असं करा अ कोलोनोस्कोपी करा,
1:02:16एंडोस्कोपी करा आपण कॅन्सर नाही हे रूल
1:02:19आऊट करू. कॅन्सर हा शब्द निगेटिव् आहे
1:02:22बरोबर
1:02:24पल बांधणारा इंजिनियर पहिले काय विचार
1:02:26करतो की हा पल पडेल कोणत्या प्रकारे तर तो
1:02:30तसा पूल बांधू शकतो जो पडू शकणार नाही
1:02:31पॉझिटिव्ह विचार करणारे गडकरी जेव्हापासून
1:02:33बांधकाम मंत्री झाले तेव्हापासून पूल
1:02:36पडायला लागले कारण पडेल कसा याचा विचारच
1:02:38करत नाही ते फक्त पॉझिटिव्ह विचार करतात
1:02:39की पूल बांधला की जाणारच आपण पॉझिटिव्ह
1:02:42विचार करा जायचा आपण राफालला लिंबू मिरची
1:02:45लावलं ती पडली जाऊन तिकडे
1:02:48हे हल्ली झालं पूर्वीच जे होतं यात तुला
1:02:51सांगतो विज्ञान धर्म अध्यात्म या वेगळ्या
1:02:55गोष्टी आहेत आणि ब्रह्मदेव विष्णुदेव
1:03:00महादेव या गोष्टी कुठेही आपल्या
1:03:03धर्मग्रंथांमध्ये मूलभूत धर्मग्रंथामध्ये
1:03:05लिहिल्या गेल्या नाहीत पुराण जी आहेत 18
1:03:08ज्यात गरुड पुराण अनेक पुराण येतात ती
1:03:10पुराण जी आहेत ती बहुजनांसाठी आहेत ती
1:03:14ब्राह्मणांसाठी नाहीयत म्हणून शाहू
1:03:16महाराजांच्या बाबतीत वेदोक्त आणि
1:03:17पुराणोक्त झालेलं म्हणजे या भाकड कथा मी
1:03:20ब्रह्मदेवाची कथा सांगितली या भाकड कथा
1:03:23बहुजनांना सांगून त्यांना भुलवत ठेवायचं
1:03:25आणि ब्राह्मणानी फक्त वेद म्हणायचं
1:03:27त्यांना वेदोक्त अधिकार फक्त ब्राह्मणांना
1:03:29आहे आणि शुद्राना पुराणत शुद्र म्हणजे
1:03:32सगळे ब्राह्मण सोडले तर सगळे तर या सगळ्या
1:03:35गोष्टीचा आपल्याला अभिमान का वाटावा एक
1:03:37गोष्ट दुसरी गोष्ट निगेटिव्हला पॉझिटिव्ह
1:03:40करण्याची ताकद मंत्रामध्ये असती तर
1:03:42ब्रिटिश येण्या अगोदर आपल्या इथे व्रेज एज
1:03:44माणसाचं 30 ते 35 होतं ती आपले पेशवे त्या
1:03:51काय ते चाटण गुळण्या नंतर ते अर्क लेड
1:03:56सगळं घ्यायचे आणि एकादशणी झाली की संपले
1:04:00पेशवे गेले मग श्रीमंत गेले तर दुसरे झाले
1:04:04या सगळ्याच कारण असतं की आपण निगेटिव्ह
1:04:06विचार करायला शिकलोच नाही त्या काळात आणि
1:04:08मंत्रामध्ये शक्ती असती तर आपण 700 वर्ष
1:04:12मुगलांच्या आणि 200 वर्ष ब्रिटिशांना
1:04:14कोणते मंत्र घातले होते की ज्याच्या का
1:04:16त्यांनी आपल्यावर घातले होते की
1:04:17ज्याच्यामुळे आपण डबलो ब्रिटिशांना
1:04:21आणि मोगलांना आपल्या बहिणी आपल्या
1:04:24घरातल्या बाया
1:04:26मोठमोठ्या रजपूत घराण्यातन मोठमोठ्या
1:04:29चांगल्या घराण्यातन आपल्या सुना करून
1:04:31घ्याव्या यासाठी प्रयत्न केले गेले भारतात
1:04:33तो मंत्रांचा प्रभाव का नाही सत्ता ही
1:04:37अंतिम आहे संपत्ती अंतिम आहे असं मानणारा
1:04:40गुलाम समाज आहे आणि तो ब्राह्मणझम मुळे
1:04:43झालाय आणि ब्राह्मिनिझम मुळे ब्राह्मणांनी
1:04:45नाही केले ब्राह्मणांना मुक्ती नाही
1:04:46मिळाली ब्राह्मण पण त्यामुळे गुलाम झाला
1:04:50स्वतः लोकमान्य टिळक जेव्हा परदेशात जाऊन
1:04:53आले तेव्हा परदेशात समुद्र मार्गे जाणं हे
1:04:55निषिद्ध होत धर्माने म्हणून त्यांनी
1:04:57सोन्याची योनी म्हणजे वजायना तयार करून
1:04:59ब्राह्मणांना दान दिली पुण्यातल्या
1:05:01ब्राह्मणांनी ती वितळवली आणि आपापसात
1:05:02वाटून खाऊन टाकली
1:05:05आता सांग की जर समुद्र प्रवास आपल्याला
1:05:09निषिद्ध नसता जो शिवाजी महाराजांनी आरमार
1:05:11उभा करून निषिद्ध असलेला नकार केला तर आपण
1:05:14लंडनवर राज्य केलं असत ना की लंडन लोक आणि
1:05:17पोर्तुगीज आपल्याकडे आले असते हा कोणता
1:05:20आपला संस्कृतीचा भाग आहे चांगला आणि
1:05:22निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे सगळं फेक आहे
1:05:26पॉझिटिव्ह थिंकिंग फेक थिंग तुला
1:05:28मॅनिफेस्टेशन खर आहे म तुझ्या मनात जर तू
1:05:30ठरवलस की एक दिवस मी भारताची पंतप्रधान
1:05:33होईन तर तू होशील पण याच्यामध्ये तुला
1:05:35नकारात्मक सगळ्या गोष्टी विचार कराव्या
1:05:37लागतील की यामध्ये काय काय अडथळे आहेत तू
1:05:40पॉझिटिव्ह म्हणजे आज हा मनुष्य माझा शत्रू
1:05:42नाहीच नाहीच नाही माझा नाहीच नाही शत्रू
1:05:44नाहीच शत्रू नाहीच हास्ट नाहीच आहे नाहीच
1:05:47असं नाही होणार तू कोणताही मंत्र मार तो
1:05:50थांबणार नाही.
1:05:52नाहीतर तुमच्या मुलींच्या रक्षणा करता
1:05:54मिरची पुडच्या ऐवजी मंत्र दिले नसते का
1:05:55घरच्यांनी
1:05:57>> घरच्यांच
1:05:58>> घरच्यांचं काय
1:05:59>> घरच्यांनाच येत नाही
1:06:02>> अरे कुठचे मंत्र मला दे तुला येतायत ते मी
1:06:04वाटतो मी मला मी तु विश्वास ठेव माझ्यावर
1:06:08मी संस्कृत भाषा मुळातून वाचलेली आहे
1:06:12अभ्यास केलेला आहे मी हे सगळं जे तू
1:06:15सांगतेस ते वाचलेला आहे त्यात 52 कशी सोन
1:06:18आहे ना हे फक्त उपनिषदामध्ये थोड थोड
1:06:20तुकड्या तुकड्यात आणि दहाही उपनिषद वाचावी
1:06:23अशी जी कधीच कधी ब्राह्मण वाचत नाही
1:06:26वेदामध्ये कल्पना कल्पना विलास आहे आणि
1:06:29काही गंमत आहे वेदामध्ये गंमत आहे म्हणजे
1:06:32मनोरंजक म्हणून वाचला पुराणामध्ये तर तुला
1:06:35माहितीच आहे की गंमतच गंमत आहे सगळ्या
1:06:37चॅनलवर पुराण चालू आहे सध्या तर पुराण हे
1:06:40शुद्रांसाठी कारण त्या कथामध्ये त्यांना
1:06:42गुंतवून ठेवून ब्राह्मणांनी राज्य करावा
1:06:45ही कल्पना आहे म्हणून शाहू महाराजांना
1:06:47वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र
1:06:49म्हणत होते ते राजारामशास्त्री भागवत
1:06:51उघडकीला आणलं त्यामुळे शाहू महाराज भडकले
1:06:54आणि त्यांनी ते पुढची जी सगळी टिळकांचे
1:06:56आणि शाहू महाराजांच भांडण झालं ते
1:06:58त्याच्यातन झाल पण त्याच टिळकांना नंतर
1:07:00परदेशात गेल्यामुळे सोन्याची योनी द्यावीच
1:07:02लागली ते अपवाद नाही ठरले एवढंच नाही तर
1:07:06त्यांच्या घरामध्येच त्यांचा मुलगा श्रीधर
1:07:08टिळक हा बंडखोर निघाला तो बाबासाहेब
1:07:10आंबेडकरांचा जवळचा अनुयायी मित्र होता
1:07:12त्याला केळकरांनी एवढं छळल या
1:07:14ब्राह्मणवाद्यांनी की त्यांनी रेल्वेळावर
1:07:17जीव दिला टिळकांच्या सख्या मुलांनी श्रीधर
1:07:19पंतांनी बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा
1:07:22अग्रलेख लिहिला त्याच्यावर
1:07:25आता काय सांगू का एवढा मोठा ब्राह्मण
1:07:28झालाय काय जगात नाही ना का झालाय
1:07:32शंकराचार्य असतील असतील तर
1:07:35आद्य शंकराचार्य मग आद्य शंकराचार्यांच
1:07:38बहुतेक तत्वज्ञान बुद्धांच तत्वज्ञान आहे
1:07:41बुद्धांच्या पुष्यमित्र शृंगाच्या
1:07:43उदयानंतर बुद्धांनी आणि सगळं मी बोलतोय ना
1:07:46ते नेहरूंनी लिहिल बर का वेगळ्या प्रकारे
1:07:48कुठेही कडवटपणा आण त्यांच्यात लिहिल
1:07:51त्यांनी आद्य शंकराचार्यांच सगळं जे
1:07:54तत्वज्ञान आहे मायेच मिथ्या असण्याचं ते
1:07:57तत्वज्ञान हे मूलतः बुद्धांच तत्वज्ञान
1:08:00आहे आणि बुद्धांच तत्वज्ञान म्हणजे काय
1:08:02तुला आज मी सांगतो त आयुष्यभर लक्षात ठेव
1:08:04तुला फायद्याच होईल बुद्ध मरेपर्यंत सांगत
1:08:08नव्हते की देव आहे का नाही तर त्यांना
1:08:11शेवटी त्यांचा शिष्य आनंदने विचारलं की
1:08:13देव आहे का नाही हे तुम्ही काही सांगितलं
1:08:15नाही तुम्ही नसताना तथागत आम्ही काय करू
1:08:17त्यांची वेगवेगळी नाव आहे त्यांना अरहंत
1:08:19म्हणतात त्यांना तथागत म्हणतात त्यांना
1:08:20बंदे म्हणतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या
1:08:22म्हणतात त्याना नवा अवतार म्हणत नाहीत आपण
1:08:26त्यांना देवघरात ठेवत नाही खोट आहे ते
1:08:28कारण घाबरून आपण त्यांना केलेत नवा अवतार
1:08:31कारण त्यांच्या प्रभावामुळे गांधीजी जसे
1:08:33प्रातस्मरणीय तसा नवा अवतार तर मूळ मुद्दा
1:08:37असा की बुद्धाना विचारल्यावर बुद्धानी
1:08:39सांगितलं की आनंद
1:08:42एक मुलगा जर लहानपणापासून आता तुझच उदाहरण
1:08:46घे माझं उदाहरण घे आपण भारद्वाज गोत्र
1:08:48आपल्याला माहित असत लहानपणापासून 25
1:08:50वर्षापर्यंत खोलीत ठेवलं असतं सगळं दिलं
1:08:53असत शिकवलं असतं बाहेर काढलं असतं
1:08:55आपल्याला धर्म माहित नसता आपला आपली जात
1:08:57माहित नसली आपले गोत्र माहित नसते हे
1:08:59कोणीतरी सांगितल ना आपल्याला व्यवस्था
1:09:01बरोबर मूळ मुद्दा हा आहे की बुद्ध असं
1:09:04म्हणाले की ज्या गोष्टी आपल्याला
1:09:06जन्माबरोबर येत नाही पण तुला मी असा हात
1:09:09केला तर तू घाबरली असती मला असा हात तू
1:09:11केला तर मी घाबरलो असतो ज्या जन्माबरोबर
1:09:13येतात ना त्या अस्तित्वगत गोष्टी आहेत
1:09:16त्याच फक्त खऱ्या बाकी कल्पना आहे देव
1:09:19सुद्धा खरा प्रश्न आहे देव कोण आहे हा खरा
1:09:23प्रश्न नाही खरा प्रश्न आहे मी कोण आहे
1:09:26आणि तो शोध म्हणून इवन उपनिषदामध्ये पण अह
1:09:30ब्रह्मास्मी लिहिलेला आहे आणि तुला जर
1:09:32इंग्रजीमध्ये वाचायचं असेल तर निसर्गदत्त
1:09:35महाराजांचा आयम दट नावाच पुस्तक वाच
1:09:38ओके
1:09:40आय थिंक की तू हॅप्पी नसणार पण तू पुढे
1:09:43जाऊन विचार करशील तेव्हा तुला पटेल की मी
1:09:45बोललो होत ते योग्य होत नाही पण प्रश्न
1:09:48असा आहे की आता जसं भारत बद्दल बोलतो तर
1:09:52ते आपल्याला माहिती आहे आपण ब्राह्मण आहे
1:09:54आपण थोडाफार त्याचा अभ्यास केला बाकी कोणी
1:09:56केलं नाही आता इथ सगळ्यांच व् एकदम
1:09:58नेगेटिव्ह होऊन जाईल की अरे याच्या
1:10:00धर्मामध्ये अस
1:10:09इथे सगळे बहुजन जे आहेत ना त्यांना
1:10:12ब्राह्मण व्हायचं आहे त्यांना जाणवी कधी
1:10:15घालतात असं झालंय तू अजिबात काळजी करू नको
1:10:18भारतातल्या बहुजनांचा दुर्दैव हे आहे की
1:10:20त्यांना ब्राह्मण धर्म नष्ट करायचा नसून
1:10:22त्यांना ब्राह्मण व्हायच आहे
1:10:28[प्रशंसा]
1:10:35आम्ही जे विधी करतोय प्रचंड दडपणाखाली
1:10:37करतोय समाजात राहायचं म्हणून
1:10:42माझ हे बोलण की सेक्सुली कनेक्टेड म्हणजे
1:10:45आधी हे अस होण हे खूप कॉमन होत ते फक्त
1:10:48हिंदूइज सनातन मध्येच नाही आपण दुसऱ्या
1:10:50धर्मांमध्ये बघितलं तरी ते तिथं पण तसच
1:10:52आहे
1:10:53>> खूप असे नेगेटिव्ह थिंग्स आहेत
1:10:56>> तर ते आपण कधी बोलतच नाही
1:10:58>> बोलतो ना आपण आपलं घर दुरुस्त आधी करतो का
1:11:00शेजाऱ्याच करतो हे आता मी माझ्या घराला
1:11:03रंग काढायला घेतलाय जास्त उरला तर
1:11:04शेजाऱ्यांचा लावी बरोबर की नाही माझा
1:11:09इस्लाम किंवा ख्रिश्चनिटीला पाठिंबा आहे
1:11:11असं तुला मी कुठे म्हटलंय माझा जुडाझमला
1:11:14पाठिंबा असं म्हटलंय म अटीम नाहीय मला
1:11:17गाजाचा विधवास व्हायला नको आहे मला
1:11:19माणसाकडे माणूस म्हणून बघायची दृष्टी आहे
1:11:22मला तू कोण आहेस हे न विचारता मी तुझ्यावर
1:11:24प्रेम करू शकतो महणजे कोणत्याही माणसावर
1:11:26हा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा माझ्या
1:11:28दृष्टीने मला जगामध्ये मी सगळीकडे फिरलो
1:11:31मी कधी कोणाला विचारलं नाही की तू कोणत्या
1:11:33जातीचा आहे का धर्माचा आहे त्याच्यावर
1:11:35खाल्लं प्यालो जिवलो काय वाटेल ते केलेल
1:11:38आहे मी हा प्रश्न तेव्हा पडतो जेव्हा
1:11:40माणूस आयडेंटिटी क्रायिस मध्ये येतो आणि
1:11:42इन्फिरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त असतो
1:11:44ब्राह्मण सगळ्यात इफिरिटी कॉम्प्लेक्सने
1:11:46ग्रस्त असलेली जमात आहे आणि ती हजारो वर्ष
1:11:49अशीच काय मला कळत
1:11:50>> नाहीय
1:11:52ना तुय रिस्पेक्ट
1:11:55रिस्पेक्ट
1:11:57>> नमस्कार सर मी प्रिया राठोडली मी
1:11:59विद्यार्थी नाहीय प्रत्येक व्यक्ती हा
1:12:02आयुष्यभर विद्यार्थी असतो पण हा बहुतेक
1:12:04विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम होता आधी
1:12:07>> डॉक्टर पाटील आले त्यांना इथे मंचावर
1:12:09बोलाव
1:12:11>> हा बोला
1:12:13>> तरी तुमचे प्रत्येक व्याख्यान मी आवर्जून
1:12:16ऐकते जिथेही असले तिथे मी येण्याचा
1:12:19प्रयत्न करते सर्वात प्रथम देशाबद्दल
1:12:21विचार करताना तुम्ही तर्क आणि भावना यांचा
1:12:24समतोल राखून नेहमी योग्य दिशा देतात मला
1:12:27या सर्वांमध्ये तुम्हाला एक प्रश्न हा
1:12:29विचारायचा आहे की ज्यावेळेस नेहमी
1:12:31इतिहासाच राजकारण होतं त्यावेळी सत्य कसं
1:12:34शोधावं ते तुमच्या व्याख्यानातून बऱ्याचदा
1:12:37मार्गदर्शन मिळतं पण आजची जी युवा पिढी
1:12:40आहे तिला तुम्ही काय सांगाल की समाजकारणात
1:12:43कसं सहभागी व्हावं किंवा हे इतिहासाच खरच
1:12:46खरं स्वरूप न होता राजकारणच होत ते सत्य
1:12:49कसं शोधा शोधता येईल याबद्दल मार्गदर्शन
1:12:53करा
1:12:54>> सत्य शोधण्याचा मार्ग नाहीये सत्य हाच
1:12:57मार्ग आहे
1:13:00त्यामुळे जोपर्यंत सत्य आहे ना तुम्ही
1:13:02तोपर्यंत तुम्ही मार्गावर आहात असत्य कुठे
1:13:06मार्गावर असतं
1:13:08त्यामुळे सत्य शोधण्याचा मार्ग नसतो सत्य
1:13:10हा मार्ग आहे स्वतःला शोधण्याचा
1:13:12>> कुठेतरी आप्र झाले सांगतो सांगतो एक सेकंद
1:13:16ज्या जगामध्ये दट ट्रुथ असं काहीच नाहीय
1:13:19फक्त दृष्टिकोन आहेत त्यामुळे आता माझ्या
1:13:23भाचीने मला विचारलेले प्रश्न जे आहेत तो
1:13:26पण एक दृष्टिकोन आहे आणि मी उत्तर दिली तो
1:13:29पण एक दृष्टिकोन आहे. माझा असा कुठेही
1:13:32आग्रह नाही की मलाच खरं मानून माझ्या
1:13:34मागून या मी बुवा नाहीये ना मी कथाकार आहे
1:13:36ना कीर्तनकार आहे ना मला अनुयायी हवेत ना
1:13:39मला कोणाला फॉलो करायचंय तुला सत्य जर
1:13:43सापडलं असं तुला वाटतं तर त्या मार्गाने
1:13:46जात रा तुला पर्पज ऑफ लाईफ सापडेल सत्य
1:13:50असत नाही काही मला परवा एक बाई बोलल्या
1:13:52तुम्ही फार बोलता म्हणजे भाषण करता
1:13:55बोलण्याने कॅन्सर होतो मी म्हटलं नाही खरं
1:13:58होतो खरं होतो पण मी म्हटलं त्यांना की
1:14:00खरं हे नाहीय खरं हे आहे जन्माने मृत्यू
1:14:03होतो जन्म झाल्याने मृत्यू होतो हा खरा
1:14:06भाग आहे त्याचा
1:14:10चलो आता तुम्ही मला ब्लॅकमेल करता
1:14:18आहे
1:14:19>> हे मला अजून तुम्ही हे करताय म्हणजे
1:14:23माझं नाव मनुकर कांबळे मी अगदी दुर्बल
1:14:26भागावरून आलेलो आहे मी तुमचा फॉलोवर आहे
1:14:28खऱ्या अर्थाने इथ 80% इथं विद्यार्थी आज
1:14:32या ठिकाणी आहे. अ महापुरुष म्हणतात
1:14:35विश्वविद्यालयाच्या पदव्या आणि
1:14:36बुद्धिमत्तेचा काडी मात्र जाही संबंध
1:14:38नाही. अ याच्यावर तुम्ही एकमेकासाठी
1:14:41बोलावा आणि कशावर ह्या बुद्धिमत्तेचा आणि
1:14:46विश्वविद्यालयाच्या पदव्या आणि
1:14:47बुद्धिमत्तेचा काही मात्राचाही संबंध
1:14:49नाही. आणि मी अभिव्यक्ती चॅनल वरती 15
1:14:53दिवसापूर्वी तुमचा एक व्हिडिओ बघितला
1:14:55होता. मी त्या चॅनल मध्ये बोलताना जरा
1:14:57थोडसं असहाय्य मला भासले होते. का बाबा मी
1:15:01अ आतापर्यंत माझं आयुष्य मी इथल्या
1:15:04व्यवस्थेवरती बोलत गेलो. अ खूप बोललोय
1:15:08परंतु इथं अ जे काही त्याच्यातून बाहेर
1:15:12यायला लागत होतं ते काही मला आतापर्यंत
1:15:15दिसत नाहीये. मी तुमच्या काही बोललो नाही
1:15:18मी सांगतो ना मी काय बोललो मी मला कळलं
1:15:21म्हणजे माझच मला सांगू नका मी सांगतो माझी
1:15:24विनंती आपल्याला
1:15:28पुराण सांगितल
1:15:33>> सर मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी जे
1:15:35बोललो ते असं होतं की एकच सत्य अनेकदा
1:15:40सांगितल्याने अधिक सत्य होत नाही बरोबर
1:15:43मला वाटलेल सत्य मी इतक्या वेळा मांडलेल
1:15:45आहे या सरकारबद्दल या व्यवस्थेबद्दल
1:15:48त्याच्यासाठी केसेस घेतल्यात अनेक नोटिसा
1:15:50आलेल्या आहेत. आता अडाणी बरोबरची केस
1:15:52गांधीनगरला चालू आहे. तर ह्या सगळ्या
1:15:55गोष्टी ज्या आज ज्या आज ज्या आज ज्या आज
1:15:55ज्या आज ज्या आज ज्या आज ज्या आज ज्या आज
1:15:55ज्या आज ज्या मी केलेल्या आहेत त्या
1:15:57व्यक्तिगत फायद्यासाठी तर नक्कीच नाही
1:15:58म्हणजे तुम्हाला तर सरळ दिसतय तर मुद्दा
1:16:00असा आहे हे वारंवार करत राहिल्याने तुम्ही
1:16:03शहाणे होणार नाही. यासाठी मला वेगळा
1:16:05काहीतरी मार्ग शोधावा लागेल तो मी शोधतो
1:16:07आहे तेवढ्या वेळाने मी थांबतो असं सांगून
1:16:09त्यानंतर माझा कोणताही व्हिडिओ आलेला
1:16:11तुम्हाला दिसला नसेल. त्यानंतर मी व्हिडिओ
1:16:13करणं बंद केलंय. हे काही कायमस्वरूपी
1:16:16नाहीये. मी मौनात पण गांधीजी जायचे ना.
1:16:18मला गांधीजींच्या आयुष्याबद्दल अनावर
1:16:21आकर्षण आहे त्यांनी शोधलेले प्रयोग अद्भुत
1:16:24होते तर हे मऊन नाहीये मी बोललो आता आज
1:16:27बोललो घसा दुखेपर्यंत बोलतोय पण एक
1:16:30आत्मचिंतनाची गोष्ट आहे की या माध्यमातन
1:16:33एवढाच प्रभाव साधता येतो याच्या पलीकडे
1:16:35आपण शोधलं पाहिजे ज्याने पुढे जाता येईल
1:16:38नाहीतर माझ्यात आणि एका खासदारामध्ये काय
1:16:41फरक राहिला
1:16:43ना मला वेगळ्या प्रकारे आता प्रयोग केला
1:16:45पाहिजे हे मी त्या दिवशी सांगण्याचा
1:16:47प्रयत्न केला बऱ्याच लोकांना ते भाऊक
1:16:48वाटलं एकदा एका अकोल्याच्या दांपत्याने सर
1:16:51मला रात्री फोन केला तुम्ही जर बोलणार
1:16:53नसाल आता तर आम्ही जाळून घेऊन आत्महत्या
1:16:55करणार म्हटले अरे म्हटलं यापेक्षा लढा ना
1:16:58तुम्ही म्हटलं त्याच्यात मरण येईल
1:17:00तुम्हाला कदाचित
1:17:02तर माणसं इतकी भाऊक होतात आणि मी ते बोललो
1:17:05आता मला काय मला बघ कसं आहे की चांगला मी
1:17:09वक्ता आहे किंवा नाही मला माहित नाही पण
1:17:12मला वेगवेगळ्या प्रकारे शैली ने बोलता
1:17:15येतं किंवा करता कारण आहेत अनेक वाचन हे
1:17:18कारण आहे माणसांना भेटलो इतक्या
1:17:19माणसामध्ये राहिलोय मी जग फिरलय
1:17:22मी दिवसभर वाचत असतो जेव्हा काही करत नाही
1:17:24तेव्हा त्यामुळे ते एक फायदा होतो त्याचा
1:17:26वेगळा वेगळ्या प्रकार आता मुद्दा असा आहे
1:17:29की सर त्या
1:17:31एपिसोडला रवी पोखरकरला काही सुचत नव्हतं
1:17:34तो स्तब्ध झाला तो विचारायला वेगळच आलेला
1:17:37मी वेगळच सुरू केल्यामुळे त्याला एकदम
1:17:39ब्लॉक आला त्याला आणि तो एकदम भाऊक झाला
1:17:42तो भाऊक झाल्यावर एवढा सोपा बॉल आल्यावर
1:17:46माणूस कोण नाही मारणार स्टेडियम बाहेर
1:17:48लक्षात घ्या त्यात मीच होतो तर नंतर मला
1:17:51तो प्रत्येक प्रश्नाला म्हणतो आता मला काय
1:17:52प्रश्न सुचत नाहीत बघा असं बोलतोय बघा तर
1:17:55रवी हा माझा खूप जवळचा मित्रण खूप चांगला
1:17:57माणूस आहे तो आणि खूप चांगलं काम करतोय तर
1:18:00रवीला मी म्हटलं की हे मी पुन्हा पुन्हा
1:18:03सांगून आता काही होणार नाही सोनम
1:18:05वांगचुकला तुरुंगात कारण नसताना आता उमर
1:18:07खलीत मुसलमान आहे म्हणून तुरुंगात टाकल
1:18:09असं तुम्ही म्हणा कारण सगळे मुसलमान
1:18:11देशद्रोही असतात हे आर एसएसस गोळवळकरांच
1:18:14बंच ऑफ थॉट आहे बरोबर सोनमकला का टाकल
1:18:17तुरंगात सांगा काय गुन्हा केलाय त्यानी
1:18:19सांगा ना मला उद्या मला टाकतील मुद्दा असा
1:18:23आहे की यातून बाहेर पडण्याचा मार्ग
1:18:25कोणीतरी शोधला पाहिजे की नाही तो कोणीतरी
1:18:27म्हणजे मीच असू शकतो की नाही असं
1:18:29प्रत्येकाला वाटायला पाहिजे पण
1:18:31प्रत्येकाला वाटत नाही तर निदान मला वाटलं
1:18:33पाहिजे एवढंच मी त्या एपिसोड मध्ये
1:18:35सांगितल सर माझ्या डोळ्यासमोर माझ्या
1:18:37एपिसोडच असं होतं तर वेद आणि पुराणांच
1:18:39[हास्य] काय घेऊन बस
1:18:45थँक्यू सगळ्यांना आभारी आता पुढे