Free YouTube Transcribe

Video transcript

Raju Parulekar | Remembering Jawaharlal Nehru | Indian Nationalism | Narendra Modi #neharu

Kathan | कथन · 10,416 words · 48 min read

Want to search this transcript, jump the video from any line, or download it as TXT, SRT, or VTT?

Open in the transcript tool

Full transcript

0:00सनातन शब्द वेदांमध्ये किंवा उपनिषदामध्ये

0:04नसून तो बुद्ध धर्माचा शब्द आहे आणि भगवा

0:07हे बुद्धांचे नाव आहे भगवान त्याच्यावर

0:10पुढे म्हटल जात कोविड मध्ये असताना मी

0:12युएसला गेलो तेव्हा इमिग्रेशन ऑफिसरने

0:14विचारला हा फोटो तुझा नाहीये मी म्हटल

0:16नाही ते आमचे पंतप्रधान आहेत त म्हटल

0:20त्याने असं काहीतरी केलं की पंतप्रधानांचा

0:23फोटो तुझ्या व्ॅक्सीनवर कशासाठी पहिली

0:26व्ॅक्सीन घेतलेली मी त्याच्यानंतर आलो तर

0:28मला डेल्टा कोविड झाला

0:30पण मूळ मुद्दा असा की नेहरूंनी जर ठरवलं

0:33असतं

0:35तर भारतातल्या सर्व संघाच्या लोकांच्या

0:38अंगावर आज 30 व्ॅक्सीनचेती नेहरूंचे फोटो

0:42गोंधलेले असते सगळंच काही नेहरू करू शकत

0:45नव्हते ना आपणही काहीतरी करायचं होत की

0:47नाही आपण आपली मॉडर्न रिपब्लिक मेंटेन

0:51करणं हे सुद्धा करू शकलो नाही 2014 पर्यंत

0:53जेम ते

0:57मला आजच्या दिवशी या उदासवाण्या आणि

1:00सफोकेटिंग अशा वातावरणामध्ये नेहरूंची

1:03जयंती साजरी करताना दिसत ते एक की

1:06नेहरूंची जी इच्छा होती भारताला एका

1:09मॉडर्न रिपब्लिक बनवण्याची त्याच्यामध्ये

1:12ते हे विसरले नव्हते की भारत हा आंतरिक

1:16द्वंदवाने

1:18पूर्णपणे व्यापलेला

1:21परंतु विलक्षण अशी पौरात संस्कृती बरोबर

1:24घेऊन जगणारा विशाल समुदाय आहे आणि भारत

1:28म्हणजे नकाशा नसून भारत म्हणजे भारताचा

1:31माणूस हे नेहरूंनी बिंबवण्याचा आयुष्यभर

1:34प्रयत्न केला. ते बाहेर ज्या संस्थांची

1:37नाव लावली आहेत. बाहेर आपल्या एक स्टॅडी

1:40आहे बघा आयआयएम आयआयटी भाकरा बंगल वगैरे

1:42ते सगळ्या तुम्हाला माहितीच आहे मी

1:44सांगणार नाही तुम्हाला माहित असावं आणि

1:46असायला पाहिजे टीआयफर पासून अनेक गोष्टी

1:49नेहरू आपले मतभेद बाजूला ठेवून उदाहरणार्थ

1:51टीआयफर मध्ये मध्यंतरी मी व्याख्यानाला

1:53गेलेलो. तयफर

1:55एकच फोटो त्या फोटो बरोबर मी फोटो काढून

1:57घेतल्यामुळे आता माझाही त्या थोर

1:59माणसामध्ये सहभाग होतो तिथे होमी डॉक्टर

2:02होमी भाबा

2:04आरडी टाटा आणि नेहरू असा फोटो आहे आरडी

2:09टाटा आणि नेहरू मध्ये तीव्र मतभेद होते

2:12तीव्र मतभेद म्हणजे प्रचंड मतभेद होते

2:14परंतु डीआयफरच्या उभारणीमध्ये नेहरूंनी

2:17आपले ते मतभेद आणि इगो आडवा येऊ दिला नाही

2:20हा मोठेपणा आहे नेहरूंचा संस्थांची उभारणी

2:23करण्याकरता मोठ्या माणसांना छोट व्हाव

2:26लागत आणि नम्रता आपल्याकडे घ्यावी लागते

2:30आपल्याला कधी कधी कमीपणा पण स्वीकारावा

2:32लागतो आता सर एक संस्था चालवतात त्यांना

2:34माहिती असेल की किती वेळा पडत घ्याव लागत

2:36कारण नसताना जप की ते बरोबर असतात कागदावर

2:40पण पडत घेतल्याशिवाय आपण इन्क्लुसिव पणे

2:43लोकांना सगळे आपल्या बरोबर घेऊन पुढे जाऊ

2:46शकत नाही आणि या प्रकारचं

2:50नेतृत्व

2:52भारताला पहिले पं पंतप्रधान म्हणून लाभल

2:54हे आपलं नशीब आहे आता तुमच्यापैकी किंवा

2:56मी सुद्धा नेहरूना बघितलच नाही मी मी माझा

3:00जन्म झाला तो उत्तर इंदिरा काळात झाला

3:04त्यामुळे तसं बघायला गेलं तर मी नेहरू

3:07बद्दल अधिकारवाणीने बोलाव जसे की माझ्या

3:10बाजूलाच नेहरू होते की खूप लोक अस बोलतात

3:13महणजे अनेक लोक बोललेले पण आहेत लिहिलेल

3:15पण आहे ज्यांना ओळखायचं पण नाही

3:19सॉरी म्हणजे अस मला त्या माणसांचा उपमर्थ

3:21करायचा नाही

3:23की परवाच नेहरू भेटले होते वगैरे अ टाईप

3:25मजे असं लिहिलं नाही तरी त्याच्या असं

3:27जाणवत राहतं प्रस्तावना प्रदीर्घ

3:30लिहिल्यात मराठीतल्या अनेक लेखका आणि

3:31ज्यांनी जवळ काही जणू काही नेहरू हे माझे

3:34वर्गमित्र होते अशा टाईपच लिहिले आणि

3:36नेहरूंचे वर्गमित्र जे होते त्यांनी

3:39त्यांच्यावर जे लिहिल ते वेगळे आणि

3:41त्याच्याबद्दल खोट आता पसरवण्यात येत एक

3:43उदाहरण सांगतो नेहरूंचे सर्वात जवळचे

3:45मित्र सुभाषचंद्र बोस होते आणि याबाबत ठोस

3:50उदाहरण मी तुम्हाला देऊन माहिती देतो की

3:55दुसऱ्यांदा जेव्हा त्रिपुरा काँग्रेसमध्ये

3:57सुभाष बाबू निवडून आले तेव्हा त्यांनी

4:00काँग्रेसचे तेव्हा उमेदवार होते पट्टाबी

4:03सीतारामय्या

4:05आणि पट्टाबी सीतारामया म्हणजे गांधीजी असं

4:07म्हणत असत की मी म्हणजेच पट्टाबी सीताराम

4:10त्यांचा पराभव सुभाष बाबूंनी केला आता ही

4:14इतिहासाची जी पान मी तुम्हाला सांगतोय ती

4:16सुट्टी सांगत असल्यामुळे तुम्हाला वाटेल

4:18कोण पट्टा आणि काय सांगतोय हा राजू गुरळे

4:20काय संबंध काय आजच्या

4:22थोड सहन करा

4:24म्हणजे पुढे लागेल तुम्हाला ते तर पट्टाबी

4:27सीतारामया जेव्हा हरले सुभाष बापूंकडन

4:31तेव्हा गांधीजी असं म्हणाले होते की हा

4:34पट्टाबी सीतारामयांचा पराभव नसून हा माझा

4:36पराभव आहे पर्सनल मी हरलो कारण हे पट्टा

4:40सीतारामया नव्हते केवळ गांधीजी उभे राहत

4:42होते काण गांधीजी सदस्यत्व सोडलं होत

4:44त्यानी काँग्रेस तर ते सुभाषने हरवलं याचा

4:47अर्थ ते सुभाषनेच काहीतरी काँग्रेस कराव

4:50कारण तो निवडून आलेला आहे त्याबरोबर

4:52तेव्हाही काँग्रेस वेगळी नव्हती

4:54आत्ताच्यापेक्षा

4:55सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी गांधीजींना

4:58खुश करण्याकरता राजीनामे दिले

5:01गांधी त्या जो

5:05कोर कमिटी म्हणतात किंवा स्टेरिंग कमिटी

5:07होती त्या सगळ्या माणसांनी राजीनामे दिले

5:10तीन जणांनी राजीनामे दिले नव्हते एक खुद

5:14सुभाषचंद्र बोस दुसरे त्यांचे बंधू

5:16शरदचंद्र बोस आणि दुसरे पंडित जवाहरलाल

5:20नेहरू

5:21कारण पंडित जवाहरलाल नेहरू हे सुभाष

5:23बाबूंचे अत्यंत जवळचे मित्र होते त्यानंतर

5:26सुभाष बाबूंना नेहरूंनी पत्र लिते पत्र

5:30फार वृद्धी आहे आणि फार गोड आहे त्यात

5:32त्यानी ल की मी राजीनामा अजिबात देऊ

5:34इच्छित नाही तुझ्या अध्यक्षतेखाली मला काम

5:37दुसऱ्यांदा करायला अतिशय आवडेल समस्या

5:39वेगळीच आहे की काँग्रेस मधले उजवे म्हणजे

5:43तेव्हाही काँग्रेसमध्ये उजवा डावा होत बरं

5:46का म्हणजे जे आता बाहेर ओपनली आलय

5:48काँग्रेस मधले उजवे गांधीजीं शिवाय आपल्या

5:51हाताखाली कामच नाही करणार तर तर अर्धी

5:54होईल काँग्रेस आपणच जर हँडल केली तर

5:56त्यामुळे गांधीजी बरोबर ऐकायलाच तयार

5:59नाहीयत बापू ऐकायला तयार नाहीयत तर

6:02आपल्याला पर्यायच नाही दुसरा म्हणजे तुला

6:04सुद्धा नाही मला सुद्धा नाही आणि शरदला

6:06सुद्धा नाही म्हणून आपण राजीनामा द्यावा

6:09अस मी सुचवतो त्यांनी राजीनामा सुभाषचंद्र

6:11बोसांकडे दिला जेणेकरून सुभाषचंद्र बोसानी

6:14पण ते विसर्जित दिलाच राजीनामा नंतर आणि

6:16गांधीजींनी स्वतःला हव त्याप्रमाणे

6:19नंतर काँग्रेस नेली आणि सुभाष बाबूंचे

6:22रस्ते वेगळे झाले काग्रेस याचा अर्थ असा

6:24नव्हे की सुभाषचंद्र बोसांचा त्याच्यानंतर

6:26गांधीजीवर खुनस तयार झाला आणि त्यांनी

6:29त्यांना मार्गदर्शक मंडळात टाकलं असं काही

6:31झालं नाही सुभाषचंद्र बोसाना गांधीजींनी

6:34मार्गदर्शक मंडळात टाकलं

6:37उलट जेव्हा आझाद हिंद फौस स्थापन केली

6:41तेव्हा रेडिओ टोकयोवरन भाषण केलं होत

6:43सुभाषचंद्र बोसानी तेव्हा राष्ट्रपिता हे

6:46संबोधन महात्मा गांधींना सुभाषचंद्र

6:48बोसानी दिलेल

6:50त्यामुळे अनू कपूर पासून ते इथले लोकल जे

6:53नट आहेत मराठी लोकल नट म्हणण चुकीच आहे नट

6:56कायम युनिव्ह्सल असते स्वतःलाच लोकल करून

6:59घेते तर त्यांना जे काही राष्ट्रपिता

7:01अमान्य आहे ना ते बोसाला दोष दिला पाहिजे

7:05महात्मा ही पदवी जशी रवींद्रनाथ टागोरांनी

7:07दिली आणि या सगळ्यांनी ज्या गांधीजींना

7:11मानलं होतं त्यांनी माझा वारसदार जवाहर

7:13आहे असं सांगितलं म्हणजे जवाहरलाल नेहरू

7:16किती मोठे आणि गांधीजींनी यांनी

7:19सांगितलेला निर्णय

7:21हा पटेल सरदार पटेलांपासून कोणावरही लादला

7:24नव्हता.

7:26स्वतः सरदार पटेलांचा स्टॅच्यू म्हणजे

7:28पुतळा हा गोधऱ्यामध्ये जे आपण

7:31हत्याकांडासाठी ओळखतो ते त्या

7:35गोधऱ्यामध्ये

7:37महात्मा गांधी

7:39जवाहरलाल नेहरूंनी उभा केलेला आहे आणि

7:42त्याला स्वतः

7:44सरदार वल्लभभाई पटेल हजर होते 1949 साल

7:48त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या मुलीला

7:50खासदार बनव हे सर्वात महत्त्वाची गोष्ट

7:54तुम्ही लक्षात घ्या नेहरूंनी सरदार

7:56वल्लभभाई पटेल यांच्या मुल बनवला ती दोन

7:59तीन वेळा बनवल दोन वेळा बनवलं तर या

8:04पलीकडे जाऊन

8:07अनिता शेंकील म्हणजे सुभाषचंद्र बोसांची

8:10मुलगी त्या येतात आणि सांगतात की हे

8:13सुभाषचंद्र बोसांच मत नाहीय म्हणजे

8:14आत्ताचे राजवट ते बरोबर आहे कारण

8:17त्यांनाही सुभाषचंद्र बोस गेल्यावर

8:19नेहरूंनी मदत केलेली आहे आणि त्याची वाचता

8:22करण्याची पद्धत नेहरूंकडे नव्हती नाहीतर

8:25एक केळ 15 लोक म्हणून एका पेशंटला देतात

8:28आणि त्याचे फोटो दुसऱ फ्रंट पेजवर येतात

8:30कारण एडिटर आणि मालक त्यांच्या डोक्यावर

8:32बंदूक ठेवलेली असते जर्नलिझमच

8:35आणि इथे खासदार पद अनेक प्रकारचे आर्थिक

8:39मदत सगळ्या आपल्या सहकाऱ्यांच्या मुलांना

8:42दिली पण नेहरूंनी कधी शब्दही काढला नाही

8:44नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादूर

8:47शास्त्री पंतप्रधान नेहरूंच्या मृत्यूनंतर

8:48पहिले गुलजारी नंदा बंद झाले मग लाल

8:51बहादूर शास्त्री गुलजारी दोन वेळा

8:54पंतप्रधान झालेले आहेत भारताचे तर तीन

8:57वेळा झालेल्यांनी हे लक्षात ठेवावं तर

9:02तर खूप लोक पंतप्रधान होतात असं आहे

9:06तर मूळ मुद्दा हा आहे की

9:09नेहरूंच्या

9:11मृत्यूनंतर गुलजारी न झाले त्यानंतर

9:14शास्त्री झाले शास्त्रींच्या मंत्रिमंडळात

9:17त्यांनी इंदिराजजींना माहिती आणि भवानी

9:20मंत्री म्हणून घेतल आणि शास्त्रीजींच्या

9:22मृत्यूनंतर त्यादी पंतप्रधानांनी सर्व

9:24काही त्या पदावर आल्या नेहरूंच्या हयातीत

9:27इंदिरा गांधी त्यांच्या स्वीय सहाय्यक

9:30किंवा सचिव असल्या का मुलगी असल्या

9:31सर्वत्र बरोबर फिरत असत एवढेच पुरावे

9:34उपलब्ध आहेत अन्यथा काही असाधारण फेवर

9:36त्यांनी आपल्या मुलीला केलेला आहे महणजे

9:38बापाने मुलीचे लाडपण करायचे नाहीत अशी जी

9:40हिंदुत्ववाद्यांची अपेक्षा आहे ती

9:42नेहरूंनी पूर्ण केली नाही हे मात्र खरं

9:44कारण नेहरूंना आपलं कुटुंब सोडून कधीच

9:47पळून जाता आलं नाही

9:53नेहरूवादाच सगळ्यात महत्त्वाच तत्व हे आहे

9:56की कुटुंबाचा आधी नीट सांभाळ करा मग

9:58देशाचा

10:02नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू यांच्याबद्दल

10:06सुद्धा खूप प्रकारच्या वावड्या उठवल्या

10:09जातात की नेहरूंचे आणि त्यांचे मतभेद होते

10:10आणि मग असं काहीही नव्हतं त्यांना क्षय

10:15झाल्यामुळे युरोपमध्ये ठेवलं होत तिथे

10:17सुभाष बाबू जात असत भेटायला कारण नेहरू

10:20तुरुंगात

10:21आणि जे नगर आता कुख्यात अपराधांसाठी ओळखल

10:25जात त्या नगरच्या तुरुंगामध्ये नेहरूने

10:27डिस्कव ऑफ इंडिया ग्रंथ लिहिला त्यामुळे

10:29महाराष्ट्रालाही नेहरू असणं हे हिंदके

10:33जवाही जवाहर अस म्हणतो आपण तसं महाराष्ट्र

10:36के पण जवाहर आहे कारण डिस्कव्हरी ऑफ

10:39इंडिया अहमदनगरच्या तुरंगात लिहिला ज्या

10:42तुरंगात नेहरूंना नाही ठेवायला पाहिजे

10:44होतं आणि जे आज राज्य करता आहेत अहमदनगरवर

10:49त्यांना तुरंगा असायला हवत

10:54तर नेहरूंनी भाकरा मंगल धरण सायन्स

10:58आर्ट कल्चर

11:01नंतर अनेक संस्था उभ्या केल्या म्हणजे

11:03तुम्हाला नेहरूंच्या बद्दल मी असंख्य तास

11:06बोलू शकीन पण मला असं वाटतं आज नेहरू

11:09जयंती आहे आणि नेहरू बद्दल तुम्हाला काय

11:12माहिती आहे मला माहित नाही तुम्हाला काही

11:14विचारायचं असेल तर माझी अशी इच्छा आहे की

11:16तुम्ही जास्त बोलाव मी कमी बोलाव कारण काय

11:20की हा माई आणि हे पोडियम हे डेंजरस गोष्टी

11:24आहे मिळाल्यावर माणूस सोडत नाही जस

11:26खुर्चीचा आहे ती मिळाल्यावर माणूस सोडतच

11:29नाही तसं मी बोलत राहणं हे चुकीच आहे

11:32नेहरू महान होते हे मी परत सांगण्याने

11:35अधिक सत्य होणार नाही त्यांचे अनेक

11:38अस्पेक्ट आहेत तुम्हाला जाणून घ्यायचं

11:40असेल तुम्ही काहीही विचारा मी उत्तर

11:43द्यायला इथे आलेलो आहे माझं नेहरूंच एक मत

11:47होतं की आपली जी तरुण पिढी आहे आपली जी

11:49मुलं आहेत त्यांना बालदिन पण आज म्हणून

11:51ओळखला जातो. तो वेगळ्या अर्थाने आज बालदिन

11:55आहे पण म्हणजे सत्तेत असलेले लोक पाहता

11:57माझ्या लक्षात येत की नेहरूंनी कि पुढे

11:59ओळखलं होत परंतु तो बालदिन यासाठी आज आहे

12:02की तरुण पिढी आहे लहान मुलं त्यांची

12:06कुतुहल जिज्ञासा ज्ञान हे लोकांसमोर याव

12:11ना की ज्यांनी ऑलरेडी ज्ञानी झाले त्यांनी

12:13प्रवचन करत सुटाव त्यामुळे मी कथाकार नाही

12:16मी कीर्तनकार नाही मी प्रवचनकार नाही मी

12:18काहीही गोष्टी तुम्हाला नेहरूंच्या चार

12:20सांगायला आलेलो नाही ना युक्तीच्या गोष्टी

12:22मला माहिती आहे कारण मी युक्तीने काही

12:24केलेलच नाही तर तुम्ही मला प्रश्न

12:27विचारावे अशी मी तुम्हाला विनंती करते आणि

12:29या रो मध्ये खूप मुली आणि मुलं हसतात ते

12:31मला विनोद पण जाणून घ्यायचेला

12:36मला जाणून घ्यायच विनोद काय आहे ते कारण

12:39मला हे बघा कोणत्याही प्रकारचं

12:42आपल्यामध्ये

12:44हे ठेवू नका अंतर ठेवू नका तुम्ही

12:46मोकळेपणाने मला प्रश्न विचारा विनोद

12:48तुमच्यामध्ये असतील तर माझ्यापर्यंत

12:50पोहोचवा जेणेकरून मला हसायला आवडत आणि

12:52हसवायला आवडत तुमच्या लक्षात आलस स्टार्ट

12:55युअर टाईम स्टार्ट्स नाऊ

12:57>> एक मिनिट

13:01>> नाही विद्यार्थ एक मिनिट

13:02विद्यार्थ्यांपासून सुरू करूया मुलांपासून

13:05सुरू तुम्ही विचारा म्हणजे पण तुम्हाला

13:06माहितीच आहे हो काका

13:11सर पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या

13:14देशाच्या परराष्ट्र धोरणाचा पाया घातला

13:17ज्या लोकांनी नेहरूंच्या परराष्ट्र

13:18धोरणावर फार आटोकाट टीका केली अगदी

13:22तिथपासून इंदिरा गांधींच्या परराष्ट्र

13:24धोरणापर्यंत सुद्धा आज देशाच परराष्ट्र

13:27धोरण पूर्णपणे अपयशी ठरलय अस आपण उघडपणा

13:31मान्य करायला काय हरकत आहे आपण कृपया

13:33भाष्य करावी विनंती तुम्हाला सगळ्यांना या

13:36प्रश्नाच उत्तर ऐकायचं आहे

13:39म्हणजे मी तुम्हाला सर मी सांगतो की या

13:43मुलांना जर माहित असेल परराष्ट्रद्रोण

13:45आपलं काय होतं आणि आता काय आहे ते माहिती

13:47तुम्हाला कॉन्टेक्स्ट काय आहे ते का तो मी

13:49सांगू

13:52पहिल्यापासून सांगू

13:54>> अ

13:56मी अडर्थ मॅन पासून सांगतो मी

14:00[हास्य]

14:02अ भारत हा एक असा देश होता स्वतंत्र झाला

14:07तेव्हा की ज्या देशाला

14:10फारशी संसाधना ठेवली नव्हती ब्रिटिशांनी

14:13शिल्लक फारशी सेना नव्हती फारस बळ नव्हतं

14:18विद्युत अ आता आपण डिवे लावतो ते मला वाटत

14:21तेव्हा नाशिकमध्ये पण डिवे नसतील लाईट्स

14:23नव्हतेच माझ्या गावात तर मी लहान होतो

14:25तेव्हापर्यंत लाईट्स नव्हते खूप आता आता

14:28आले तर

14:30रस्ते नव्हते

14:33आणि बैलगाडीवरन लोक प्रवास जास्त करत

14:36असतात फियाट वगैरे गाडी असण हे खूप

14:38श्रीमंतीच लक्षण मान ते सुद्धा खूप नंतर

14:41तेव्हा परदेशातन आयात इंग्लंड मधन आयात

14:43केलेल्या गाड्या वापरण्याकडे श्रीमंत

14:45लोकांचा कल होता टमटम नावाची एक गाडी होती

14:48त्या टमटम बसून लोक फिरत असत हे फार रमणी

14:52आहे म्हणजे मला टाईम पिरियड फिल्म बनवायची

14:55झाली ना तेव्हाची तर मी अतिशय चांगली बनवू

14:58शकेल आणि त्याचा डायरेक्टर आणि आर्ट

15:01डायरेक्टर मीच असेल असं मी निश्चितपणे

15:03सांगू शकतो मला एझक्टली दिसतं मी तो काळ

15:05पाहिलेला नाही पण मी माझ्या आजीकडन

15:07आजोबांकडन वडिलांकड ऐकला अनेक पुस्तकातन

15:10वाचला आणि त्याने माझा बैठक तयार झाली

15:13त्यामुळे तर असा एक देश जो एक असहाय्य आहे

15:16आणि आपल्याबरोबर अनेक देश स्वातंत्र आले

15:18पाकिस्तान पण झाला आपल्याबरोबर स्वतंत्र

15:21या देशाला जगात कोण कशाला विचारेल

15:24तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये भारताच्या

15:27योग्यतेची कीव करावी अशी परिस्थिती होती

15:31आपली लोकसंख्या 40 कोटी होती साधारण बरोबर

15:35आपण ती वाढवली नंतर मेहनतीने पण ती वेगळी

15:39बाब आहे तर फक्त तीच वाढवली हा प्रॉब्लेम

15:44आहे फक्त तर ती 40 कोटी लोकसंख्या जी आहे

15:48त्या लोकसंख्या ला चेहरा नव्हता आणि या

15:51सगळ्या गोष्टीचा उत्तर एकच होत पंडित

15:55जवाहरलाल नेहरू

15:58त्यांनी आपल्यासारखे

16:00मध्य मार्गाने जाऊ पाहणारे काही कमजोर

16:04काही तेव्हा सोवियत युनियन एका बाजूला

16:06होता म्हणजे कम्युनिस्ट कंट्रीज सोवियत

16:08युनियन आणि पूर्व युरोप आणि दुसरीकडे

16:11कॅपिटलिस्ट अमेरिका आणि इतर देश होते तर

16:13त्यातल्या एका गटात साधारणपणे अशा प्रकारे

16:16स्वतंत्र नवस्वतंत्र झालेले संसाध म्हणजे

16:20्यांच्याकडे रिसोर्सेस कमी आहे तसे देश

16:22जात असत त नेहरूंनी आपल्याबरोबर नासेर आणि

16:25टीटू मुख्यत्वे करून नासेरिपचे नासेर आणि

16:29युगोस्लोविया तेव्हा युगस्लोया होता

16:31स्लोवाकिया वेगवेगळे देश झाले तेव्हा या

16:34दोघांना बरोबर घेतलं आणि नॉन अलाय

16:38मुमेंटची स्थापना केली म्हणजे एक तिसरा गट

16:41स्थापन केला त्याने काय झालं त्याने भारत

16:44बळकट झाला भारतीय जनतेला जगामध्ये चेहरा

16:48प्राप्त झाला तो नेहरू प्राप्त करून दिला

16:51आणि त्याच वेळेला झालं तुम्हाला अमेरिका

16:53किंवा सोवियत युनियन यातल्या एकाची बाजू

16:56घ्यायलाच पाहिजे असं काही राहिलं नाही

17:00म्हणजे एक तर तुम्ही आमच्या सोबत येणार

17:02नाही तर त्यांच्या सोबत जाणार असं जे होतं

17:04ते धोरणच नेहरूंनी जगामध्ये मोडून काढलं

17:07हे एका अत्यंत दुबळ्या देशाच्या अत्यंत

17:10समर्थ पंतप्रधानाचे लक्षण ते नेहरूंच होत

17:14त्यानंतर नेहरूंनी अनेक गोष्टी केल्या

17:17उदाहरणार्थ आज इजराल बद्दल इत बोललं तर

17:19गांधीजींच्या बाबतीत म्हणतो गांधीजींनी

17:21इजराईल राष्ट्र करायला नकार दिला होता

17:23त्याच पत्र आहे आईसाईनी पण दिला होता

17:26म्हणजे विजनरी माणसही कायमच विजनरी असतात

17:29तर नेहरूंनी एक स्वतंत्र आपलं अस्तित्व

17:32स्थापन केलं होतं तर लॉंग स्टोरी शॉर्ट

17:36करतो म सरांनी विचारला तो प्रश्न तो

17:40प्रश्न अत्यंत तिथे वाढत गेल्यानंतर

17:44म्हणजे पॅलेस्तीनला आज मान्यता जाण एवढी

17:46राष्ट्र सरसावून पुढे इंदिराजच्या काळात

17:49भारत हा पहिला देश ज्याने स्वतंत्र

17:51पलिस्तीनला मान्यता दिली भारता परराष्ट्र

17:54धोरण कसलं दबदबा असलेलं होतं म्हणजे फिडल

17:58कस्ट्रो यासर आराफात

18:00लिओ ब्रेने कोन इंदिरा गांधी असे बसलेले

18:04आणि असं वाटायचं की भारत म्हणजे काहीतरी

18:07आहे आणि 2014 नंतर आपल्याकडे एक क्रांती

18:12झाली कल्कीचे अवतार आले विष्णूचे दहावे

18:16अवतार आल्यानंतर काय होतं

18:19त्यानंतर त्यांनी जाहीर केलं की अगोदरच्या

18:20लोक अखल नव्हते नेहरूनना मूर्खच होते

18:22त्यांना काय डोकं नव्हतं मीच सांगेन ते

18:24आता यानंतर पूर्व एक एक करत आपले मित्र

18:27नष्ट झाले

18:31आपण एकटे पडत गेलो आणि हे आपल्याला

18:35कळायच्या आत आपण इतके एकटे पडलो की एकीकडन

18:38आता अमेरिका आपली नाचक्की करत दुसरीकडन

18:42चीनने आपली सीमा बळकावल्या तिसरीकडन रशिया

18:45आपल्याला किंमत देत नाही ते पाकिस्तान सरळ

18:47शस्त्र देतात आपली विनंती नाही काढून

18:50कुठचाच समर्थ देश आपल्याबरोबर राहिलेला

18:52नाही आणि दुर्बळ देशांना आपला आधार वाटत

18:55नाही तर भीती वाटते कारण काही ठराविक

18:58उद्योगपती येऊन इथे नाहक नासदूस करतील अशी

19:00त्यांना रिसोर्सेसची भीती वाटते केनयाच

19:03उदाहरण आपल्या समोर आहे बांगलादेश आहे

19:05श्रीलंकेचा आहे तर या प्रकारची

19:08परराष्ट्रतीची माती जी आहे ती आपण बारा

19:10वर्षात उत्तम प्रकारे केलेली आहे आणि

19:12नेहरूंनी जे महान

19:16महान

19:17महान जे परराष्ट्र निधीच एक झाड लावलेलं

19:22त्याला फळ येत होती ते झाड मुळातून

19:25कापण्यात आलेला आहे त्यामुळे आज जर

19:28तुम्हाला असं वाटत असेल की आपण परदेशात

19:30गेल्यावर आपला पासपोर्ट बघून तो उभा राहतो

19:32इथला पासपोर्ट ऑफिसर तर मी सांगतो

19:34तुम्हाला मी रशिया सोडून जगातल सगळ्या

19:36देशात अगोदर पण गेलेलो आणि आत्ता पण

19:38गेलेलो आहे पूर्वी जायचो तेव्हा पण

19:41त्याच्या चेहऱ्यावर काही फार वाईट किंवा

19:42चांगले भाव यायच नाही पण भारतीय आहे मारून

19:45सोडून द्यायचा कोविड मध्ये असताना मी

19:48युएसला गेलो तेव्हा इमिग्रेशन ऑफिसरने

19:50विचारला हा फोटो तुझा नाहीये मी म्हटल

19:52नाही ना ते आमचे पंतप्रधान आहेत त म्ह

19:56त्या असस काहीतरी केलं की पंतप्रधानांचा

19:59फोटो तुझ्या व्ॅक्सीनवर कशासाठी पहिली

20:01व्ॅक्सीन घेतलेली त्याच्यानंतर आलो होत

20:03मला डेल्टा कोविड झाला पण मूळ मुद्दा असा

20:07की नेहरूंनी जर ठरवलं असतं

20:10तर भारतातल्या सर्व संघाच्या लोकांच्या

20:14अंगावर आज 30 व्ॅक्सीनचे 30 नेहरूंचे फोटो

20:17गोंदलेले असते. आणि ते गोंधलेले नसते तर

20:20ते लुळे पांगळे झाले असते. त्यामुळे

20:23प्रत्येक व्ॅक्सीनला एक फोटो कारण त्या

20:25काळात प्रिंटर नव्हता ना त्या काळात

20:27गोंधण्याची पद्धत होती. त्यामुळे लक्षात

20:29घ्या की जे व्ॅक्सीनच झालं जे फोटोच झालं

20:33जे माझं तिथे फोटो आणि माझ्या व्ॅक्सीन

20:36सर्टिफिकेट बघताना इमिग्रेशन ऑफिसर झालं

20:38तेच आपल्या परराष्ट्र धोरणाच झालं

20:40त्यामुळे तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण ते

20:42सत्य म्हणजे एझक्टली काय हे लॉंग स्टोन

20:44शॉर्ट मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला

20:46आता मुलांनी प्रश्न विचारा अशी मी प्लीज

20:48विनंती करतो जर तरुण मुलांना प्रश्न पडत

20:51नसतील तर ते डिझर् करतात की ते एका झुंडी

20:53कडन शासित केले जावे

20:58सर मी नितीन कवसकर धोरणाला जोडूनच एक

21:01प्रश्न विचारतो की त्यावेळेस जेव्हा

21:04पंतप्रधान म्हणून बाहेर परदेशी दौऱ्यात

21:07जात होते तेव्हा पण त्यांचे काही बिझनेसमन

21:09मित्र जात होते का सोबत

21:11>> मी मोदींबरोबर नेहरूंची तुलना करू इच्छित

21:14नाही पहिली गोष्ट

21:16दुसरी गोष्ट अशी की जवाहरलाल नेहरू आणि जे

21:19आरडी टाटा यांची पत्र प्रसिद्ध आहेत ती

21:22वाचली तर कळत की ज आरडी टाटा म्हणत लिहिलय

21:25जे आरडीनी की नेहरू माझा तिरस्कारच करत

21:28असावे हे पहिलच वाक्य बोलक आहे बरोबर

21:32जाण्याचा प्रश्नच येत नाही आणि मुळामध्ये

21:34नेहरू

21:38अकमुलेशन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्ती गोळा

21:41करण्यावर विश्वास ठेवणारे मनुष्य नव्हते

21:43ते क्रिएशन ऑफ वेल्थवर विश्वास ठेवायचे

21:45म्हणजे संपत्तीचा निर्माण करण ती भारतात

21:48झाली म्हणून पब्लिक सेक्टर युनिट उभ्या

21:50राहिल्या ती विकली तेव्हा संपत्ती गोळा

21:53करतात लोक असं तरुणानी प्रश्न

21:56विचारल्यामुळे माझा फार अपेक्षा भंग होते

21:58किंब मला इंटरेस्ट नसल्यासारखं वाटत

22:00तरुणांना

22:01>> स्टार्टिंगच्या डिकेला जर आपण बघितलं गेलं

22:03तर तेव्हा आपली इकॉनॉमिक ग्रोथ खूप कमी

22:04होती तर त्याच्यावर आपण नेहरूंना ब्लेम

22:07केलं पाहिजे की त्यांच काय त्याच्यामध्ये

22:10योगदान आहे ते जपान चायना अबुधाबी जर आपण

22:14बघितलं गेलं तर ते पण खूप लाईक खूप कमी

22:16होते ते आणि आता त्यांची इकॉनॉमी खूप

22:18स्ट्रॉंग आहे तर ते पण स्टार्टिंगला जपान

22:20मध्ये जस ते हिरोशिमा नागासाकी मध्ये ते

22:23अटॅक झालेला आणि त्याच्यानंतर त्यांची खूप

22:26झाले

22:30>> तू पहिला प्रश्न विचारला म्हणून तुला बोनस

22:32दोन उदाहरणं सांग

22:35नेहरू ब्लेम कशाला करणार म्हणजे आपण गरीब

22:37आहोत आणि एका माणसाच्या हातात गरिबी

22:39सोपवतो तर त्याला ब्लेम कशाला करणार त्या

22:41गरिबी बद्दल हा एक पहिला प्रश्न नेहरू

22:44जेव्हा सत्तेत आले आणि नेहरू सत्तेतन गेले

22:47नाही ना बोलू दे ना तिला बोलू थांबू कशाला

22:49म्हणजे काय ही मानसिकता चुकीची आहे

22:51माणसाला बोलू दिलं पाहिजे तिला बोलू दे

22:54उभे बोल काय म्हणायचं तुला बोल

22:57>> सर जपान अण चायना अगोदर जर आपण बघितलं

23:00गेलं तर ते पण खूप लाईक खूप कमी होते आणि

23:03आता त्यांची इकॉनॉमी खूप स्ट्रॉंग आहे तर

23:05ते पण स्टार्टिंगला जपान मध्ये जस

23:07हिरोशिमा नागासामध्ये अटक झाले

23:11>> रागावू नको तू जाऊ नको लगेच बस

23:18>> कमी

23:22सांगतो ना सांगतो

23:26दोन गोष्टी असतात बघ

23:29नाव काय तुझं रितिका दोन गोष्टी असतात एक

23:33जीडीपी

23:35आणि दुसरा पर कॅपिटा इकम

23:38तुमच्या देशाचा जो जीडीपी आहे ना तो

23:40तुमच्या लोकसंख्येने भागला की पर कॅपिटा

23:43इन्कम तयार होतो आणि देश श्रीमंत आहे की

23:46गरीब आहे हे भागाकाराने कळत जीडीपीने नाही

23:50कळत जीडीपी डिसेप्टिव् असतो म्हणजे फसवा

23:54असतो

23:55कारण दोन उद्योगपतींकडे 99 टक्के संपत्ती

23:58असली तरी जीडीपी मध्ये येते त एकटी मुंबई

24:01श्रीमंत आहे आणि महाराष्ट्र गरीब आहे

24:03महाराष्ट्राचा जीडीपी जबरदस्त येणार पर

24:06कॅपिटा इकम काय सर सरासरी गावामधल्या

24:10माणसाच उत्पन्न काय रुपये पंश पण नाही

24:13शेतकऱ्यांच उत्पन्न काय तर आता मूळ मुद्दा

24:17जेव्हा ब्रिटिश आपल्याला सोडून गेले

24:20म्हणजे आपण चले जाव असं सांगितलं पण लवकर

24:24आता अशी वेळ की चले आव अस आंदोलन सुरू

24:26करण्याची वेळ आलेली आहे तर तेव्हा चलेजाव

24:29सांगितल्यावर ब्रिटिश आपल्याला सोडून गेले

24:31ते वाचले तर त्याच्यानंतर नेहरूंनी

24:34आपल्यावर दुरा घेतली ती अशी कंडिशन होती

24:36अशी परिस्थिती होती

24:39की आपल्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचे

24:42कारखाने निर्मितीषम हत्यार

24:46पोलाद खाणी काहीच निर्माण होत नव्हतं ते

24:51खाजगी असलं पाहिजे का सार्वजनिक असलं

24:53पाहिजे पाहिजे ह्याचाही निर्णय झालेला

24:55नव्हता

24:56तर यावर नेहरूंनी एक स्टॅटस्टिशियन फार

24:59मोठे स्टॅटस्ट होते महाल नोबीस डॉक्टर

25:01महालनोबीस यांना बरोबर घेऊन पंचवार्षिक

25:04योजना आखल्या आणि त्या पंचवार्षिक

25:07योजनेमध्ये

25:09भारताला एकाच वेळेला सोशलिस्ट आणि

25:11कॅपिटलिस्ट हे मिश्र अर्थव्यवस्थेची देणगी

25:14दिली म्हणजे तुम्ही सार्वजनिक संपत्ती

25:17वाढवत सरकार असतानाच खाजगी संपत्ती सुद्धा

25:21वाढवण्याची मुभा लोकांना ठेवली त्यामुळे

25:23भारत कम्युनिस्ट नाही झाला नाही

25:26कॅपिटलिस्ट झाला हे सगळं करण्याची

25:28नेहरूंची का धडपड होती लक्षात घ्या जपान

25:32एवढा चिमुकला देश किंवा सिंगापूर एवढा

25:34चिमुकला देश त्या काळची ना तेव्हा

25:37सिंगापूर वेगळा नव्हता आला मलेशियाच्या

25:39पंतप्रधानांची नेहरूंना पत्र तुम्हाला

25:40सांगतो की त्यावेळेला तुम्ही आता नाव

25:42घेतली ना त्या सगळ्या देशांची

25:45प्रमुखांची पत्र नेहरूंना प्रश्न पडले की

25:48सोडवायला आणि नेहरूंनी त्याची उत्तर दिली

25:50त्यांने त्याने त्यांचे देश समृद्ध ले पण

25:53आपल्या देशाची प्रॉब्लेम आहे तुम्ही

25:55अबुधाबीच नाव घेतलं अबुधाबी तेव्हा तंबूत

25:58राहायचे तेल मिळाला त्याला आपल्याला तेल

26:01नाही मिळाल आपलं तेल निघालं

26:04तर मूळ मुद्दा असा आहे की

26:08काय काय तिला विचारू नको मला विचार तिला

26:11नंतर विचार आधी मला विचार काय विचारल तिला

26:14काय म्हणाले ते असं विचारलं

26:17तर मी सांगतो तुला ते पण तर मूळ मुद्दा

26:20असा आहे की या प्रकारची जी गरीबी आहे आणि

26:23प्रचंड लोकसंख्या 40 कोटी तेव्हा खूप मोठी

26:25लोकसंख्या होती कारण सरासरी आयुर्मान

26:28तेव्हा 50 वर्ष हो माणूस साठी झाल्यावर

26:31साजरी करत असत बरोबर ना महणजे 60 वर्षाचा

26:34झाला म्हटल्यावर माणूस आऊट आता 60 वर्षाचे

26:37हिरो आहेत शाहरुख खान वगैरे लक्षात घ्या

26:40हा फरक मॉडर्न मेडिसिन आपल्याकडे आलं नसतं

26:43फार्मा इंडस्ट्रीज आपण उभी केली नसती

26:46नेहरूंनी मिश्र अर्थव्यवस्थेवर ते आणलं

26:48नसतं तर अमेरिकेसारखी गत झाली असती

26:50आपल्याला स्वस्थ औषध नसती मिळ काउंटर

26:52आपल्याला केवढी स्वस्त औषध मिळतात ही सगळी

26:54नेहरूंचा विचार आहे आणि आपण तुम्ही म्हणता

26:58श्रीमंत म्हणता ना ते तसं व्हायची का न

27:00कारण आपली लोकसंख्येने भागा ना तुम्ही

27:03जीडीपीला तिथे समस्या निर्माण होते एक

27:06दुसरी गोष्ट सगळंच काही नेहरू करू शकत

27:08नव्हते ना आपणही काहीतरी करायचं होत की

27:11नाही आपण आपली मॉडर्न रिपब्लिक मेंटेन

27:14करणं हे सुद्धा करू शकलो नाही 2014 पर्यंत

27:17जेम ते त्यामुळे या प्रकारच्या जनतेला जे

27:21बेस्ट देऊ शकतात ते नेहरूंनी दिलं. त्याची

27:24फळं 2000 13 पर्यंत आपण खाल्ली आयटी झालं

27:28आता हिंजेवाडीला वगैरे लोकांना अ तीन-3

27:31लाख रुपये वर्ष पगार मिळायला लागला. लगेच

27:34त्यांनी WhatsApp ग्रुप स्थापन केले आणि

27:36जय श्रीरामच्या घोषणा करायला लागले

27:38त्याच्यावरन तर हे सगळे जे बदल आहेत ते

27:41करायला जी तरुणांना फुरसत मिळाली ती फुरसत

27:43नेहरूंच्या पिढीला नव्हती. तुम्हाला पहिलं

27:46उदाहरण सांगतो 52 च्या ज्या निवडणुका

27:49झाल्या ना त्या निवडणुका होतील एका

27:52स्वतंत्र झालेल्या ज्याच्यामध्ये

27:54कोणत्याही प्रकारची वीज दळणवण व्यवस्था

27:57लोकसंख्येची मोजणी नीट झालेली असं काहीच

28:01नसताना मतदारसंघ

28:04ते कसं करायचं हा मुद्दा होता नेहरू

28:06म्हणले करायचं आणि नेहरूंनी ते करून

28:09दाखवलं तेव्हा पटेलांच त्यांना पत्र आहे

28:11त्याच्या अगोदर नेहरूंनी जेव्हा पदार संघ

28:13केल पटेल गेले 52 च्या अगोदर पण जेव्हा

28:16मतदारसंघ आखून वगैरे झाले तेव्हा पटेलांचे

28:18त्यांना पत्र आहे की हे कस आपण करू शकणार

28:21तर नेहरू म्हणाले की आपल्याला वाटलं आपण

28:24करू शकू तर आपण करू शकू असं पहिलंच वाक्य

28:28त्यांच आणि 52 जेव्हा निवडणुका

28:31झाल्या तुम्हाला सांगतो आज ए आय अर्थात तो

28:35निय नीतीचा भाग आहे म्हणजे कपटाचा भाग आहे

28:38पण आज सुद्धा अपडेट करत नाही आपण तेव्हा

28:43फळ्यावर लगेच अपडेट व्हायचे किती मतदारसघ

28:46बूथवर किती लोक आले किती स्त्रिया किती

28:48पुरुष 52 साल पासून या रिसोर्सेस उभं करून

28:53लोकशाही आपल्याला देणार आहे केवढी यंत्रणा

28:56त्यानी उभी केली म्हणजे हा एक अतिशय

28:58असाधारण असा प्रयोग त्यांनी 52 पासून

29:01यशस्वी केला तो कायम यशस्वी झाला 2014

29:04पर्यंत

29:05आता तुम्ही लक्षात घ्या पीसफुल ऑफ

29:07ट्रान्सफर ऑफ पावर म्हणजे किती महत्त्वाची

29:09गोष्ट आहे लोकशाहीमध्ये हे तुम्हाला आता

29:11कळेल मी देणारच नाही सत्ता माझी तुम्हाला

29:14असं सांगणारा शासक तुम्हाला भेटला नाही

29:16याच कारण नेहरूंनी पाया घातलेला तो आता

29:19भेटल्यावर तुम्हाला नेहरूंच महत्त्व कळेल

29:21अन्यथा कुठे बालदिन हल्ली साजरे केले जात

29:23होते 2022

29:26मला तर आठवत 2004 पा पर्यंत जर काँग्रेस

29:28पण नेहरूना विसरली होती बरोबर ना मूळ

29:32मुद्दा हा आहे की रिसोर्सेस 47 ला

29:36त्यांच्या हातात मिळाले आणि नेहरूंचा

29:38मृत्यू झाला तेव्हा भारत जो झालेला त्यात

29:41अमूलाग्र बदल होता तेव्हा भारत जगाच

29:43नेतृत्व करत होता तुम्ही विश्वास ठेवणार

29:46नाही मिसभट की चीन आणि भारत या दोघांची

29:51अर्थव्यवस्था 1975 सारखी सारखी होती एझक्ट

29:55सारखी त्यानंतर डेंगनी ती पुढे नेली आपण

29:58कुठे आलो ते तुम्हाला माहिती आहे

30:02त्यामुळे नेहरूंनी काय केलं याचं वर्णन

30:06केलं जाऊ शकत नाही रिसोर्सेस वाईज

30:07आपल्याला एवढं समृद्ध केलं जे आज आपण

30:12एवढ्या विपरीत परिस्थितीत प्रश्न विचारू

30:14शकतो ते नेहरूमळे

30:17आणि

30:18ज्या पब्लिक सेक्टर युनिट्स उभ्या झाल्या

30:21ती प्रचंड उद्योग व्यवस्था त्यांनी उभी

30:22केली आज तुम्ही बघताय रस्ते नाशिकचे उभे

30:26राहिलेले पूल 2014 नंतरचा पूल असेल तर मी

30:28जात नाही गाडी घेऊन त्याच्यावर मी विचारतो

30:31बांधला कधी तर शिवाजीच्या काळात मग मी वरन

30:33जातो मग सांगता ब्रिटिश काळ वरामात जातो

30:362014 नंतर म्हटलं की मी खालून घेतो ्या

30:39गडकरीनी बांधला खालून घ्या गाडी तर मूळ

30:43मुद्दा असा की यात म्हणजे हात विनोदाचा

30:45भाग सोडला तर वास्तवात पडतात पूल माणूस

30:48जाता जाता खाली जातो म्हणजे असं होत

30:51नव्हतं भ्रष्टाचार होता जगात कुठे नाही

30:54अमेरिकेत सुद्धा आहे त्याला लबिंग म्हणतात

30:57ते डवोकेकसी म्हणतात पण भ्रष्टाचार जगभर

31:00आहे म्हणून इंदिरा गांधीवर टीका आलेली

31:03त्यानी जेव्हा म्हटलं होतं करप्शन ग्लोबल

31:05फिनोमिना ते खर आहे परंतु लक्षात घ्या की

31:09तुम्हाला दाबत नव्हत मुस्कटबी नव्हती

31:11तुम्ही भ्रष्टाचार बोलू शता

31:13आज बोलू शकता नाही बोलू शकत मी सांगतो

31:16त्या माणसाविरुद्ध बोलाल माझ्यावर केस

31:18घातली त्या तुम्ही बोला

31:23त्यामुळे नेहरूंनी केलं हे की अशी असंख्य

31:26उद्योगपती उभे केले छोटे छोटे मध्यम

31:28उद्योगपती उभे केले व्यवसायिक उभे केले

31:32मला आठवत आमच्याकडे दुकानांच्या मालिका

31:35उभ्या राहिल्या आज सगळे मॉल मध्ये आज

31:37केंद्रीकरण जे संपत्तीच होत ते नव्हतं

31:40वाटली जात होती लोकसंख्या वाढल्यामुळे पर

31:43कॅपिटा इन्कम कमीच येणार होतं पण जीडीपी

31:45वाढलेला सर्वांना समृद्ध करत होता. त्याला

31:48इंग्रजीत वेलफेर स्टेट असं म्हणतात. एक

31:51वेलफेअर स्टेट आपण 2013 पर्यंत होतो. आज

31:55आपण वेलफेर स्टेट राहिलेल नाही आपण

31:56थक्रेटिक स्टेट झालेलो आहोत.वी वी आर नो

31:58मोर मॉडर्न डेमॉक्र डेमॉक्रेसी मॉडर्न

32:01रिपब्लिक नो बिहार इलेक्शनच्या रिझल्ट

32:04नंतर मी निश्चितपणे म्हणू शकतो हे माझं

32:07पहिल्यापासून मत 2024 च्या निवडणुकीच्या

32:09वेळेला मी जाहीर द वेळा बोललोय ते

32:11रेकॉर्डवर आहे त्यामुळे असं काही नाही की

32:13तुमच्या संस्थेत येऊन पहिल्यांदा बोललो

32:15त्यामुळे माझा ओनस मी घेतो त्याचा की

32:19निवडणुका चोरल्या जाणं हे नेहरूंच्या

32:21विचारांमध्ये अशक्य होत नेहरूंना ठरवलं

32:25असतं ते रॉबर्ट बुगाम होऊ शकले असते आज

32:29राहुल गांधी नॉर्थ कोरियाच्या किम जंग

32:33सारखे राजे असते नाही बघा ना तुम्ही त्या

32:36काळात ते नेहरू तसे झाले असते तर राहुल

32:38गांधीला कोणी थांबवलं असत हे भ्याड लोक

32:42नसत थांबवलं पण नेहरूंनी तसं केलं नाही

32:44त्यानी तुम्हाला अधिकार दिले स्वतःच्या

32:46हातात आलेले आणि तुम्ही विचारता तुम्ही

32:48म्हणजे लोक विचारता नेहरूंनी काय केलं तर

32:51नेहरूंनी हे केलं की माझ्यासारखी अजून 50

32:54माणसं उभी केली

32:57आणि मग 50 माणस अजून 5श माणसं उभी कर आणि

33:00ती थांबू नये शकत नेहरू हे एका युगाच नाव

33:05आहे नेहरू हे एका माणसाच नाव आहे नाहीये

33:08जशी आंबेडकर ही एक अवस्था आहे जशी बुद्धही

33:12एक अवस्था आहे तसं नेहरू एक युग आहे त्या

33:15युगाला

33:18संपताना पाहून मनाला वेदना होण स्वाभाविक

33:20आहे पण ते संपणही आवश्यक होत कारण

33:22त्याशिवाय त्याच महत्त्व समजण बंद झालं

33:25इथल्या इथल्या मुलांना तरुणा ना आणि

33:28वृद्धांना सुद्धा आणि खुद्द काँग्रेसला

33:30सुद्धा

33:30>> गांधी बद्दल चांगलं बोलायचं आणि वाईट

33:33बोलायच आणि दुसरा आणखी विचारायचा दुसरा

33:35प्रश्न की छत्रपती शिवाजी महाराज किंवा

33:38महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर थोडी

33:41टीका करून बघायची आणि व्यलंट प्रतिक्रिया

33:44झाली तर तात्पुरती माघार घ्यायची आणि

33:46व्हायलंट प्रतिक्रिया नाही झाली तर मग

33:48पुढची आणखी टीका करायची या स्ट्रॅटजी

33:51याच्याबद्दल कृपया प्रश्न आजच्याशी आजच्या

33:54विषयाशी संदर्भ नाही आणि आपण या संस्थेला

33:57तिथे ते उचित नाही त्यामुळे पहिल्या

33:59प्रश्नाच उत्तर देतो फक्त दुसरा प्रश्नाच

34:00उत्तर आपण बाहेर बोलू तेव्हा मी देईन

34:02तुम्हाला

34:06गांधीजींवर

34:08टीका केली नाही याचं कारण त्यांनी

34:10गांधीजींचा खून केला म टीका करायची गरज

34:13नाही दाभोळकर आणि पानसरेवार कुठे टीका

34:15करतात कारण त्यांचा खून केला एकदा खून

34:19केल्यावर टीका करावी लागत नाही मग

34:20त्यांच्या पाया पडल तरी चालत ही संस्कृती

34:23आहे फ संस्कृती असच सांगते आरसस ही

34:26संस्कृती आहे त्यामुळे तुम्ही जे म्हटलात

34:28नेहरूंवर टीका करतात कारण नेहरूंचा खून

34:29करणं त्यांना जमलं नाही. त्यामुळे ते नष्ट

34:32करणं कसं शक्य आहे? गांधीजींचा खून करू

34:35शकले ते त्यामुळे गांधीजीवर टीका करायची

34:39काय गरज आहे आता ते पायाच पडणार त्यांच्या

34:42कारण त्यांच मूर्तीपूजेत रूपांतर केलं

34:44त्यानी ब्राह्मणवादात रूपांतर झालं

34:45गांधीजींच ते संत झाले.

34:51आणि नेहमी लक्षात घ्या आर एसएस गांधींचा

34:53वध म्हणते हत्या नाही म्हणत वध ही ज्याने

34:58मारलेला आहे त्याच्याकड केलेली धार्मिक

35:00कृती आहे पंचशीलग्रीमेंट झामध्ये

35:05आपले पाच प्रिन्सिपल होते तर त्या पाच

35:08प्रिन्सिपलच्या अंडर इंडिया आणि चायना

35:11नेहरूजींनी म्हटलं होत की इंडिया चायना

35:13भाई भाई आहे तर मग आपला जो अक्साई चीनचा

35:15भाग चायनाने ऑक्युपाय केलेला आहे तो त्या

35:18काळात आपण परत का नाही मिळू शक

35:21>> हिंदी चिनी भाई भाई म्हणाले होते नेहरू

35:23तेव्हा चीनने आक्रमण केलं नव्हत त्याच्या

35:25अगोदर चन लाय हे चीनचे पंतप्रधान

35:29भारतामध्ये आले होते आणि तेव्हा

35:32स्वाभाविकपणे आपल्याकडे गेस्ट शेजारी

35:34देशाचे गेस्ट आले की आपण गेलो तर बिर्याणी

35:37खातो आई करतो साडी वगैरे दिली तर घेतो तसं

35:41तो देश आल्यावर आपण भाई भाई म्हणणार ना

35:43आपण शत्रू शत्रू नाही म्हणू शकत चला आले

35:46म्हटलं बर चीनने कोणतीही आगळी तोपर्यंत

35:48केली नहती पण माओ हे चीनचे हुकुमशाहा जे

35:52होते कम्युनिस्ट हुकुमशाहा ते

35:54अनप्रेडिक्टबल मनुष्य होते आणि चीनचा

35:57विस्तारवादी धोरणाचा जो पाया आहे तो माओनी

36:00घातला मा हा थोर माणूस होता म्हणजे मी अस

36:02माओना पण कोणत्याही प्रकारे काही बोलाव

36:06एवढी माझी लायकी नाहीये तर माओवर

36:09स्वतंत्रपणे अभ्यास करायला पाहिजे तर ए

36:11माओंनी जो विस्तारवादाचा पायात

36:14त्याच्यामध्ये नेहरूंना दगा दिला त्यांनी

36:16आणि हे ऑस होऊ शकत दगा देऊ शकतो ना माणूस

36:19चांगल्या माणसाला कोणी फसवतं भारताला नाही

36:21का आज फसवल आपणच तर चांगल्या माणसाला कोणी

36:26फसवू शकतो नेहरूंना त्याचा धक्का बसला आणि

36:29सगळ्यात वाईट गोष्ट अशी की आपण एकाच

36:32वेळेला भाकरानंगल उभं करतो आयएम आयआयटी

36:34उभं करतो आपण अनेक गोष्टी उभ्या करतो

36:36आपल्याकडे रिसोर्सेस पैसे कमी होते आणि

36:38आपण रशियाची मदत घेत होतो कम्युनिस्ट होता

36:41रशिया तेव्हा आणि त्याच वेळेला चीनने

36:44हल्ला केला तेव्हा आपल्याकडे तेवढं

36:45सैन्यदल नव्हतं आपल सुसज्य सैन्य नव्हत ते

36:48ब्रिटिशांनी नष्ट ब्रिटिशांनी डिव्ईड केलं

36:51होतं आणि आपला जो मित्र आहे सोवियत युनियन

36:54तो कम्युनिस्ट होता त्यांची भूमिका काय

36:56होती भारत आमचा मित्र आहे पण चीन आमचा भाऊ

36:58आहे कारण चीन कम्युनिस्ट होता तेव्हा अशा

37:01वेळेला नेहरूच काय परब्रह्म जरी आले असते

37:04तरी श्रीकृष्णाला सुद्धा द्वारकेमध्ये

37:06रणछोडदास म्हणूनच नाव आहे ना तिथून

37:09गेल्यामुळे मुद्दा आज आपल्याकडे सगळं काही

37:11आहे तरी आपण लड्डाख का गमवला हा आहे

37:14अरुणाचल प्रदेशच्या 30 गावांची नाव का

37:16बदलली हा आहे आणि पंतप्रधानांनी आपल्या

37:19आपल्या पंतप्रधानांनी अटल बिहारी

37:21वाजपेयीच्या मागणीवरून मध्यरात्री संसदेचे

37:24सत्र घेऊन सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली

37:27होती ट्रान्सपरंट आपण कुठे कमी पडलो काय

37:29झालं आपल्या आजच्या पंतप्रधानांनी चीन असं

37:33बोलायला सुद्धा नकार दिली प्रश्नांची

37:34उत्तर तर ते देतच नाही हा फरक आहे नेहरूम

37:38मध्ये मी तुलना अजिबात करू इच्छित नाही या

37:40माणसाशीरश

37:45मध्ये

37:47हा धमकी आहे का आदर आहे

37:51प्रश्न असा आहे माझा आपण नाशिक मध्ये

37:57कुठेही असू शकतो

38:00्याच्या इथल्या माहिती नाही का मला कोण

38:03प्रश्न असा आहे की जे उजव्या डाव्या

38:07विचारणीचे लोक आहेत ते नेहरूंना नाव

38:09ठेवतात आणि डाव्या विचार सरणीचे लोक हे

38:12सावरकरांना नाव ठेवतात तर यावर आपलं मत

38:14काय कारण सावरकरांनाही माफी वीर वगैरे असं

38:17त्यांनी काहीच कार्य केलेल नाही असं लोक

38:19म्हणतात मग यावर आपलं काय मर

38:22>> नेहरू आणि सावरकर यांची मी तुलनाच करू

38:24इच्छितो पहिली गोष्ट नेहरूंचा आज जन्मदिवस

38:27आहे आपण नेहरू बद्दल बोलू शकू सावरकरांचा

38:30जन्मदिवशी मला बोलवा मी सावरकरावर बोलू

38:32फक्त एवढंच सांगतो की भारताच्या

38:34इतिहासामध्ये जेलमधन अंदमान सारख्या

38:37जेलमधन सुटल्यावर द किलो वजन वाढलेले

38:39एकमेव कैदी होते सावरकर [प्रशंसा]

38:43आणि नेहरूंच वजन कैद्यातल द वर्षा

38:46कमी झालं होत ते अगदी बारीक झाले होते मला

38:49फार काही बोलायचं नाहीय पण मी एवढंच

38:51सांगतो की आपण सावरकरांचा उल्लेख नेहरू

38:54बरोबर करू नये नेहरूंचा उल्लेख सुभाषचंद्र

38:56बोस वल्लभभाई पटेल महात्मा गांधी मौलाना

39:00अबुल कलाम आझाद आणि त्यांचे सहकारी

39:02यांच्या संदर्भात केला तर योग्य होईल

39:05अन्यथा

39:06सावरकरांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला

39:10त्यांनी जो प्रायोपशन ज्याला आत्महत्या

39:12म्हणतो आपण आधुनिक भारतात ती केल्यावर वर

39:15कारण त्यांच्यावर शहा कमिशन बसलं होतं

39:17गांधीजींच्या

39:19खुनाच्या आरोपातून ते निर्दोष सुटले

39:22नव्हते पुराव्या अभावी सुटले होते कारण

39:24तेव्हा राज्यघटना झाली नव्हती आपली बरोबर

39:27ना त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण जर विधी

39:32विद्यालयात असाल किंवा कशात जाणून घेतल्या

39:35पाहिजेत तर त्यांच्याबद्दल मला बोलायचं

39:37नाही यासाठी की त्यांचा आज जयंती नाही

39:40त्यांची पुण्यतिथी नाही आणि तो आजचा विषय

39:43नाही नेहरूंच्या संदर्भात जे बोलायचं ते

39:45मी सांगितलं की त्यांनी 10 वर्ष कारावासात

39:48होते आणि त्यांनी कधीही कोणत्याही

39:50स्वरूपाची माफी मागितल्याची खोटी पत्र

39:52पसरवली जातात ती सत्य नाहीयेत यावर अनेक

39:55वेळा अनेक लोकांनी लिहिल अशोक कुमार पांडे

39:57झा वगैरे अनेक लोकांनी लिहिल आणि डावे आणि

39:59उजवे असं काही असत नाही सत्य आणि असत्य

40:01असं मात्र असतं डावे उजवे आहे डावे उजवे

40:05आहे विचारसरणी परंतु इतिहास जेव्हा सत्य

40:07असतो तो सत्यच असतो सावरकरांचे नऊ

40:10माफीनामे हे नऊ माफीनामे आहेत पण

40:11त्याच्यावर आपण बोलण्याकरता सावरकर

40:14जयंतीला सर खास प्रोग्राम ठेवा मी

40:16माफीनाम्यावर बोलायला येतो

40:19मी सावरकरावर बोलायला येतो माफीनाम्यावर

40:21नाही बोलत चला त्यांच क्रांतिकारी या

40:23विषयावर बोलू बस

40:26देशाची ओळख से कंट्री राष्ट्र म्हणून आपली

40:30सांगितली जाते पण आजच्या वातावरणामध्ये हा

40:34सेकुलर

40:36आहे राष्ट्रवा आलेला आहे अ

40:42ते

40:43त्या अनुशत आहे ना म्हणजे

40:47हा बोला बोला मॅडम बोला महिला प्रथम मग

40:50तुम्ही पण बोला सर

40:51>> इलेक्शन जरी झाले तरी पण जिंकणार कोण हा

40:55रिझल्ट सगळ्यांना माहिती झाला हा बदल आपण

40:57जर युथला सांगू इच्छितोय की नेहरू कसं काम

41:00करायचे किंवा आधी काय होतं बऱ्याच जणांनी

41:03वाचलेल नसेल तर वाचा प्लीज मी परत एकदा

41:05विनंती करते तर हा बदल कसा आणि कधी घडू

41:09शकतो कारण वोटिंग काहीही झालं तर जर

41:13आपल्याला प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न

41:15आहे तो कोणी विचारत नाही पण रिझल्ट जर

41:17माहिती आहे तर मग हा बदल कधी आणि कसा घडू

41:20शकतो

41:21>> मी अगोदर एक 15 वेळा तरी प्रॉमिनंट

41:25महत्त्वाच्या मंचावरून आणि प्रॉमिनंट

41:27लोकांच्या माझ्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये

41:30हे बोललेलो आहे 2024 च्या निवडणुकी नंतर

41:34मी प्रमुख विरोधी पक्ष आताचे विरोधी पक्ष

41:36नेते आणि इतरांना पण सांगितलेल आहे आज

41:39बिहारच्या इलेक्शनच्या निकालानंतर आणि

41:43संशयास्पद निवडणूक आयुक्तांच्या निवड

41:45पद्धतीबद्दल झाल्यानंतर मी परत परत हे

41:48सांगितलेल आहे की विरोधी पक्षांनी आणि

41:51सर्व पक्षांनी एक भारतीय जनता पक्ष सोडला

41:53तर संपूर्णपणे निवडणूक पद्धतीवरती सुधारणा

41:56होईपर्यंत बहिष्कार घातला पाहिजे अन्यथा

41:59ज्या खेळात आपण खेळतो त्याच्या नियमाला

42:01आपण नाव ठेवायला पात्र उरत नाही आणि या

42:04चक्रवहातन बाहेर पडण्याचा संपूर्ण

42:07बहिष्कार म्हणजे गांधीजीला सिव्हिल डिसओब

42:10म्हणत असत तोच उपाय आहे आणि आज न उद्या तो

42:14त्यांना करावा लागेल मी अगोदर सांगून

42:16झालेला आहे त्यामुळे मी आता परत परत

42:18त्यांना सांगणार नाही मी माझी वेळ येते

42:20तेव्हा मी ते मांडतोच माझी वेळ येईल

42:22तेव्हा मी ते करीन पण मुद्दा संप

42:25>> नमस्कार मी शरद दोन प्रश्न माझे तर पहिला

42:30प्रश्न की सरदार पटेलांनी राष्ट्रीय

42:33स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती तर असं

42:36म्हणतात की नेहरूंनी ती बंदी उठवली तर

42:38एवढा विजनरी माणूस त्याने पुढच्या काळाची

42:41ओळख ओळखून ती बंदी का उठवली तो एक माझा एक

42:43प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न मी बरेचश अशी

42:46लेक्चर पण ऐकले त्यामध्ये फक्त आज नेहरू

42:48आणि राष्ट्र निर्माण हा एक संवादाचा विषय

42:51परंतु संघ आणि राष्ट्र निर्माण किंवा त्या

42:53विचारसरणीच्या लोकांची बरीचशी अशी संवाद

42:56सुद्धा आम्ही ऐकली की बट हा राष्ट्र

42:58निर्माण हा शब्द खूप फसवा वाटतो मला त्या

43:01त्याच्याऐवजी समजा समाज निर्माण किंवा

43:03सोसायटी निर्माण हे त्या काळातली किंवा जस

43:06आंबेडकरांनी सांगितलं की आपल्याकडे

43:08लोकशाही आली पण खऱ्या अर्था लोकशाहीला

43:10अजून 200 वर्ष किंवा 500 वर्ष सुद्धा

43:12लागतील तर सुरुवातीच्या आजच्या बिहार

43:14निवडणुकीच्या निकालाच्या दृष्टीने मी

43:16विचारतोय की पहिल्या 20ती वर्षात समाज

43:18निर्माणाच काही काम नेहरूंनी केलय किंवा

43:21त्या काळातल काँग्रेसने केल थँक्यू

43:23>> खूप गोष्टी करायला मिळाल्या नाहीत हे सत्य

43:26आहे आणि ते कोणत्याही माणसाला एका

43:28आयुष्यात मिळणारच नाहीयत त्यांचं

43:30उत्तरायुष्य सुरू झालं तेव्हा

43:32त्यांच्याकडे सत्ता आली बरोबर आणि

43:36त्यांच्या विजन मध्ये आलेला आहे असलेला

43:38देश आणि त्यांच्या हातात असलेल्या देशाचा

43:40इतका फरक होता की जेवढी खाडी पोहून गेले

43:44तेच मोठी गोष्ट होती त्यांनी काही केलं

43:47नाही काय केलं नाही याची यादी मोठी देता

43:50येईल पण तेव्हा ते हयातच नव्हते एका

43:53आयुष्यात महणजे महाराजांनी दिल्ली पर्यंत

43:55पोहोचणं आवश्यक होतं मराठी सल्तनत जे की

43:58पुढे बाजीराव पोहोचले महाराजांनी पोहोचले

44:01नाही काण महाराजांच्या आयुष्यातच मर्यादा

44:04होत्या ना त्यामुळे त्यांनी पाया घातला मग

44:07पुढचे पोहोचले इथे पाया घातल्यावर

44:09पुढच्यांनी बरबादी केली त्याला आपण

44:11जबाबदार आहोत आपण सुधारलं पाहिजे डॉक्टर

44:13बाबासाहेब आंबेडकर या बाबतीत मी विजनरीच

44:15म्हणेन आणि मला नेहमीच वाटतं जात

44:17व्यवस्थेला जोपर्यंत आपण मुळातून हादरा

44:20देत नाही आणि ब्राह्मणवादाचा नष्ट करत

44:22नाही ब्राह्मणवादाला तोपर्यंत या

44:25भारतामध्ये लोकशाही रुजू शकत नाही

44:27बहुजनवाद हाच लोकशाही आणू शकतो

44:30ब्राह्मणवाद नाही तोपर्यंत आपण धर्म

44:33सर्वधर्म समभाव वर्ण वर्चस्व हे मान्य न

44:37करण हे सगळ आणि हे पुरोहित्य हे

44:40त्रंबकेश्वरला होणाऱ्या पूजा ही

44:43उपनयन संस्कार हे जे आम्ही आणलेले आहेत

44:46महणजे मी स्वतः स्वतः त्याला कारणीभूत आहे

44:48अस मानाव एवढं तीव्र आहे ते आणि या

44:53गोष्टीचा पूर्णतः निप्पात होत नाही

44:56तोपर्यंत भारतात खरीखरी लोकशाही येऊ शकत

44:59नाही कारण एक होमोजेनिस पॉपुलेशनच आपण

45:01मिळणार नाही म आपल्याकडे चार धर्म दोन

45:03धर्म आहेत तीन धर्म आहेत खरे धर्म

45:05आपल्याकडे चार आहेत एक मुस्लिम आहेत

45:08इस्लाम आहे ख्रिश्चनिटी आहे आपल्याकडे शिख

45:12आहेत आणि ब्राह्मण धर्म आहे आणि अत्यंत

45:15अल्पमतामध्ये जैन बाकी हिंदू असे कोण

45:18नाहीयेत बाकी जाती आहेत जे ब्राह्मणांच्या

45:21सेवेसाठी आहेत त्यातल्या अर्ध्यांना

45:24त्यांनी हत्यार बनवलेला आहे आणि

45:26उरलेल्यांना

45:28बळी

45:34आता मला असं वाटतं की यानंतर नंतरचे

45:36प्रश्न हे काही लोकांना घरी जाण्याकरता

45:38अडथळा ठरू शकतात.

45:41[हास्य]

45:49मला

45:50फायणीच्या संदर्भात विचारायच आहे

45:52फायणीच्या संदर्भात नेहमीच

45:55गांधी आणि नेहरू यांना टार्गेट केलं जातं

45:59त्यांच्यावरच कायम दोष ठेवला जगन भंडसांचा

46:02जो महात्म्याच्या अखेर पुस्तकात सुद्धा

46:04महात्मा गांधी हे त्यावेळी तिथे नव्हतेच

46:07असा उल्लेख आहे इफ आयम नॉट रॉंग तर त्या

46:10संदर्भात आपण काही

46:14प्रकाश पाडू शकाल का माझं नाव नितीन

46:16चव्हाण ओके जब साहेब काय तसं तर

46:20काँग्रेसशी पण संबंध लावता येणार नाही एका

46:22पॉईंट पर्यंत कारण हात मिळवणी तर खरंतर

46:25जिना आणि श्यामाप्रसाद मुखर्जींच्या आणि

46:27सावरकरांची होती आणि द्विराष्ट्राच्या

46:30मागणीला पहिली सुरुवात केली ती सावरकरांनी

46:34केली 37 सालच्या हिंदू महासभेच्या

46:36अधिवेशनात 40 जिनानी केली आणि

46:39स्वतंत्र बंगाल आणि सिंध प्रांतामध्ये

46:42सरकार स्थापन झाली होती त्यात काँग्रेसने

46:44या द्विराष्ट्राच्या मागणीला विरोध म्हणून

46:46सामील व्हायला नकार दिला त्याच्यात सावरकर

46:49आणि श्यामाप्रसाद मुखर्जी सामील झाले होते

46:51आणि जिना बरोबर आणि मुस्लिम लीग बरोबर आणि

46:53सिंध मध्ये पण झाले होते त्यामुळे फाळणीला

46:55कोणी बळ दिलं हे स्पष्ट आहे एवढंच काय तर

46:59जिना

47:01पाकिस्तानात गेल्यावर त्यांची मुलगी जी

47:03आहे तिच्याशी त्यांच पटलं नाही याच कारण

47:05तिने पारसी माणसाशी लग्न केलं आणि ती

47:07स्टोरी फार वृद्धी आहे खर जिना आणि

47:09जिनांच्या मुलीची पत्र फार वाचली पाहिजे

47:10अशी आहेत जिनानी स्वतः इस्लाम वगैरे काही

47:14पहिले मानत नसत ते फारस दारू पीतस सिगरेट

47:17डत असत अन इस्लामिक सगळ्या गोष्टी ते करत

47:19असत आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असा आला की

47:22त्यांच्या आयुष्य त्यांनी लग्न केलं ते

47:24जिनानी मोहम्मद अली जनांनी पारसी मुलीशी

47:26केलं म्हणजे नॉन इस्लामिक मुलीशी केलं पण

47:28त्यांची मुलगी मोठी झाली तेव्हा ती एका

47:31पारशी मुलाच्या प्रेमात पडली तर जिना असं

47:34म्हणाले अखा पाकिस्तान एवढी इस्लामिक मुल

47:36आहे तू का नाही त्यांच्यापैकी कोणी तरुण

47:38तुला दिसत योग्य तुला जो योग्य वाटेल असा

47:42तर त्यांची मुलगी जिनांचीच मुलगी होती ना

47:44आता जिना हे पण पुन्हा युज गुजरातीच होते

47:48ते मूळचे जनाबाई ठक्कर

47:51तर ते त्यांच्या आजोबांचा मच्छीचा व्यवसाय

47:55होता तो प्रचंड वाढला परंतु त्यामुळे

47:58त्यांना सह म्हणजे त्यांचा आडनाव ठक्कर

48:00असल्याने ते कच्छ असल्यामुळे त्यांना

48:04टोमणे आणि त्यांना वाळीत टाकण्यासारख

48:06प्रकार करायचे म्हणून त्यांच्या वडिलांनी

48:08इस्लाम स्वीकारला त्यांचा मुलगा शिकवला तो

48:10जिना मोहम्मद अली जिना तो इस्लामिक काही

48:13फॉलो करत नसे शेवटपर्यंत म्हणजे जिना हे

48:15फार मोठे माणूस होत्या म्हणजे मी असं

48:17कोणत्याही प्रकार आणि ते ते आणि टिळकांची

48:20मैत्री याच्यावर एक वेगळं पुस्तक आहे आणि

48:22ते फार सुंदर आहे तर एनीवे

48:26तर त्यांच्या मुलीने लग्न केलं ते हे मी

48:28सांगतो याच पुढे कारण आहे पारसी माणसाशी

48:31आणि मग त्यानंतर जिनाने त्यांच्याशी

48:33त्यांची मुलगी हे त्यांचा जीव होता

48:35तिच्याशी कायमचे संबंध तोडले प्रेम विवाह

48:38केला काय पारशाशी म्हणून आणि आयुष्यभर ते

48:41भेटले नाहीत मरेपर्यंत लगेचच गेले फार काळ

48:44जगले नाही ते पक्षातूनंतर पाकिस्तान

48:46झाल्या आणि ते गेले तेव्हा नेहरू खास

48:50विमानाने त्यांच्या मुलीला जिनांच्या

48:53अंतिम संस्कारासाठी पाठवलं तिथे गेली तिथे

48:56रडली वगैरे का झालं ते झाल आहे पुस्तकात

49:00गंमत अशी की तिचा जो मुलगा होता त्या

49:03मुलाकडन 1980 पर्यंत जनसंघ आणि आर एस

49:06फंडिंग घेत असत त्याचं नाव नसली वाडिया

49:10तो एकमेव फंडर होता त्यांचा त्यामुळे

49:14भारताच्या फाळणीला कायमच मदत जिनानी आणि

49:17आर एसएस ने केलेली आहे

49:18>> नमस्कार माझं नाव स्मेद कबीर

49:21पंडित नेहरूंनी काही बरीच पुस्तक लिहिली

49:23ज्याच्यामध्ये ऑफ द वर्ल्ड सारख्या किचकट

49:26ग्रंथाचा समावेश आहे तर आणि त्यांच वाचनही

49:30प्रचंड अफाट होत तर त्यांच्यावरती कोणत्या

49:32प्रकारच्या लेखकांचा प्रभाव होता

49:35>> माल् टू गो बिफोर आय स्लीप नंतर म्हणजे

49:39तुम्हाला सांगतो की फॉर्चुनेट एवढे होते

49:42ते काही बाबतीत की त्यांच्यावर प्रभाव

49:44नव्हता त्यांचे मित्र होते सगळे लेखक

49:46तेव्हाचे महत्त्वाचे

49:48आणि रॉबर्ट फ्रॉस्ट हा कवी त्यांच्या

49:51सर्वात जास्त आवडीचा कवी होता आणि आवडीचे

49:55लेखक म्हणाल तर थोरो पासून टॉलस्टॉय

49:58पर्यंत सर्व नेहरूंनी वाचलेलं होतं आणि

50:01तेव्हा उपलब्ध असलेली सगळी वर्जन म्हणजे

50:04राईज अड फॉल ऑफ रोमन एमपायर पासून सगळी

50:06पुस्तक नेहरूंकडे अहमदनगर चितुरंगात

50:08पोहोचवल्याचे उल्लेख आहे ते वाचूनच

50:11त्यांनी सगळ लिहीत गेले नेहरू हा बहुआयामी

50:14व्यक्तिम मत्व होत अशी माणसं पुन्हा

50:16पुन्हा जन्माला येत नाही म्हणून मी म्हटल

50:18नेहरू एक युग होत आज त्यांचा आपण स्मरण

50:20करतोय याचं कारण आपल्याला स्वतःलाच उन्नत

50:24झाल्यासारखं या खुजा्या जगात वाटाव म्हणून

50:26करतोय नेहरूवर उपकार नाही करतात आपण

50:28त्यांची जयंती साजरी करून त्यांना काही

50:30फरक नाही पडत आता

50:31>> त्यांनी जे निर्णय घेतले हे खूप सतसत

50:34वेगभूतीच्या

50:36मार्गाने घेतल्यासारखे दिसतात पण आज

50:38आपल्याला माहिती येते समोर टीव्हीवर की

50:41लोकशाहीची चोरी झाली किंवा गोत्या झाली तर

50:44त्याची काय मांडळी होता तर जनता कुठलीही

50:48बातमी सत्संगतीने ऐकून योग्य बाजू का घेत

50:52>> आता ह्याचं काय माझ्याकडे उत्तर नाहीय

50:54तयार उत्तर मी आय एम नॉट फॅक्टरी

50:58की किंवा मी तो शास्त्री बाबा पण नाहीये

51:01की लगेच उत्तर कुठच्याही प्रश्नाच

51:03माझ्याकडे आहे असं का होत नाही याची अनेक

51:07कारणं आहेत त्याच्या अनेक शाखा आहेत अनेक

51:09प्रवाद आहेत सगळे मिळून ते सांगाव लागेल

51:12ते खूप लांब लांबण होईल म्हणजे बरं का तर

51:16आपण सत्सद विवेक बुद्धीने का वागत नाही

51:18याच साधं कारण असं की आपण गुलाम आणि

51:21भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक आहोत हे एक कारण

51:24आणि दुसरं असं जात हा ब्राह्मणवादाचा

51:28सर्वात मोठा भीषण आणि मारक प्रकार जो

51:31भारतात आहे ना त्यामुळे आपण असे वागतो

51:34तुम्ही बघा की 1919 ब्रिटिशांनी

51:38लिहून ठेवलेल आहे की ब्राह्मणांना

51:40जुडिशियल कॅरेक्टर नाही म्हणून

51:43न्यायबुद्धी नाही ते आज दिसते की

51:471919 ब्रिटिशांना कळलं होत जर आपल्या

51:50जातीचा माणूस दिसला तर दुसऱ्या वेळेला ते

51:53न्याय देणार नाही

51:55ब्रिटिशांनी आपली सत्ता राखण्याकरता असं

51:58केलं पण जनरल जे खटले असत सत्तेच्याच

52:01पलीकडचे त्या खटल्यात कधीही न्यायबुद्धी

52:04गमावली नाही म्हणून कित्येक नवीन कायदे

52:07आले सती विरोधी वगैरे असो

52:11>> यस सर

52:12>> नेहरू जबाबदार आहे असा प्रवाद आहे तर आपलं

52:16काय मत

52:17>> काय आता हे हा एक हा एक बिचारा प्रकार आहे

52:21आणि एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त

52:24असलेली एक जमात एक व्यक्ती आपल्या

52:28म्हणजे रोलेक्स चायनीज घड्याळ जे आहे ज 25

52:32डॉलरला मिळतं ते रोलेक्स ओरिजिनल

52:35घड्याळाशी

52:37नेहमीच निंदा करतं असं जर आपण कल्पनेत

52:40मांडलं तर ते तुम्ही समजू शकता म्हणजे मला

52:44जे व्हायचं आहे ते मी होणार नाही हे मला

52:47माहिती आहे आणि ते शक्य नसल्यामुळे मी

52:49त्याच्यावर टीका करून बरोबरी करण्याचा

52:51प्रयत्न करतो आणि लक्ष वेदून घेतो तुमचा

52:53हे एवढं साधस एक्झिबिशन इफरियरिटी

52:56कॉम्प्लेक्स टगेदर

52:59>> सर नेहरूंची खूप चांगली फ्रेंड होती शेख

53:02अब्दुल्ला

53:03>> मला एक ट आहे

53:04>> इतर मुली तुला लिहून देतात आणि बोलते

53:06>> नाही सर [हास्य]

53:08नाही गमपते गमत

53:09>> अस तर त्यांची शेख शेख अब्दुल्ला खूप

53:13चांगले मित्र होते आणि जेव्हा आपलं

53:15कॉन्स्टिट्यूशन बनत होता आणि ते सगळं चालू

53:17होत आपला देश आझाद तर तेव्हा

53:20कॉन्स्टिट्यूशन मध्ये कश्मीरला घेणं हे

53:22खूप कन्फ्युजिंग मुद्दा होत काय करायचं ते

53:24खूप प्रॉब्लेमॅटिक होता आणि असं हिस्ट्री

53:27मध्ये आहे की ते त्यांचे चांगले मित्र

53:29होते म्हणून त्यांचे रिलेशन त्यांच्या

53:30सोबत चांगले होते तर त्यांनी असं डिसाईड

53:32केलं की कश्मीर त्यांना आपण हँडल करायला

53:34देऊ आणि जे आर्टिकल 370 आहे त्याच्यामुळे

53:36पण ते खूप इशू झाल्यानंतर काय कश्मिरी

53:38पंडित सोबत झाल ते आपल्याला माहितच आहे

53:40आणि एक अजून पॉईट सर ते जी बोलले की

53:42ब्राह्मण जे आहेत ब्राह्मण एक आहे आणि मग

53:45सगळे त्यांचे सेवा करण्यासाठी मी पण एक

53:47ब्राह्मण आहे ते मला खूप कळ झालं

53:48>> नाही पण मी पण आहे मी

53:52नाही ब्राह्मणांनी आपापसात लग्नच करावी

53:55असं नाही एकामेकांना हर्ट करायला

53:59[प्रशंसा]

54:01तर तुम्ही बोलले की आपण जे हे वेद मंत्र

54:04उच्चार करतो तर हे नाही केलं पाहिजे आणि

54:07ते आपण बंद केल पाहिजे जेव्हा आपण कोणता

54:09पण मंत्र उच्चार करतो जेव्हा आपण यज्ञ

54:11करतो तर त्याच्यामध्ये खूप सारे एनर्जीज

54:14येतात आणि ते यज्ञ केले जे बाहेर

54:18म्हणजे जे पण असे

54:21पॉझिटिव्ह एनर्जी होतात आणि हा प्रश्न खूप

54:24महत्वाचा आहे एक मिनिट सगळे शांत पेंड्रॉप

54:27त्या बोल बोल

54:29>> नेगेटिव् वातावरण ते शुद्ध होत आणि

54:32>> नेगेटिव् वातावरण म्हणजे काय नेगेटिव्

54:34ऑर्गनिझम जे पण असतील ते असे आपण काय

54:38म्हणता त्याला

54:40म्हणजे आज इथे आलोय निगेटिव् आहे

54:43>> नाही पॉझिटिव्ह आहे

54:47सांगा ना मला मला पाहिजे बर प्रश्न विच

54:51>> आणि गोपाळ कृष्ण गोखले एक होते आणि

54:53त्यांनी खूप असे जे लोअर कास्ट त्यांना पण

54:56खूप हेल्प केल एज्युकेशन साठी आपण एवढे

54:58वेद मंत्र हे जे पण आहे जे बाहेरचे

55:01फॉरेनर्स आहे ते त्यांच्या कल्चरला एकदम

55:03पकडून ठेवता आता तुम्ही कोणालाही उचला आणि

55:05कोणालाही विचारा की तुम्हाला तुमच्या

55:06कल्चर बद्दल काय माहिती काहीच माहित नसतं

55:08तर हे च्यामध्ये आपल्याला वाईट पाहिजे

55:10आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपल्याला

55:12आपल्या कल्चर बद्दल काहीच माहित नाही तर

55:13ते आपल्याला ब्राह्मणांनी

55:16>> आणि जे आता मॅरेज मध्ये पण असं असतं की

55:20खूप असे ठिकाणी एका फॅमिली मध्ये लग्न

55:23करतात त्याच्यामुळे ते जेनेटिक प्रॉब्लेम

55:25होतात तर ते पण आपल्या ब्राह्मणांनी ते

55:28सांगितलय की गोत्र जेव्हा आपण बघतो जसं की

55:30कोणी भारद्वाज गोत्र आहे ते भारत

55:32>> भारत गोत्र आहे

55:33>> माझी

55:40मध्ये लग्न नाही करावं ते जेनेटिक होता

55:43आणि ती भाऊबहीण होती तर ते पण आता

55:45सायंटिफिकली प्रूव् होत असे खूप अनेक

55:47गोष्टी

55:50>> जेव्हा आपण भाऊबहिणी सोबत लग्न करू तर ते

55:52जेनेटिकली इशू त्याच्यामध्ये होता

55:57>> गोत्र म्हणजे काय असत की ते सगळ्यांची आहे

56:00>> हा तर ते त्यांची जे सिस्टर आहे ते सेम

56:03आहे जस तुम्ही तुमचं गोत्र म्हणजे माझ आपण

56:05दोघ भाऊ बहिण कुठे ना कुठे कनेक्शन तर तसं

56:10भाजी पण

56:13शक्य [हास्य]

56:17>> ठीक आहे मला कळलं दोन्ही प्रश्न बस मी

56:19सांगतो मी पहिल्या प्रश्नाच उत्तर शॉर्ट

56:22मध्ये सांगतो इंदिरा गांधी आणि नेहरूंच्या

56:24काळामध्ये शेख अब्दुल्ला तुरंगात किती काळ

56:26होते ते बघा म्हणजे मित्र किती होते ते

56:28कळेल त्यांना तुरुंगात टाकले होते आणि

56:31राजा हरिसिंग हा केवळ हिंदू होता कश्मीर

56:35पूर्णपणे मुस्लिम होता बाय लॉजिक कश्मीर

56:39हा तेव्हाचा लॉजिक म्हणजे जे हिंदू महासभा

56:42आणि श्यामाप्रसाद मुखर्जी आणि जिनांना

56:45मान्य होत द्विराष्ट्राचा तर कश्मीर

56:47पाकिस्तान कडे जात होता जो काही काश्मीर

56:50आपल्याकडे आला त्यांच कारणच नेहरू आहे आणि

56:53सरदार वल्लभभाई पटेल हे दोनच माणसे आहेत

56:55अन्यथा आपल्याला कश्मीर मिळा नंतर खूप

56:58डिस्पट झाले त्याच्या वेळेला नेहरूना खूप

57:00वेगवेगळ्या प्रकारच्या कलाटण्या हे

57:02घ्यायला लागल्या भूमिका घ्यायला लागल्या

57:04त्या शेख अब्दुल्लाना तुरुंगात टाकलय शेख

57:07अब्दुल्लाने आपल्या आयुष्याची किती

57:08भारताची तुरंगात काढली ते बघा तुम्ही

57:10म्हणजे तुम्हाला पहिल्या प्रश्नाच उत्तर

57:11मिळेल काय मित्र होते ते कळलं म्हणजे आज

57:14तुम्ही ते फारूक अब्दुल्लांचा मुलगा आहे

57:16ना तो

57:19>> ओमर त्याला विचार तुझ्या आजोबांना नेहरू

57:21किती वेळ तुरंगात टाकला तो भडकेलच लागेल

57:22लाल बुंद होतो कश्मिरी लोक लगेच लाल होतात

57:27पहिली गोष्ट झाली दुसऱ्या मुद्द्यावर आता

57:29आपण येऊ

57:33कोण लाल आहेत इथे आहेत कोणी कश्मिरी नाही

57:38दुसरा मुद्दा असा आहे की बघ असा आहे

57:42बाळ तुला आपल्या ब्राह्मणांच्या आपल्या

57:45म्हणजे आपण दोघ्याच्या नव्हे आपल्या

57:47ब्राह्मणांच्या म्हणजे आपल्या देशातल्या

57:49ब्राह्मणांच्या

57:52ज्ञानाबद्दल किंवा वेद आणि काय यांना काय

57:54माहित नाही संस्कृती वगैरे असं आपण म्हणतो

57:58किती ब्राह्मणांना संस्कृती माहिती आहे

58:02मला चार एक मिनिट थांब आता आता मी उत्तर

58:04देतो आता मला आता नाही मी तुला बोलू दिल

58:06पूर्ण बर फक्त निगेटिव्ह काय म्हणून मी

58:09तुला विचारला तर त्याच्यावर पण मी बोलतो

58:10आता मीच बोलतो ठीक आहे नंतर तुला काय असेल

58:13तर प्रश्न विचारत

58:16चार वेद आहेत

58:18द उपनिषद आहेत आणि 18 पुराण आहेत नाव

58:23सांगशील तू मला

58:28>> नाही ना चार झाले ना चार वेद आहेत द

58:31उपनिषद आहेत सांग

58:34>> इश केन कठ प्रश्न मुंड मांडुक्य ऐतर्य तैत

58:39छंदोग्य आणि ब्रारण्य

58:41द उपनिषद आहे त्याच्यामध्ये कुठेही देव

58:44किंवा मूर्ती पूजेचा उल्लेखच नाही चारही

58:47वेदांमध्ये ऋग्वेद सामवेद अथर्ववेद

58:50यजुर्वेद या चारही वेदांमध्ये कुठेही

58:54आवाहन जे आहे ते यज्ञाला अग्नीला आहे

58:56सूर्याला आहे आणि बळी जो आहे तो गाईचा आहे

58:59त्याच्यामध्ये कुठेही देवतांना आव्हान

59:01नाही इंद्रदेव वरुण देव वगैरे म्हणजे जे

59:04निसर्गाची पंचमभूत त्याच्यामध्ये मूर्ती

59:07पूजा कुठेही नाहीये या ज्या आज आपण

59:09देवांच्या मूर्त्या पुसतो त्या रविवर्माने

59:12मॉडेलवरन काढलेली चित्र आहेत

59:15आणि त्यातल्या ज्या लक्ष्मी आणि सरस्वतीची

59:18चित्र त्याला मॉडेल वापरली त्याच्यावर खूप

59:19वादंग झालेले कारण त्या काळात चांगल्या

59:21घरातल्या बायका मॉडेल म्हणून बसत नसत सत्य

59:25फार भयंकर असतं ते जास्त बोलेन मी तर फार

59:28प्रॉब्लेम होतील

59:30आपल्याला आपल्या धर्माविषयी आदर वाटतो आणि

59:32जाती विषयी कारण आपल्याला त्याच्या विषयी

59:33माहिती नसत आपल्याला ला माहित वाटलं झालं

59:36तर लाज वाटेल भारद्वाज ऋषींची तुला गोष्ट

59:40माहिती आहे ना त्यांचा वंश कसा वाढला ते

59:43सांगू

59:44सांगू पुढे

59:48अप्सरेला बघितल्यामुळे त्यांच वीर्यस्खलन

59:51झालं आणि त्यामुळे त्यांना संतती झाली

59:53त्यातन पुढे आपणे हे वाढले त्यांच्या

59:56तपस्थेला चाललेल हे काल्पनिक असलं तरी

59:58म्हणजे त्यांची जी काल्पनिक सेलिबसी आहे

1:00:02ब्रह्मचर्य त्याला डॅमेजिंग आहे आणि

1:00:04त्याच्यापुढे त्यांच महणजे प्रत्येक सात

1:00:06ऋषींच्या बद्दल मी एक एक गोष्ट सांगेन तर

1:00:10यम आणि यमी हे भाऊबहिणींच लग्न हे आपण

1:00:14साजर करतो यमद्वितीया म्हणून

1:00:18भाऊबीज हा काय आहे म्हणजे यम आणि यमीच

1:00:20लग्न आहे सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी

1:00:23होती जिच्यावर त्यानी बरेप केला हे सत्य

1:00:26आहे का नाही केला

1:00:27>> सर त्याची मुलगी नव्हती त्याची एनर्जी

1:00:30एनर्जी होती

1:00:31>> पण तिला एनर्जीला मुलगीच म्हणतात ना आपली

1:00:33एनर्जी म्हणजे आपलं मूल

1:00:36आता तुम्ही लक्षात घ्या पण मग सरस्वती

1:00:38देवी तरी होऊ शकत नाही रिडल्स ऑफ हिंदुइझम

1:00:41मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सविस्तरपणे

1:00:43लिहिलेल आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी

1:00:46लिहिलं नसलं तरी ते सत्य आहे ही कल्पना

1:00:50आहेत लक्षात घ्या ब्रह्मदेव सरस्वती या

1:00:53कल्पना आहेत मी मी नास्तिक नाही मी

1:00:56आस्तिकही नाही मी अज्ञेयवादी आहे जे नेहरू

1:00:59होते अज्ञयवादी म्हणजे काय जर देव असेल तर

1:01:04तो मी अ रुपयात विकत घेऊ शकत नाही किंवा

1:01:07मी नवस करून आणू शकत नाही आणि देव नसेल तर

1:01:11तो माझा कन्सर्नच नाही प्रश्न मम आय आहे

1:01:15जो उपनिषदामध्ये विचारलेला गेलेला आहे मी

1:01:17कोण आहे माय मी कोण आहे आणि त्याच उत्तर

1:01:22मी ब्राह्मण आहे असं नाही याच कारण

1:01:24यजुर्वेदामध्ये ब्राह्मण धर्माचा उल्लेख

1:01:27आहे आणि तो एकच धर्म आहे ज्याला आपण

1:01:30हिंदूवाद किंवा सनातन म्हणतो सनातन शब्द

1:01:33वेदा मध्ये किंवा उपनिषदामध्ये नसून तो

1:01:36बुद्ध धर्माचा शब्द आहे आणि भगवा हे

1:01:38बुद्धांचे नाव आहे भगवान त्याच्यावर पुढे

1:01:41म्हटल जात एक मिनिट एक मिनिट एक मिनिट माझ

1:01:43पूर्ण आल्यावर तुम्हाला उत्साह मी समजू

1:01:45शकतो असं बोलणं केल्यावर उत्साह येतो आता

1:01:49ह्या ज्या ्या ज्या गोष्टी आहेत बघ मी मला

1:01:52तुला दुखवायचं नाही किंवा तुझ्या

1:01:54श्रद्धावर पण प्रहार करायचा नाही

1:01:56कोणाच्याच नाही पण मला एक गोष्ट तुला

1:01:58सांगायची की निगेटिव्ह म्हणजे शेवटी काय

1:02:00डॉक्टर कडे आपण गेलो आणि मांत्रिकाकडे

1:02:04गेलो की जो फरक आहे तो पॉझिटिव्ह

1:02:05निगेटिव्हचा फरक आहे. मी तुला सांगतो

1:02:08मांत्रिक सांगतो की मी आता मंत्र म्हणतो

1:02:10आणि बऱ्या करतो. डॉक्टर काय सांगतो? जरा

1:02:12तुम्ही अ असं करा अ कोलोनोस्कोपी करा,

1:02:16एंडोस्कोपी करा आपण कॅन्सर नाही हे रूल

1:02:19आऊट करू. कॅन्सर हा शब्द निगेटिव् आहे

1:02:22बरोबर

1:02:24पल बांधणारा इंजिनियर पहिले काय विचार

1:02:26करतो की हा पल पडेल कोणत्या प्रकारे तर तो

1:02:30तसा पूल बांधू शकतो जो पडू शकणार नाही

1:02:31पॉझिटिव्ह विचार करणारे गडकरी जेव्हापासून

1:02:33बांधकाम मंत्री झाले तेव्हापासून पूल

1:02:36पडायला लागले कारण पडेल कसा याचा विचारच

1:02:38करत नाही ते फक्त पॉझिटिव्ह विचार करतात

1:02:39की पूल बांधला की जाणारच आपण पॉझिटिव्ह

1:02:42विचार करा जायचा आपण राफालला लिंबू मिरची

1:02:45लावलं ती पडली जाऊन तिकडे

1:02:48हे हल्ली झालं पूर्वीच जे होतं यात तुला

1:02:51सांगतो विज्ञान धर्म अध्यात्म या वेगळ्या

1:02:55गोष्टी आहेत आणि ब्रह्मदेव विष्णुदेव

1:03:00महादेव या गोष्टी कुठेही आपल्या

1:03:03धर्मग्रंथांमध्ये मूलभूत धर्मग्रंथामध्ये

1:03:05लिहिल्या गेल्या नाहीत पुराण जी आहेत 18

1:03:08ज्यात गरुड पुराण अनेक पुराण येतात ती

1:03:10पुराण जी आहेत ती बहुजनांसाठी आहेत ती

1:03:14ब्राह्मणांसाठी नाहीयत म्हणून शाहू

1:03:16महाराजांच्या बाबतीत वेदोक्त आणि

1:03:17पुराणोक्त झालेलं म्हणजे या भाकड कथा मी

1:03:20ब्रह्मदेवाची कथा सांगितली या भाकड कथा

1:03:23बहुजनांना सांगून त्यांना भुलवत ठेवायचं

1:03:25आणि ब्राह्मणानी फक्त वेद म्हणायचं

1:03:27त्यांना वेदोक्त अधिकार फक्त ब्राह्मणांना

1:03:29आहे आणि शुद्राना पुराणत शुद्र म्हणजे

1:03:32सगळे ब्राह्मण सोडले तर सगळे तर या सगळ्या

1:03:35गोष्टीचा आपल्याला अभिमान का वाटावा एक

1:03:37गोष्ट दुसरी गोष्ट निगेटिव्हला पॉझिटिव्ह

1:03:40करण्याची ताकद मंत्रामध्ये असती तर

1:03:42ब्रिटिश येण्या अगोदर आपल्या इथे व्रेज एज

1:03:44माणसाचं 30 ते 35 होतं ती आपले पेशवे त्या

1:03:51काय ते चाटण गुळण्या नंतर ते अर्क लेड

1:03:56सगळं घ्यायचे आणि एकादशणी झाली की संपले

1:04:00पेशवे गेले मग श्रीमंत गेले तर दुसरे झाले

1:04:04या सगळ्याच कारण असतं की आपण निगेटिव्ह

1:04:06विचार करायला शिकलोच नाही त्या काळात आणि

1:04:08मंत्रामध्ये शक्ती असती तर आपण 700 वर्ष

1:04:12मुगलांच्या आणि 200 वर्ष ब्रिटिशांना

1:04:14कोणते मंत्र घातले होते की ज्याच्या का

1:04:16त्यांनी आपल्यावर घातले होते की

1:04:17ज्याच्यामुळे आपण डबलो ब्रिटिशांना

1:04:21आणि मोगलांना आपल्या बहिणी आपल्या

1:04:24घरातल्या बाया

1:04:26मोठमोठ्या रजपूत घराण्यातन मोठमोठ्या

1:04:29चांगल्या घराण्यातन आपल्या सुना करून

1:04:31घ्याव्या यासाठी प्रयत्न केले गेले भारतात

1:04:33तो मंत्रांचा प्रभाव का नाही सत्ता ही

1:04:37अंतिम आहे संपत्ती अंतिम आहे असं मानणारा

1:04:40गुलाम समाज आहे आणि तो ब्राह्मणझम मुळे

1:04:43झालाय आणि ब्राह्मिनिझम मुळे ब्राह्मणांनी

1:04:45नाही केले ब्राह्मणांना मुक्ती नाही

1:04:46मिळाली ब्राह्मण पण त्यामुळे गुलाम झाला

1:04:50स्वतः लोकमान्य टिळक जेव्हा परदेशात जाऊन

1:04:53आले तेव्हा परदेशात समुद्र मार्गे जाणं हे

1:04:55निषिद्ध होत धर्माने म्हणून त्यांनी

1:04:57सोन्याची योनी म्हणजे वजायना तयार करून

1:04:59ब्राह्मणांना दान दिली पुण्यातल्या

1:05:01ब्राह्मणांनी ती वितळवली आणि आपापसात

1:05:02वाटून खाऊन टाकली

1:05:05आता सांग की जर समुद्र प्रवास आपल्याला

1:05:09निषिद्ध नसता जो शिवाजी महाराजांनी आरमार

1:05:11उभा करून निषिद्ध असलेला नकार केला तर आपण

1:05:14लंडनवर राज्य केलं असत ना की लंडन लोक आणि

1:05:17पोर्तुगीज आपल्याकडे आले असते हा कोणता

1:05:20आपला संस्कृतीचा भाग आहे चांगला आणि

1:05:22निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे सगळं फेक आहे

1:05:26पॉझिटिव्ह थिंकिंग फेक थिंग तुला

1:05:28मॅनिफेस्टेशन खर आहे म तुझ्या मनात जर तू

1:05:30ठरवलस की एक दिवस मी भारताची पंतप्रधान

1:05:33होईन तर तू होशील पण याच्यामध्ये तुला

1:05:35नकारात्मक सगळ्या गोष्टी विचार कराव्या

1:05:37लागतील की यामध्ये काय काय अडथळे आहेत तू

1:05:40पॉझिटिव्ह म्हणजे आज हा मनुष्य माझा शत्रू

1:05:42नाहीच नाहीच नाही माझा नाहीच नाही शत्रू

1:05:44नाहीच शत्रू नाहीच हास्ट नाहीच आहे नाहीच

1:05:47असं नाही होणार तू कोणताही मंत्र मार तो

1:05:50थांबणार नाही.

1:05:52नाहीतर तुमच्या मुलींच्या रक्षणा करता

1:05:54मिरची पुडच्या ऐवजी मंत्र दिले नसते का

1:05:55घरच्यांनी

1:05:57>> घरच्यांच

1:05:58>> घरच्यांचं काय

1:05:59>> घरच्यांनाच येत नाही

1:06:02>> अरे कुठचे मंत्र मला दे तुला येतायत ते मी

1:06:04वाटतो मी मला मी तु विश्वास ठेव माझ्यावर

1:06:08मी संस्कृत भाषा मुळातून वाचलेली आहे

1:06:12अभ्यास केलेला आहे मी हे सगळं जे तू

1:06:15सांगतेस ते वाचलेला आहे त्यात 52 कशी सोन

1:06:18आहे ना हे फक्त उपनिषदामध्ये थोड थोड

1:06:20तुकड्या तुकड्यात आणि दहाही उपनिषद वाचावी

1:06:23अशी जी कधीच कधी ब्राह्मण वाचत नाही

1:06:26वेदामध्ये कल्पना कल्पना विलास आहे आणि

1:06:29काही गंमत आहे वेदामध्ये गंमत आहे म्हणजे

1:06:32मनोरंजक म्हणून वाचला पुराणामध्ये तर तुला

1:06:35माहितीच आहे की गंमतच गंमत आहे सगळ्या

1:06:37चॅनलवर पुराण चालू आहे सध्या तर पुराण हे

1:06:40शुद्रांसाठी कारण त्या कथामध्ये त्यांना

1:06:42गुंतवून ठेवून ब्राह्मणांनी राज्य करावा

1:06:45ही कल्पना आहे म्हणून शाहू महाराजांना

1:06:47वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र

1:06:49म्हणत होते ते राजारामशास्त्री भागवत

1:06:51उघडकीला आणलं त्यामुळे शाहू महाराज भडकले

1:06:54आणि त्यांनी ते पुढची जी सगळी टिळकांचे

1:06:56आणि शाहू महाराजांच भांडण झालं ते

1:06:58त्याच्यातन झाल पण त्याच टिळकांना नंतर

1:07:00परदेशात गेल्यामुळे सोन्याची योनी द्यावीच

1:07:02लागली ते अपवाद नाही ठरले एवढंच नाही तर

1:07:06त्यांच्या घरामध्येच त्यांचा मुलगा श्रीधर

1:07:08टिळक हा बंडखोर निघाला तो बाबासाहेब

1:07:10आंबेडकरांचा जवळचा अनुयायी मित्र होता

1:07:12त्याला केळकरांनी एवढं छळल या

1:07:14ब्राह्मणवाद्यांनी की त्यांनी रेल्वेळावर

1:07:17जीव दिला टिळकांच्या सख्या मुलांनी श्रीधर

1:07:19पंतांनी बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा

1:07:22अग्रलेख लिहिला त्याच्यावर

1:07:25आता काय सांगू का एवढा मोठा ब्राह्मण

1:07:28झालाय काय जगात नाही ना का झालाय

1:07:32शंकराचार्य असतील असतील तर

1:07:35आद्य शंकराचार्य मग आद्य शंकराचार्यांच

1:07:38बहुतेक तत्वज्ञान बुद्धांच तत्वज्ञान आहे

1:07:41बुद्धांच्या पुष्यमित्र शृंगाच्या

1:07:43उदयानंतर बुद्धांनी आणि सगळं मी बोलतोय ना

1:07:46ते नेहरूंनी लिहिल बर का वेगळ्या प्रकारे

1:07:48कुठेही कडवटपणा आण त्यांच्यात लिहिल

1:07:51त्यांनी आद्य शंकराचार्यांच सगळं जे

1:07:54तत्वज्ञान आहे मायेच मिथ्या असण्याचं ते

1:07:57तत्वज्ञान हे मूलतः बुद्धांच तत्वज्ञान

1:08:00आहे आणि बुद्धांच तत्वज्ञान म्हणजे काय

1:08:02तुला आज मी सांगतो त आयुष्यभर लक्षात ठेव

1:08:04तुला फायद्याच होईल बुद्ध मरेपर्यंत सांगत

1:08:08नव्हते की देव आहे का नाही तर त्यांना

1:08:11शेवटी त्यांचा शिष्य आनंदने विचारलं की

1:08:13देव आहे का नाही हे तुम्ही काही सांगितलं

1:08:15नाही तुम्ही नसताना तथागत आम्ही काय करू

1:08:17त्यांची वेगवेगळी नाव आहे त्यांना अरहंत

1:08:19म्हणतात त्यांना तथागत म्हणतात त्यांना

1:08:20बंदे म्हणतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या

1:08:22म्हणतात त्याना नवा अवतार म्हणत नाहीत आपण

1:08:26त्यांना देवघरात ठेवत नाही खोट आहे ते

1:08:28कारण घाबरून आपण त्यांना केलेत नवा अवतार

1:08:31कारण त्यांच्या प्रभावामुळे गांधीजी जसे

1:08:33प्रातस्मरणीय तसा नवा अवतार तर मूळ मुद्दा

1:08:37असा की बुद्धाना विचारल्यावर बुद्धानी

1:08:39सांगितलं की आनंद

1:08:42एक मुलगा जर लहानपणापासून आता तुझच उदाहरण

1:08:46घे माझं उदाहरण घे आपण भारद्वाज गोत्र

1:08:48आपल्याला माहित असत लहानपणापासून 25

1:08:50वर्षापर्यंत खोलीत ठेवलं असतं सगळं दिलं

1:08:53असत शिकवलं असतं बाहेर काढलं असतं

1:08:55आपल्याला धर्म माहित नसता आपला आपली जात

1:08:57माहित नसली आपले गोत्र माहित नसते हे

1:08:59कोणीतरी सांगितल ना आपल्याला व्यवस्था

1:09:01बरोबर मूळ मुद्दा हा आहे की बुद्ध असं

1:09:04म्हणाले की ज्या गोष्टी आपल्याला

1:09:06जन्माबरोबर येत नाही पण तुला मी असा हात

1:09:09केला तर तू घाबरली असती मला असा हात तू

1:09:11केला तर मी घाबरलो असतो ज्या जन्माबरोबर

1:09:13येतात ना त्या अस्तित्वगत गोष्टी आहेत

1:09:16त्याच फक्त खऱ्या बाकी कल्पना आहे देव

1:09:19सुद्धा खरा प्रश्न आहे देव कोण आहे हा खरा

1:09:23प्रश्न नाही खरा प्रश्न आहे मी कोण आहे

1:09:26आणि तो शोध म्हणून इवन उपनिषदामध्ये पण अह

1:09:30ब्रह्मास्मी लिहिलेला आहे आणि तुला जर

1:09:32इंग्रजीमध्ये वाचायचं असेल तर निसर्गदत्त

1:09:35महाराजांचा आयम दट नावाच पुस्तक वाच

1:09:38ओके

1:09:40आय थिंक की तू हॅप्पी नसणार पण तू पुढे

1:09:43जाऊन विचार करशील तेव्हा तुला पटेल की मी

1:09:45बोललो होत ते योग्य होत नाही पण प्रश्न

1:09:48असा आहे की आता जसं भारत बद्दल बोलतो तर

1:09:52ते आपल्याला माहिती आहे आपण ब्राह्मण आहे

1:09:54आपण थोडाफार त्याचा अभ्यास केला बाकी कोणी

1:09:56केलं नाही आता इथ सगळ्यांच व् एकदम

1:09:58नेगेटिव्ह होऊन जाईल की अरे याच्या

1:10:00धर्मामध्ये अस

1:10:09इथे सगळे बहुजन जे आहेत ना त्यांना

1:10:12ब्राह्मण व्हायचं आहे त्यांना जाणवी कधी

1:10:15घालतात असं झालंय तू अजिबात काळजी करू नको

1:10:18भारतातल्या बहुजनांचा दुर्दैव हे आहे की

1:10:20त्यांना ब्राह्मण धर्म नष्ट करायचा नसून

1:10:22त्यांना ब्राह्मण व्हायच आहे

1:10:28[प्रशंसा]

1:10:35आम्ही जे विधी करतोय प्रचंड दडपणाखाली

1:10:37करतोय समाजात राहायचं म्हणून

1:10:42माझ हे बोलण की सेक्सुली कनेक्टेड म्हणजे

1:10:45आधी हे अस होण हे खूप कॉमन होत ते फक्त

1:10:48हिंदूइज सनातन मध्येच नाही आपण दुसऱ्या

1:10:50धर्मांमध्ये बघितलं तरी ते तिथं पण तसच

1:10:52आहे

1:10:53>> खूप असे नेगेटिव्ह थिंग्स आहेत

1:10:56>> तर ते आपण कधी बोलतच नाही

1:10:58>> बोलतो ना आपण आपलं घर दुरुस्त आधी करतो का

1:11:00शेजाऱ्याच करतो हे आता मी माझ्या घराला

1:11:03रंग काढायला घेतलाय जास्त उरला तर

1:11:04शेजाऱ्यांचा लावी बरोबर की नाही माझा

1:11:09इस्लाम किंवा ख्रिश्चनिटीला पाठिंबा आहे

1:11:11असं तुला मी कुठे म्हटलंय माझा जुडाझमला

1:11:14पाठिंबा असं म्हटलंय म अटीम नाहीय मला

1:11:17गाजाचा विधवास व्हायला नको आहे मला

1:11:19माणसाकडे माणूस म्हणून बघायची दृष्टी आहे

1:11:22मला तू कोण आहेस हे न विचारता मी तुझ्यावर

1:11:24प्रेम करू शकतो महणजे कोणत्याही माणसावर

1:11:26हा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा माझ्या

1:11:28दृष्टीने मला जगामध्ये मी सगळीकडे फिरलो

1:11:31मी कधी कोणाला विचारलं नाही की तू कोणत्या

1:11:33जातीचा आहे का धर्माचा आहे त्याच्यावर

1:11:35खाल्लं प्यालो जिवलो काय वाटेल ते केलेल

1:11:38आहे मी हा प्रश्न तेव्हा पडतो जेव्हा

1:11:40माणूस आयडेंटिटी क्रायिस मध्ये येतो आणि

1:11:42इन्फिरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त असतो

1:11:44ब्राह्मण सगळ्यात इफिरिटी कॉम्प्लेक्सने

1:11:46ग्रस्त असलेली जमात आहे आणि ती हजारो वर्ष

1:11:49अशीच काय मला कळत

1:11:50>> नाहीय

1:11:52ना तुय रिस्पेक्ट

1:11:55रिस्पेक्ट

1:11:57>> नमस्कार सर मी प्रिया राठोडली मी

1:11:59विद्यार्थी नाहीय प्रत्येक व्यक्ती हा

1:12:02आयुष्यभर विद्यार्थी असतो पण हा बहुतेक

1:12:04विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम होता आधी

1:12:07>> डॉक्टर पाटील आले त्यांना इथे मंचावर

1:12:09बोलाव

1:12:11>> हा बोला

1:12:13>> तरी तुमचे प्रत्येक व्याख्यान मी आवर्जून

1:12:16ऐकते जिथेही असले तिथे मी येण्याचा

1:12:19प्रयत्न करते सर्वात प्रथम देशाबद्दल

1:12:21विचार करताना तुम्ही तर्क आणि भावना यांचा

1:12:24समतोल राखून नेहमी योग्य दिशा देतात मला

1:12:27या सर्वांमध्ये तुम्हाला एक प्रश्न हा

1:12:29विचारायचा आहे की ज्यावेळेस नेहमी

1:12:31इतिहासाच राजकारण होतं त्यावेळी सत्य कसं

1:12:34शोधावं ते तुमच्या व्याख्यानातून बऱ्याचदा

1:12:37मार्गदर्शन मिळतं पण आजची जी युवा पिढी

1:12:40आहे तिला तुम्ही काय सांगाल की समाजकारणात

1:12:43कसं सहभागी व्हावं किंवा हे इतिहासाच खरच

1:12:46खरं स्वरूप न होता राजकारणच होत ते सत्य

1:12:49कसं शोधा शोधता येईल याबद्दल मार्गदर्शन

1:12:53करा

1:12:54>> सत्य शोधण्याचा मार्ग नाहीये सत्य हाच

1:12:57मार्ग आहे

1:13:00त्यामुळे जोपर्यंत सत्य आहे ना तुम्ही

1:13:02तोपर्यंत तुम्ही मार्गावर आहात असत्य कुठे

1:13:06मार्गावर असतं

1:13:08त्यामुळे सत्य शोधण्याचा मार्ग नसतो सत्य

1:13:10हा मार्ग आहे स्वतःला शोधण्याचा

1:13:12>> कुठेतरी आप्र झाले सांगतो सांगतो एक सेकंद

1:13:16ज्या जगामध्ये दट ट्रुथ असं काहीच नाहीय

1:13:19फक्त दृष्टिकोन आहेत त्यामुळे आता माझ्या

1:13:23भाचीने मला विचारलेले प्रश्न जे आहेत तो

1:13:26पण एक दृष्टिकोन आहे आणि मी उत्तर दिली तो

1:13:29पण एक दृष्टिकोन आहे. माझा असा कुठेही

1:13:32आग्रह नाही की मलाच खरं मानून माझ्या

1:13:34मागून या मी बुवा नाहीये ना मी कथाकार आहे

1:13:36ना कीर्तनकार आहे ना मला अनुयायी हवेत ना

1:13:39मला कोणाला फॉलो करायचंय तुला सत्य जर

1:13:43सापडलं असं तुला वाटतं तर त्या मार्गाने

1:13:46जात रा तुला पर्पज ऑफ लाईफ सापडेल सत्य

1:13:50असत नाही काही मला परवा एक बाई बोलल्या

1:13:52तुम्ही फार बोलता म्हणजे भाषण करता

1:13:55बोलण्याने कॅन्सर होतो मी म्हटलं नाही खरं

1:13:58होतो खरं होतो पण मी म्हटलं त्यांना की

1:14:00खरं हे नाहीय खरं हे आहे जन्माने मृत्यू

1:14:03होतो जन्म झाल्याने मृत्यू होतो हा खरा

1:14:06भाग आहे त्याचा

1:14:10चलो आता तुम्ही मला ब्लॅकमेल करता

1:14:18आहे

1:14:19>> हे मला अजून तुम्ही हे करताय म्हणजे

1:14:23माझं नाव मनुकर कांबळे मी अगदी दुर्बल

1:14:26भागावरून आलेलो आहे मी तुमचा फॉलोवर आहे

1:14:28खऱ्या अर्थाने इथ 80% इथं विद्यार्थी आज

1:14:32या ठिकाणी आहे. अ महापुरुष म्हणतात

1:14:35विश्वविद्यालयाच्या पदव्या आणि

1:14:36बुद्धिमत्तेचा काडी मात्र जाही संबंध

1:14:38नाही. अ याच्यावर तुम्ही एकमेकासाठी

1:14:41बोलावा आणि कशावर ह्या बुद्धिमत्तेचा आणि

1:14:46विश्वविद्यालयाच्या पदव्या आणि

1:14:47बुद्धिमत्तेचा काही मात्राचाही संबंध

1:14:49नाही. आणि मी अभिव्यक्ती चॅनल वरती 15

1:14:53दिवसापूर्वी तुमचा एक व्हिडिओ बघितला

1:14:55होता. मी त्या चॅनल मध्ये बोलताना जरा

1:14:57थोडसं असहाय्य मला भासले होते. का बाबा मी

1:15:01अ आतापर्यंत माझं आयुष्य मी इथल्या

1:15:04व्यवस्थेवरती बोलत गेलो. अ खूप बोललोय

1:15:08परंतु इथं अ जे काही त्याच्यातून बाहेर

1:15:12यायला लागत होतं ते काही मला आतापर्यंत

1:15:15दिसत नाहीये. मी तुमच्या काही बोललो नाही

1:15:18मी सांगतो ना मी काय बोललो मी मला कळलं

1:15:21म्हणजे माझच मला सांगू नका मी सांगतो माझी

1:15:24विनंती आपल्याला

1:15:28पुराण सांगितल

1:15:33>> सर मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी जे

1:15:35बोललो ते असं होतं की एकच सत्य अनेकदा

1:15:40सांगितल्याने अधिक सत्य होत नाही बरोबर

1:15:43मला वाटलेल सत्य मी इतक्या वेळा मांडलेल

1:15:45आहे या सरकारबद्दल या व्यवस्थेबद्दल

1:15:48त्याच्यासाठी केसेस घेतल्यात अनेक नोटिसा

1:15:50आलेल्या आहेत. आता अडाणी बरोबरची केस

1:15:52गांधीनगरला चालू आहे. तर ह्या सगळ्या

1:15:55गोष्टी ज्या आज ज्या आज ज्या आज ज्या आज

1:15:55ज्या आज ज्या आज ज्या आज ज्या आज ज्या आज

1:15:55ज्या आज ज्या मी केलेल्या आहेत त्या

1:15:57व्यक्तिगत फायद्यासाठी तर नक्कीच नाही

1:15:58म्हणजे तुम्हाला तर सरळ दिसतय तर मुद्दा

1:16:00असा आहे हे वारंवार करत राहिल्याने तुम्ही

1:16:03शहाणे होणार नाही. यासाठी मला वेगळा

1:16:05काहीतरी मार्ग शोधावा लागेल तो मी शोधतो

1:16:07आहे तेवढ्या वेळाने मी थांबतो असं सांगून

1:16:09त्यानंतर माझा कोणताही व्हिडिओ आलेला

1:16:11तुम्हाला दिसला नसेल. त्यानंतर मी व्हिडिओ

1:16:13करणं बंद केलंय. हे काही कायमस्वरूपी

1:16:16नाहीये. मी मौनात पण गांधीजी जायचे ना.

1:16:18मला गांधीजींच्या आयुष्याबद्दल अनावर

1:16:21आकर्षण आहे त्यांनी शोधलेले प्रयोग अद्भुत

1:16:24होते तर हे मऊन नाहीये मी बोललो आता आज

1:16:27बोललो घसा दुखेपर्यंत बोलतोय पण एक

1:16:30आत्मचिंतनाची गोष्ट आहे की या माध्यमातन

1:16:33एवढाच प्रभाव साधता येतो याच्या पलीकडे

1:16:35आपण शोधलं पाहिजे ज्याने पुढे जाता येईल

1:16:38नाहीतर माझ्यात आणि एका खासदारामध्ये काय

1:16:41फरक राहिला

1:16:43ना मला वेगळ्या प्रकारे आता प्रयोग केला

1:16:45पाहिजे हे मी त्या दिवशी सांगण्याचा

1:16:47प्रयत्न केला बऱ्याच लोकांना ते भाऊक

1:16:48वाटलं एकदा एका अकोल्याच्या दांपत्याने सर

1:16:51मला रात्री फोन केला तुम्ही जर बोलणार

1:16:53नसाल आता तर आम्ही जाळून घेऊन आत्महत्या

1:16:55करणार म्हटले अरे म्हटलं यापेक्षा लढा ना

1:16:58तुम्ही म्हटलं त्याच्यात मरण येईल

1:17:00तुम्हाला कदाचित

1:17:02तर माणसं इतकी भाऊक होतात आणि मी ते बोललो

1:17:05आता मला काय मला बघ कसं आहे की चांगला मी

1:17:09वक्ता आहे किंवा नाही मला माहित नाही पण

1:17:12मला वेगवेगळ्या प्रकारे शैली ने बोलता

1:17:15येतं किंवा करता कारण आहेत अनेक वाचन हे

1:17:18कारण आहे माणसांना भेटलो इतक्या

1:17:19माणसामध्ये राहिलोय मी जग फिरलय

1:17:22मी दिवसभर वाचत असतो जेव्हा काही करत नाही

1:17:24तेव्हा त्यामुळे ते एक फायदा होतो त्याचा

1:17:26वेगळा वेगळ्या प्रकार आता मुद्दा असा आहे

1:17:29की सर त्या

1:17:31एपिसोडला रवी पोखरकरला काही सुचत नव्हतं

1:17:34तो स्तब्ध झाला तो विचारायला वेगळच आलेला

1:17:37मी वेगळच सुरू केल्यामुळे त्याला एकदम

1:17:39ब्लॉक आला त्याला आणि तो एकदम भाऊक झाला

1:17:42तो भाऊक झाल्यावर एवढा सोपा बॉल आल्यावर

1:17:46माणूस कोण नाही मारणार स्टेडियम बाहेर

1:17:48लक्षात घ्या त्यात मीच होतो तर नंतर मला

1:17:51तो प्रत्येक प्रश्नाला म्हणतो आता मला काय

1:17:52प्रश्न सुचत नाहीत बघा असं बोलतोय बघा तर

1:17:55रवी हा माझा खूप जवळचा मित्रण खूप चांगला

1:17:57माणूस आहे तो आणि खूप चांगलं काम करतोय तर

1:18:00रवीला मी म्हटलं की हे मी पुन्हा पुन्हा

1:18:03सांगून आता काही होणार नाही सोनम

1:18:05वांगचुकला तुरुंगात कारण नसताना आता उमर

1:18:07खलीत मुसलमान आहे म्हणून तुरुंगात टाकल

1:18:09असं तुम्ही म्हणा कारण सगळे मुसलमान

1:18:11देशद्रोही असतात हे आर एसएसस गोळवळकरांच

1:18:14बंच ऑफ थॉट आहे बरोबर सोनमकला का टाकल

1:18:17तुरंगात सांगा काय गुन्हा केलाय त्यानी

1:18:19सांगा ना मला उद्या मला टाकतील मुद्दा असा

1:18:23आहे की यातून बाहेर पडण्याचा मार्ग

1:18:25कोणीतरी शोधला पाहिजे की नाही तो कोणीतरी

1:18:27म्हणजे मीच असू शकतो की नाही असं

1:18:29प्रत्येकाला वाटायला पाहिजे पण

1:18:31प्रत्येकाला वाटत नाही तर निदान मला वाटलं

1:18:33पाहिजे एवढंच मी त्या एपिसोड मध्ये

1:18:35सांगितल सर माझ्या डोळ्यासमोर माझ्या

1:18:37एपिसोडच असं होतं तर वेद आणि पुराणांच

1:18:39[हास्य] काय घेऊन बस

1:18:45थँक्यू सगळ्यांना आभारी आता पुढे

This transcript was generated from the captions YouTube publishes for this video. Get the transcript of any YouTube video atfreeyoutubetranscribe.com: free, unlimited, no sign-up.